हत्ती, घोडे, बँड पथकाचा समावेश : तब्बल १४ तास मिरवणूक निपाणी (वार्ता) : येथील ग्रामदैवत महालक्ष्मी देवीची त्रैवार्षिक यात्रा शुक्रवारपासून सुरू झाली आहे. त्यानिमित्त भाविकांची दररोज दर्शनासाठी गर्दी होत आहे. रविवारी दुपारी महालक्ष्मीची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मिरवणूक पाहण्यासह दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. या मिरवणुकीत हत्ती, …
Read More »मॅरेथॉन स्पर्धेत खानापूर तालुक्याचे सुयश
खानापूर : गोवा बोरी येथे 5 फेब्रुवारी 2023 रोजी प्रथम श्री. कल्लाप्पा तिरवीर मौजे तोपिनकट्टी यांनी माऊंटेशन रन 15 किलोमीटर पन्नास वर्षावरील गटामध्ये प्रथम क्रमांक मिळविला महाराष्ट्र पंढरपूर येथे 5 फेब्रुवारी रोजी कुमार वेदांत होसुरकर तोपिनकट्टी पाच किलोमीटर मॅरेथॉन मध्ये 14 वर्षाखाली द्वितीय क्रमांक मिळविला माघ वारी निमित्त या …
Read More »बोरगाव बस स्थानकात महिलेचा दीड लाखाचा ऐवज लंपास
चार तोळ्यांचे सोन्याच दागिने : सदलगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल निपाणी (वार्ता) : कुरुंदवाडहून आजराकडे जात असताना बोरगाव बस स्थानकावर महिलेची पर्स मधील सुमारे दीड लाख किमतीचे चार तोळ्यांचे दागिने चोरट्याने लंपास केले. ही घटना उघडकीस येताच संबंधित महिलेने आक्रोश केला. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, रेश्मा अस्लम शेख या गृहिणी …
Read More »गुंजी सरकारी मराठी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे असोगा मंदिर परिसरात स्वच्छता अभियान
खानापूर (प्रतिनिधी) : गुंजी (ता. खानापूर) येथील सरकारी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यानी असोगा (ता. खानापूर) येथील रामलिंग देवस्थानचे दर्शन घेऊन मंदिरच्या परिसराला भेट दिली. मात्र मंदिर परिसर आणि नदीपात्रातील कचरा पाहून परिसर स्वच्छ करण्याचे ठरले लागलीच विद्यार्थी स्वच्छतेच्या कामाला लागले. नुकताच मकरसंक्रांतीच्या सनात भाविकांनी टाकलेल्या नदीपत्रात प्लास्टिक, देवांच्या तस्वीरी, निर्माल्य …
Read More »देशात तीन वर्षांत दोन लाख नवीन प्राथमिक कृषी पतसंस्था
अमित शहा; कॅम्पको सुवर्ण महोत्सव, भारत माता मंदिराचे उद्घाटन बंगळूर : देशात येत्या तीन वर्षांत दोन लाख नवीन प्राथमिक कृषी पतसंस्था स्थापन करण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी दिली. मंगळूर जिल्ह्यातील पुत्तूर येथील विवेकानंद महाविद्यालयाच्या मैदानावर कॅम्पको सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर उपस्थितांना …
Read More »विद्युत झोतातील “अरिहंत चषक” क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्घाटन
मान्यवरांची उपस्थिती : चार लाखाची बक्षीसे निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत उद्योग समुहाच्या सहकार्याने निपाणी येथील टॉप स्टार स्पोर्ट्स क्लबतर्फे येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर आयोजित अरिहंत चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी (ता.११) बोरगाव येथील अरिहंत सौहार्द संस्थेचे अध्यक्ष उत्तम पाटील यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर माजी आमदार प्रा. …
Read More »खानापूरच्या विकास कामांकडे दुर्लक्ष केलेल्यांना जनताच धडा शिकवेल; डॉ. सोनाली सरनोबत
खानापूर : सत्तेत असताना खानापूर तालुक्याच्या विकासाकडे दुर्लक्ष केलेल्या काँग्रेस, जेडीएसने निवडणूका डोळ्यासमोर ठेवून यात्रेच्या नावाखाली जनतेशी संपर्क करू पाहत आहेत, असा आरोप खानापूर मतदारसंघातील संभाव्य भाजपा उमेदवार व ग्रामीण महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी केला आहे. काँग्रेस आमदारांनी आपल्या कार्यकाळात खानापूर तालुक्याचा कोणताच विकास केलेला नाही …
Read More »खानापूरात भाजपच्या ए. दिलीप कुमार यांच्याकडून जनतेच्या भेटीगाठी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूरात येत्या २०२३ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक झाले आहेत. अशातच भाजपमधून आणखी एक इच्छुक असल्याचे समजते. भाजपचे ए. दिलीपकुमार यांनी शनिवारी खानापूर शहरात आगमन केले. जांबोटी क्राॅस पासून शिवस्मारकापर्यंत शहरातील दुकानदाराच्या भेटी घेऊन त्यांना घड्याळ्यांचे वितरण करत संपर्क साधला. प्रारंभी शिवस्मारक चौकातील …
Read More »राज्य सरकारकडून सर्व समावेशक विकास मॉडेलचे अनुसरण : राज्यपाल गेहलोत
विधिमंडळ अधिवेशन सुरू बंगळूर : ‘अमृत काळा’च्या पुढील २५ वर्षांसाठी निश्चित केलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी राज्य सरकार सर्वसमावेशक विकासाच्या मॉडेलचे अनुसरण करत असल्याचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी शुक्रवारी सांगितले. शुक्रवारपासून विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाले. यावेळी गेहलोत यांनी विधिमंडळाच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले. राज्यपाल थावरचंद गेहलोत विधानसौदाच्या भव्य पायऱ्यांनी विधिमंडळात …
Read More »डॉ. सोनली सरनोबत यांच्या हस्ते कणकुंबी येथील माऊली देवस्थानातील गणपती मंदिराचे उद्घाटन
खानापूर : डॉ. सोनली सरनोबत यांच्या हस्ते कणकुंबी येथील माऊली देवस्थानातील जीर्णोद्धार करण्यात आलेल्या गणपती मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. तब्बल बारा वर्षानंतर माऊली यात्रा भरविण्यात अली आहे. दर बारा वर्षांनी माऊली भगिनींच्या भेटीचा सोहळा पार पडतो. मालप्रभा आणि म्हादाई नदीचे उगमस्थान रामेश्वर मंदिराजवळ आहे. डॉ. सोनाली सरनोबत यांनी प्रथम …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta