बेळगाव : 1924 मध्ये महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी कार्यक्रमांची शेवटच्या टप्प्यातील तयारीची पाहणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज बेळगाव येथे भेट देऊन केली. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 39वे अधिवेशन 1924 साली बेळगाव येथील टिळकवाडीत पार पडले होते. त्या ऐतिहासिक स्थळावर असलेल्या वीरसौध येथे …
Read More »गांधी भारत कार्यक्रमाच्या व्यासपीठावर “जय भीम आणि जय संविधान” : उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार
बेळगाव : केंद्र सरकार राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचा कार्यक्रम महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली आयोजित करते, अशी स्थिती आता राहिलेली नाही. त्यांनी कार्यक्रम आयोजित केल्यास आम्ही सेवक म्हणून काम करू, असे उपमुख्यमंत्री आणि केपीसीसीचे अध्यक्ष डी. के शिवकुमार म्हणाले. गांधी भारत कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, आपल्या देशाच्या …
Read More »27 डिसेंबर रोजी सुवर्णसौधमध्ये महात्मा गांधींच्या भव्य पुतळ्याचे अनावरण
बेळगाव : 1924 च्या महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखालील काँग्रेस अधिवेशनाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शताब्दी वर्षाचा कार्यक्रम अर्थपूर्ण पद्धतीने साजरा करून महात्मा गांधींच्या आदर्शांचा देशवासीयांना परिचय व्हावा यासाठी कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे, असे पर्यटन विभागाचे मंत्री एच. के. पाटील यांनी सांगितले. बेळगाव सुवर्णसौधच्या प्रांगणात महात्मा गांधींच्या प्रतिमेच्या …
Read More »बेळगावात इस्कॉनची हरे कृष्ण रथयात्रा एक व दोन फेब्रुवारी रोजी
बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने आयोजित करण्यात आलेली हरेकृष्ण रथयात्रा यंदा दि.1 व 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे. शनिवार दि. 1 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता धर्मवीर संभाजी चौक येथून या रथयात्रेस प्रारंभ होईल. देशाच्या विविध भागातून भक्तगण आणि जगाच्या विविध भागातून वरिष्ठ संन्यासी …
Read More »“गांधी भारत” कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शाळांना दोन दिवस सुट्टी
बेळगाव : काँग्रेस अधिवेशनाच्या शतकमहोत्सवानिमित्त आयोजित “गांधी भारत” कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व ग्रामीण भागातील शासकीय, अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांना २६ आणि २७ डिसेंबर रोजी सुटी जाहीर केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. उद्यापासून दोन दिवस “गांधी भारत” कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. …
Read More »पंत बाळेकुंद्री येथील जवान जम्मू काश्मीर अपघातात शहीद
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी मोठा अपघात घडला आहे. या अपघातात बेळगाव तालुक्यातील पंत बाळेकुंद्री येथील रहिवासी असणारा दयानंद तिरकण्णवर हा जवान शहीद झाला आहे, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांना कळविण्यात आली आहे. दयानंद हे सांबरा या गावचे जावई आहेत. सदर घटनेचे वृत्त हाती येताच पंत बाळेकुंद्री आणि …
Read More »श्री महालक्ष्मीदेवीच्या वाढदिवसानिमित्त भव्य डान्स स्पर्धेचे आयोजन
बेळगाव : तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक गावची ग्रामदैवत श्री महालक्ष्मीदेवीच्या वाढदिवसानिमित्त भव्य डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रुप डान्ससाठी १२००० रु. पहिले बक्षीस तर ७००० रु. हजार व सोलो वरिष्ठ (मोठा) गटासाठी ११००० रु. पहिल्या क्रमांकाचे बक्षीस तर ५००० रु. दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस तर सोलो कनिष्ठ (लहान) गटासाठी ६००० …
Read More »सीमाप्रश्नी निर्णायक लढ्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग
अध्यक्षपदी शुभम शेळके तर कार्याध्यक्षपदी धनंजय पाटील, उपाध्यक्षपदी लक्ष्मीकांत पाटील बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा कार्यकर्त्यांची बैठक कोरे गल्लीचे ज्येष्ठ पंच व समितीचे ज्येष्ठ नेते शिवाजी हावळाणाचे यांच्या अध्यक्षतेखाली हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक या ठिकाणी पार पडली. सुरुवातीला हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील …
Read More »सीमावासीय शिक्षक मंच सामान्य-ज्ञान परीक्षेला येळ्ळूरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
येळ्ळूर : महाराष्ट्रात सेवा बजावणाऱ्या कर्नाटकातील प्राथमिक शिक्षकांच्या 865 सीमावासीय प्राथमिक शिक्षक मंच सामान्य ज्ञान परीक्षेला येळ्ळूरमध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेमध्ये 850 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून निवृत्त प्राचार्य शामराव पाटील होते. तर उद्घाटक म्हणून प्रकाश मरगाळे, मार्गदर्शक राजेंद्र मुतगेकर, प्रमुख पाहुणे …
Read More »खादरवाडी येथील बकापाच्या वारीला समाजकंटकांनी लावली आग
बेळगाव : खादरवाडी गावच्या बकापाच्या वारीला काही अज्ञात समाजकंटकांनी आग लावून जनावरांच्या चाऱ्याचे, शेत पिकाचे शेतकऱ्यांच्या काजू, आंब्याच्या बागांचे लाखो रुपयाचे नुकसान केले ही बातमी गावात समजतात सर्व शेतकरी व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि गावातील नागरिकांनी घटनास्थळी जाऊन आग लागलेली त्या ठिकाणची पाहणी केली. या आगीत शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta