Tuesday , September 17 2024
Breaking News

महाराष्ट्र

ह.भ.प. यल्लुप्पा महाराज यांच्या रक्षा विसर्जनानिमित्त वृक्षारोपण…

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : शिनोळी खुर्द, चंदगड येथील संत ज्ञानेश्वर भजनी मंडळचे सचिव व गावातील जाणकार व्यक्ती ह.भ.प. यल्लुप्पा भरमु पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या रक्षा विसर्जनानिमित्त जुन्या विधिना फाटा देत पर्यावरण पूरक रक्षा व मातीचा वापर करून शेतामध्ये नारळाची झाडे लावून आगळा-वेगळा उपक्रम पाटील कुटुंबीयाकडून राबविण्यात आला. या …

Read More »

दोन दिवसांत मिळणार आंतरराज्य प्रवासाला हिरवा कंदील!

कोरोनामुळे आंतरराज्य वाहतुकीला मिळाला होता ब्रेक : कर्नाटक महाराष्ट्राकडून चर्चा सुरू निपाणी : कोरोनामुळे लॉकडाऊन काळात आंतरराज्य वाहतुकीला ब्रेक मिळाला होता. मात्र शासनाच्या परवानगीने पुन्हा वाहतूक सुरू झाली होती. मात्र मध्यंतरी पुन्हा कर्नाटक महाराष्ट्राच्या बस वाहतूक वरून वादंग झाला. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. शिवाय महाराष्ट्रातील बस …

Read More »

चंदगड तालुक्यांतील उमगाव भागात टस्कर हत्तीचा धुमाकूळ…

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यातील उमगाव सावतवाडी भागांमध्ये गेले चार दिवस टस्कर हत्तीनी धुमाकूळ घातला आहे. आठ ते दहा एकर शेतीचे नुकसान झाले असून यांमध्ये भात, नाचना, ऊस यां पिकांचा समावेश आहे. गोविंद गावडे, राम धुरी, एकनाथ धुरी, अर्जुन धुरी, भरत गावडे, संजीवनी धुरी, अर्जुन रेडकर, अर्जुन सावंत या …

Read More »

ऐकावं ते इपरितच; चंदगड तालुक्यात म्हैसीने दिला वासराला जन्म

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : या जगात काय घडेल हे सांगता येत नाही. काल बाई म्या नवल ऐकीले, पाण्याला मोठी लागली तहान, बकऱ्या पुढे बाई देवच कापिला, या एकनाथ महाराजांच्या भारूडाची आठवण आज चंदगडवासीयाना आली. चक्क म्हैसीने वासरालाच जन्म दिल्याने ऐकावं ते नवलचं ठरलेल्या या घटनेची जोरदार चर्चा चंदगड तालुक्यात …

Read More »

कोल्हापूरच्या माहिती उपसंचालकपदी डॉ. संभाजी खराट रुजू

प्रशासकीय कामकाज अधिक लोकाभिमुख करा : डॉ. संभाजी खराट कोल्हापूर (जिमाका) : प्रशासकीय कामकाज अभ्यासपूर्ण व अधिक लोकाभिमुख करा, अशा सूचना कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट यांनी केल्या. कोल्हापूर विभागाच्या माहिती उपसंचालक पदाचा कार्यभार आज डॉ. संभाजी खराट यांनी स्विकारला, यावेळी आयोजित बैठकीत त्यांनी कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेतला. …

Read More »

जिद्द, धैर्य आणि अभ्यासात सातत्य ठेवले तर जीवनात यशस्वी होता येते : डॉ. वैभव पाटील

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : जिद्द, धैर्य आणि अभ्यासात सातत्य ठेवले तर जीवनात यशस्वी होता येते, असे विचार आयर्लन्ड येथून पीएचडी मिळवलेला व श्री सिद्धेश्वर हायस्कूल कुदनुरचा माजी विद्यार्थी डॉ. वैभव पाटील यांनी व्यक्त केले. श्री सिद्धेश्वर हायस्कूल कुदनुर येथे आयोजित विविध कामांचे पूजन व मान्यवरांच्या सत्कार कार्यक्रमात डॉ. वैभव …

Read More »

’रवळनाथ’मुळेच सीमावासियांची घरबांधणीची अडचण दूर

प्राचार्य डॉ. कोथळे : सभासद, यशवंत पाल्यांचा गौरव निपाणी : श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीच्या सहज, सुलभ व कमी व्याजदरातील अर्थसहाय्यामुळेच सीमाभागातील रहिवाश्यांची घरबांधणीची अडचण दूर झाली आहे, असे मत प्राचार्य डॉ. एम. बी. कोथळे यांनी व्यक्त केले. श्री रवळनाथ हौसिंग फायनान्सतर्फे आयोजित वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या आणि विविध …

Read More »

आरोग्य प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे जांभळी येथील महिलेच्या नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याविषयी दोषींवर कारवाई करावी! : आरोग्य सहाय्य समिती

कोल्हापूर : या दिवशी नगर जिल्ह्यातील जांभळी, तालुका राहुरी येथील रहिवासी सौ. रामेश्वरी बाचकर या महिलेला प्रसूतीसाठी नगर येथे नेण्यासाठी वेळेवर रुग्णवाहिकेची आवश्यकता होती; मात्र आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्यामुळे या महिलेस दुचाकीवरून नगर येथे न्यावे लागले. खराब रस्त्यांवरून दुचाकीने प्रवास केल्यामुळे प्रसूतीनंतर काही वेळेतच सौ. बाचकर यांच्या …

Read More »

शिवसेनेने दसरा मेळाव्यापूर्वी भाजपसोबत यावे : रामदास आठवले

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्षांत मोठी चिखलफेक सुरु असल्याचे पाहायला मिळते. भाजप नेते किरिट सोमय्या यांनी केलेल्या घोटाळ्यांच्या आरोपामुळे राजकीय वातावर चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यातच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील यावर आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत राहणं शिवसेनेसाठी …

Read More »

चंदगडचे तहसिलदार ‘नॉटरिचेबल’…

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : कोरोना आणि महापुराच्या काळापासून चंदगडचे तहसिलदार ‘नॉट रिचेबल’ असल्यामुळे तालुक्यातील जनतेची गैरसोय होत आहे. यामुळे तालुक्यातील जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात शेवटचे टोक म्हणजे चंदगड तालुका. डोंगराळ आणि दुर्गम भाग असलेल्या या भागात स्थानिक अधिकारी सुद्धा लक्ष देत नसल्याचे दिसून येते. चंदगड …

Read More »