बेळगाव : नंदीहळी- राजहंसगड रस्त्यावर बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे राजहंसगड परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. राजहंसगड मार्गावरून गर्लगुंजी, नंदीहळी आदी भागात नागरिकांची मोठी वर्दळ असते या रस्त्यावरून वाहन चालक मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असतात. सध्या शेतात भात पिकांची मळणी सुरू आहे त्यामुळे शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात वास्तव्यास असतात त्याचप्रमाणे …
Read More »सन्मान शिक्षणाचा, गौरव नेतृत्वाचा: अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यादव यांच्या राजस्तरीय पुरस्काराचा गौरव
खानापूर : मराठा मंडळ बेळगाव संचलित, खानापूर तालुक्यातील विविध शाळा, कॉलेज , हितचिंतक व संस्थेच्या वतीने सन्माननीय अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यांचा खानापूरात भव्य सत्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ राजश्रीताई नागराजू यादव यांच्या धवल शैक्षणिक कार्याची दखल घेऊन कर्नाटक राज्य सरकारच्या वतीने 1 नोव्हेंबरला 2025 …
Read More »महामेळावा : खानापूर समितीच्या पदाधिकाऱ्यांना घेतले पोलिसांनी ताब्यात!
बेळगाव : आज रोजी बेळगाव सुवर्णसौध येथे होणाऱ्या कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे समितीने त्यांनी रीतसर परवानगी मागितली होती काल रविवारी समिती पदाधिकाऱ्यांना पोलीस प्रशासनाने तोंडी परवानगी दिली होती, परंतु रात्रीपासूनच पोलिसांच्या दुटप्पीपणाला …
Read More »आमदार हलगेकर साहेबांच्या पीएची नार्को टेस्ट करा : खानापूर तालुका ब्लॉक कॉंग्रेस
खानापूर : शिरोली ग्रा. पंचायतचे सदस्य कृष्णा गुरव व दिपक गवाळकर तसेच आमदार विठ्ठल हलगेकर यांचे पीए यांच्या संभाषणाची ऑडीओ क्लीप (फोनवरील संभाषण) काल एका पोर्टलने उघडकीस आणले असून याबाबत विठ्ठल हलगेकर यांच्या पीएची नार्को टेस्ट करा, अशी मागणी खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस करणार असून अधिवेशन काळात ब्लॉक कॉंग्रेसचे …
Read More »गर्लगुंजी येथे पंचहमी योजनेचे शिबिर उत्साहात पार; महिलांकडून उत्कृष्ट प्रतिसाद
खानापूर : गर्लगुंजी ग्रामपंचायत आणि खानापूर तालुका पंचहमी योजना अनुष्ठान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कर्नाटक सरकारच्या महत्वाकांक्षी पंचहमी योजनेचे शिबिर गर्लगुंजी येथे उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे पार पडले. शिबिराच्या अध्यक्षस्थानी गर्लगुंजी ग्रामपंचायत अध्यक्ष ललिता कोलकार उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात ग्रामपंचायत सदस्य प्रसाद पाटील यांच्या स्वागत आणि प्रस्ताविकाने झाली. पंचहमी योजनेचे …
Read More »तालुका समितीच्या वतीने नंदगड भागात महामेळाव्यासंदर्भात जनजागृती!
खानापूर : 2004 साली सीमाप्रश्नाचा खटला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. त्यानंतर कर्नाटक सरकारने बेळगाववर आपला हक्क दाखविण्यासाठी 2006 पासून कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन बेळगावात भरून मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे. कर्नाटक सरकारच्या या कृतीला विरोध म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती दरवर्षी मराठी भाषिकांच्या …
Read More »खानापूर शहरांतर्गत रस्त्याचा विकास आराखड्यानुसारच!
आमदार विठ्ठल हलगेकर यांची वकील संघटनेच्या शिष्टमंडळाला ग्वाही! खानापूर : खानापूर शहरांतर्गत जाणाऱ्या 14 कोटीच्या रस्त्याच्या विकासाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पण या रस्त्याचे काम आराखड्यानुसार होत नसल्याचा दावा सोशल मीडिया तसेच वृत्तपत्रातून खानापूर तालुका वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. याची दखल घेऊन आमदार विठ्ठल हलगेकर …
Read More »पंच गॅरंटी योजनेमळे कुटुंबांचा आर्थिक स्तर उंचावला
पंच गॅरंटी योजनेच्या शिबिराला मोठी उपस्थिती, विविध मान्यवरांची उपस्थिती. नंदगड : कर्नाटक सरकारने अडीच वर्षांपूर्वी निवडणुकीच्या वेळी पंच गॅरंटी योजना जनतेसाठी देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने गृहलक्ष्मी, गृहज्योती, अन्नभाग्य, शक्ती योजना, युवा निधी आदी पंच गॅरंटी योजना सुरू केल्या. आत्तापर्यंत साधारणता सर्वच …
Read More »लोंढा अरण्य खात्यातर्फे रवळनाथ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना वनदर्शन
खानापूर : श्री चांगळेश्वरी शिक्षण संस्था संचलित श्री रवळनाथ हायस्कूल, शिवठाण येथील विद्यार्थ्यांना लोंढा अरण्य विभाग व कर्नाटक सरकार यांच्या चिन्णर वनदर्शन अंतर्गत करंबळ ट्री पार्क, राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालय व हेमडगाव सदाहरित जंगलाला शैक्षणिक भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांनी जैवविविधता, लायकेन-शेवाळे, सदाहरित जंगलाची वैशिष्ट्ये व वन्य प्राण्यांच्या पाऊलखुणांचा प्रत्यक्ष अभ्यास …
Read More »वाघाच्या हल्ल्यात गोठ्यात बांधलेली गाय ठार
खानापूर : खानापूर तालुक्यातील वरकड गावामध्ये शनिवार मध्यरात्रीच्या सुमारास एका वाघाने गोठ्यात बांधलेल्या गाभनी गाईला ठार केल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. वरकड येथील शेतकरी शिद्दु रामू खरात यांनी नेहमीप्रमाणे आपली गाभनी गाय सायंकाळी गोठ्यात बांधली होती. खेड्यांमध्ये आता पक्की घरे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta