Thursday , March 5 2026
Breaking News

कर्नाटक

काँग्रेस अधिवेशन शतकपूर्ती: बेळगावात भव्य सोहळ्याची तयारी

  बेंगळुरू : 1924 मध्ये बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या शतकपूर्तीनिमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री सिध्दरामय्यांच्या अध्यक्षतेखाली बेंगळूर येथे आयोजित बैठकीत या सोहळ्याच्या तयारीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. 1924 मध्ये बेळगाव येथे पार पडलेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या शतकपूर्ती सोहळ्यासाठी मुख्यमंत्री सिध्दरामय्यांच्या अध्यक्षतेखाली बेंगळूर येथे विशेष बैठक झाली. …

Read More »

दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध : मुख्यमंत्री

  बेंगळुरू : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी ४४ कोटी रुपयांच्या निधीच्या मंजुरीची घोषणा केली. अपंग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक सक्षमीकरण विभागातर्फे आयोजित ‘वर्ल्ड डिसेबिलिटी डे’ कार्यक्रमात त्यांनी सदर घोषणा केली आहे. आज श्री कंठीरव सभांगणात आयोजित ‘वर्ल्ड डिसेबिलिटी डे’ कार्यक्रमात त्यांनी हि घोषणा केली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या …

Read More »

महामेळाव्यास खानापूर तालुक्यातील मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

  खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निर्णय खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक सोमवार दिनांक 2 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता राजा शिवस्मारक भवन येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई हे होते. यावेळी कर्नाटक राज्याचे हिवाळी अधिवेशन बेळगाव येथे दिनांक …

Read More »

निपाणीतील मावळा ग्रुपतर्फे किल्ले पुरंदर गडकोट मोहीम

  आकाश माने; पुरुषासह महिलांचाही सहभाग निपाणी (वार्ता) : निपाणी व परिसरातील नागरिकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास माहीत व्हावा, गडकोटांबद्दल आदर निर्माण होण्यासाठी येथील मावळा ग्रुप गेल्या चार वर्षापासून गडकोट मोहिम आयोजित करत आहे. यावर्षी मावळा ग्रुपची चौथी गडकोट मोहीम आहे. ही मोहीम निपाणी ते किल्ले …

Read More »

सदलगा -भद्रावती नविन रातराणी बस सेवा आजपासून सुरू

  सदलगा : गेल्या तेरा वर्षांपासून सदलगा येथून शिमोगा आणि भद्रावती अविरतपणे कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची एस टी बस सेवा सुरु आहे. याचाच एक पुढचा टप्पा म्हणजे विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी आणि भद्रावतीचे आमदार बी. के. संगमेश यांच्या सहकार्याने व सदलगा शहरातील माजी नगरसेवक पिरगौडा पाटील यांच्या पुढाकाराने आजपासून शिमोगा …

Read More »

महापुरुषांच्या स्वप्नातील देश घडवा : भास्कर पेरे -पाटील

  फुले, शाहू, आंबेडकर विचार संमेलन निपाणी (वार्ता) : साधु, संत, महापुरुष आणि महात्म्यांनी समाजाच्या प्रगतीसाठी अनेक प्रकारच्या विचारधारा दिल्या आहेत. पण त्याकडे दुर्लक्ष झाल्याने समाज अधोगतीकडे जात आहे. भेसळयुक्त पदार्थ निसर्गाचे संवर्धन होत नसल्याने अनेक व्याधी जडत आहेत. त्यामुळे महापुरुषांनी घालून दिलेल्या शिकवणी आचरणात आणून त्यांच्या स्वप्नातील देश घडवण्यासाठी …

Read More »

एका महिन्यात शेतकऱ्यांना पीक नुकसानीची भरपाई : मंत्री कृष्णा बैरेगौडा यांची माहिती

  बंगळूर : अतिवृष्टीमुळे १.५८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पुढील एका महिन्यात भरपाई दिली जाईल, असे महसूल मंत्री कृष्णा बैरेगौडा यांनी शुक्रवारी सांगितले. सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सनंतर गौडा यांनी ही माहिती दिली. “गेल्या एका महिन्यात सर्वेक्षण करण्यात आले असून डेटा एंट्री अंतिम टप्प्यात आहे. पिकाचे १२० कोटी …

Read More »

ज्येष्ठ साहित्यिक प्रा.अजित सगरे यांचे निधन

  निपाणी (वार्ता) : सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रात सतत कार्यरत असणारे निपाणी येथील आंबा मार्केट येथील रहिवासी प्रा. अजित चंद्रकांत सगरे (वय ६७) यांचे शनिवारी (ता. ३०) नोव्हेंबर रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे निपाणी परिसरावर शोककळा पसरले आहे. बेडकीहाळ येथील कुसुमावती मिरजी महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून ते कार्यरत …

Read More »

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक सोमवारी

  खानापूर : बेळगाव येथे 9 डिसेंबर रोजी होणाऱ्या कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाला विरोध दर्शविण्यासाठी समितीच्या वतीने दरवर्षी महामेळावा घेण्यात येतो यासंदर्भात चर्चा करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक सोमवार दिनांक २ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ठीक दोन वाजता राजा शिवछत्रपती स्मारक खानापूर येथे बोलावण्यात आली …

Read More »

सध्या राज्य मंत्रिमंडळाची पुनर्रचना नाही : मुख्यमंत्री सिध्दरामय्या

  इच्छुकांची नाराजी बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळ पुनर्रचनेचे वृत्त फेटाळून लावले. प्रसार माध्यमे काल्पनिक बातम्या प्रसारित करीत असून त्यामध्ये कोणतेच तथ्य नसल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय राजधानीत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मंत्रिमंडळ फेरबदल आणि विस्ताराबाबत मी राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी चर्चा केलेली नाही. माजी मंत्री …

Read More »