Thursday , March 5 2026
Breaking News

कर्नाटक

‘मी हिंदू धर्मरक्षक’ अभियानात तरुणांने सहभागी व्हावे

  बंडा साळुंखे ; पडलीहाळमध्ये अभियान प्रारंभ निपाणी (वार्ता) : निपाणी परिसरात श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे प्राणलिंग स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मी हिंदू धर्मरक्षक’ हे अभियान सुरू केले आहे. या अभियानाची आवश्यकता कोल्हापूर, बेळगाव जिल्ह्यालाही आहे. त्यामध्ये परिसरातील हिंदू तरुण-तरुणीने तन-मन-धनाच्या माध्यमातून सहभागी व्हावे, असे आवाहन कोल्हापूर येथील हिंदू नेते बंडा …

Read More »

राष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून समाजाचा विकास साधणार

  लक्ष्मणराव चिंगळे; शेफर्डस इंडिया इंटरनॅशनल संघटनेच्या राष्ट्रीय सचिवपदी निवड निपाणी (वार्ता) : नवी दिल्ली येथील शेपर्ड्स इंडिया इंटरनॅशनल या संस्थेच्या राष्ट्रीय सचिवपदी चिकोडी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व कर्नाटक धनगर समाजाचे माजी अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांची निवड झाली आहे. बेळगाव येथे झालेल्या कार्यक्रमात संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री एच. विश्वनाथ …

Read More »

निपाणी तालुक्यात पीडिओअभावी विकासकामांना खीळ

  राजेंद्र वडर; ७ पीडिओची कमतरता निपाणी (वार्ता) : तालुक्यात एकूण २७ ग्रामपंचायती असून त्यापैकी २० ग्रामपंचायतमध्ये पीडिओ कार्यरत आहेत. महत्वाच्या मोठ्या सात ग्रामपंचायतमध्ये पीडिओ नाहीत. दोन दोन ग्रामपंचायतमध्ये एकच पीडिओ कार्यरत आहे. यामुळे गावांच्या विकासाला खीळ बसत आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचा आरोप भोज जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य राजेंद्र …

Read More »

हिवाळी अधिवेशनात ऊस दराचा आवाज उठवणार

  राजू पोवार; गदग तालुक्यात जनजागृती मेळावा निपाणी (वार्ता) : उत्पादन खर्चाच्या तुलनेत साखर कारखाने आणि सरकारने एकत्रित ५५०० रुपये प्रति टन दर मिळावा, अशी भूमिका रयत संघटनेचे आहे. त्यामुळे हा दर शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, या मागणीसाठी हिवाळी अधिवेशनात विधानसभेत आवाज उठविला जाणार आहे. त्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संघटित होऊन …

Read More »

कोगनोळीत गुरुवारी नितीन बानुगडे पाटील यांचे व्याख्यान

  कोगनोळी : येथील ग्रामदैवत श्री बिरदेव यात्रेनिमित्त प्रजावाणी फाउंडेशन व समस्त ग्रामस्थ यांच्यावतीने गुरुवार तारीख 9 रोजी सायंकाळी 6 वाजता येथील प्राथमिक मराठी मुला मुलींच्या शाळेत प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांचे आजच्या युवकांची दशा व दिशा या विषयावर व्याख्यान होणार असल्याची माहिती प्रजावाणी फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मुरारी …

Read More »

१५ नोव्हेंबरला दुष्काळी परिस्थितीचा अहवाल द्या

  मुख्यमंत्र्यांच्या पालकमंत्र्यांना सूचना बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जिल्हा पालक मंत्र्यांना राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांचा आणि जिल्ह्यांचा दौरा करून १५ नोव्हेंबरला सविस्तर स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील २३६ पैकी २१६ तालुके अपुऱ्या पावसामुळे दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर हा निर्देश जारी करण्यात आला आहे. …

Read More »

लोकसभा निवडणुकीत २० जागा जिंकण्याचे कॉंग्रेसचे लक्ष्य

  मुख्यमंत्री बदलावर जाहीर वक्तव्यास मज्जाव बंगळूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी पुढील वर्षी होणाऱ्या संसदीय निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी मंत्र्यांसोबत बैठक बोलावली होती. या बैठकीत लोकसभेच्या २८ जागांपैकी किमान २० जागा जिंकण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांच्या निवासस्थानी उपहार बैठकीचे आयोजन केले होते. मंत्री व आमदारांनी …

Read More »

खाण, भूगर्भशास्त्र महिला अधिकाऱ्याची बंगळूरात हत्या

  हत्येमागे खाण माफीया असण्याचा संशय बंगळूर : येथील सुब्रमण्यपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खाण आणि भूविज्ञान विभागाच्या एका महिला अधिकाऱ्याची समाजकंटकांनी निर्घृणपणे भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे. खाण आणि भूविज्ञान विभागाच्या उपसंचालक प्रतिमा (वय ३७) असे खून झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या हत्येमागे खाण माफीया असण्याची शक्यता व्यक्त करण्यात …

Read More »

‘महात्मा बसवेश्वर’च्या ममदापूर शाखा अध्यक्षपदी कावडकर

  उपाध्यक्षपदी निरंजन पाटील यांची निवड निपाणी (वार्ता) : येथील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेच्या ममदापूर शाखेच्या अध्यक्षपदी गजानन कावडकर यांची तर उपाध्यक्षपदी निरंजन पाटील-सरकार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्रारंभी विजय हातगिणे यांनी स्वागत करून गेल्या ८ वर्षांपासून ममदापूर शाखा यशस्वीरित्या वाटचाल करत आहे. शाखेकडे ४.८७ कोटी …

Read More »

राजाभाऊ शिरगुप्पेंचा चळवळीतील सहभाग महत्त्वाचा

  प्रा. सुभाष जोशी : निपाणीत शोकसभा निपाणी (वार्ता) : कर्नाटक आणि महाराष्ट्रातील विविध चळवळीमध्ये राजाभाऊ शिरगुप्प्पे यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्याशिवाय त्यांनी निर्माण केलेले साहित्य वाखाण्याजोगे आहे. सर्वत्र भटकंती करत ईशान्य भारत त्यांनीच प्रथम दाखविला आहे. आता कार्यकर्त्यांनी सावध राहून जागृतपणे त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज आहे, असे …

Read More »