खानापूर : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी आणि प्रवक्ते पवन खेरा यांच्याबद्दल अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन केलेल्या विधानाचा खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे. एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वापरलेली ही भाषा लोकशाही आणि राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारी …
Read More »खानापूरमधील ऐतिहासिक हलशी गावात महालक्ष्मी यात्रा उत्साहात
खानापूर : खानापूर तालुक्यातील ऐतिहासिक प्रसिद्ध हलशी गावात महालक्ष्मी यात्रा महोत्सवाचा मोठ्या थाटात प्रारंभ झाला आहे. कदंब वंशाच्या काळातील ही उपराजधानी असलेल्या गावात आज पहाटे देवीचा ‘होन्नाटा’ विधी पार पडला असून, संपूर्ण परिसरात उत्सवाचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. खानापूर तालुक्यातील कदंबकालीन ऐतिहासिक उपराजधानी असलेल्या हलशी गावात महालक्ष्मी …
Read More »हलशी-हलशीवाडीत लक्ष्मीदेवी यात्रोत्सव बुधवारपासून
खानापूर : तालुक्यातील हलशी-हलशीवाडी येथे ग्रामदैवत श्री लक्ष्मीदेवी यांच्या यात्रोत्सवाचे आयोजन तब्बल २८ वर्षांनंतर होणार आहे. बुधवारपासून (ता. ८) ते १६ एप्रिल या कालावधीत हा भव्य सोहळा संपन्न होणार असून संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यात्रोत्सवाची सुरुवात बुधवारी (ता. ८) पहाटे ६ वाजून २३ मिनिटांनी अक्षतारोपणाने होणार …
Read More »लोंढा येथे फटाके उडवल्याच्या कारणावरून दोघांवर जीवघेणा हल्ला; पाच जणांची हिंडलगा कारागृहात रवानगी
खानापूर : तालुक्यातील लोंढा येथे रविवारी सायंकाळी फटाके उडवल्याच्या कारणावरून दोन भावांवर पाच जणांनी जीवघेणा हल्ला केला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष उर्फ पीटर जॉन्सन अरेकर (राहणार चर्च गल्ली, लोंढा) व त्यांचा भाऊ रोबिन जॉन्सन अरेकर (वय 36) हे दोघेही दि. 5 एप्रिल रोजी …
Read More »अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोघांना तीन वर्षे कारावास
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. भुरणकी गावातील दोन आरोपींना दोषी ठरवत पोक्सो न्यायालयाने कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. खानापूर तालुक्यातील नंदगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भुरणकी गावामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणाची …
Read More »सीमाप्रश्नी सह्यांची मोहीम यशस्वी करू : खानापूर तालुका समितीच्या बैठकीत निर्धार
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज मंगळवार दिनांक 31 मार्च रोजी शिवस्मारक येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी गोपाळराव देसाई होते. बैठकीचे प्रस्ताविक सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले. खानापूर : दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्नाचा दावा (क्रमांक ४/२००४) दि. २९ मार्च २००४ रोजी राज्यघटनेच्या अनुच्छेद …
Read More »सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सह्यांची मोहिम; खानापूर तालुका समितीची बैठक मंगळवारी
खानापूर : दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्नाचा दावा (क्रमांक ४/२००४) दि. २९ मार्च २००४ रोजी राज्यघटनेच्या अनुच्छेद १३१ (ब) अन्वये सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. पण २२ वर्षे झाली तरी त्याची सुनावणी सलग होऊ शकली नाही. सदर सुनावणी लवकरात लवकर जलद गतीने करावी, अशी विनंती बेळगांव …
Read More »गणेबैल टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांचा प्रश्न तातडीने सोडवा अन्यथा तीव्र आंदोलन; खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे इशारा
खानापूर : गणेबैल टोल नाक्यावरील टोल चालकांना हटवून त्यांचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात आले आहे. एनएचएआयने टोल कर्मचाऱ्यांना किमान वेतन देणे बंधनकारक होते मात्र टोल चालकाने स्वतःची मनमानी करत एनएचएआयचे सर्व नियम धाब्यावर बसवत येथील कर्मचाऱ्यांना किमान वेतनापासून वंचित ठेवत अत्यल्प वेतन दिले असून यामध्ये टोल कॉन्ट्रॅक्टरवर भ्रष्टाचार केल्याचा संशय …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कै. दीपक दळवी यांना श्रद्धांजली अर्पण
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष कै. दीपक दळवी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शोकसभेचे प्रास्तविक व सुत्रसंचलन खानापूर तालुका म. ए. समितीचे सहचिटणीस श्री. रणजीत पाटील यांनी केले. कै. दीपक दळवी यांच्या प्रतिमेचे पूजन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य श्री. …
Read More »शेडेगाळी येथील शेतकऱ्याचा हालात्री नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू
खानापूर : तालुक्यातील शेडेगाळी गावात आज शुक्रवारी (ता. 20) सकाळी सुमारे अकराच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी घटनेत एका शेतकऱ्याचा नदीत बुडून मृत्यू झाला. देवाप्पा महादेव गुरव (वय 48) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. माहितीनुसार, देवाप्पा गुरव हे आपल्या मुलासह सकाळी शेतीला पाणी देण्यासाठी गेले होते. मुलाने पंपसेट सुरू केल्यानंतर घरात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta