Sunday , December 14 2025
Breaking News

कर्नाटक

समाजातील अन्याया विरोधात आवाज उठवा

उपनिरीक्षक कृष्णवेणी गुर्लहोसूर : इनरव्हील न्यू जेन ग्लोरी क्लब पदाधिकार्‍यांची निवड निपाणी (वार्ता) : समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभाग कार्यरत आहे. अन्यायाविरोधात कारवाई करताना पोलिसांना समाजातील सुज्ञ नागरिकांची मदत महत्त्वाची ठरते. समाजात होणार्‍या अन्यायाला आळा घालण्यासाठी महिलांनी पुढे येण्याची गरज आहे. अन्याया विरोधात होणार्‍या प्रत्येक बाबीला आपला सदैव …

Read More »

दूधगंगा नदीचे पाणी पात्राच्या बाहेर

कोगनोळी : कोगनोळी येथून राष्ट्रीय महामार्ग जवळ असणार्‍या दूधगंगा नदीचे पाणी पात्राच्या बाहेर पडले आहे. मंगळवार तारीख 13 व बुधवार तारीख 14 रोजी रात्री पडलेल्या जोरदार पावसामुळे दूधगंगा नदीपात्रात पाण्याची वाढ झाली आहे. दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कोगनोळी, सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ, करनूर, वंदूर आदी गावच्या लोकांना पुराचा धोका …

Read More »

संकेश्वरात चर्चेतील “पाखऱ्या “…

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात बेंदूर निमित्त सदृढ बैलजोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेत करजगा येथील शिवानंद हिरेकोडी यांचा पाखऱ्या बैल चांगलाच लक्षवेधी आणि चर्चेत दिसला. पाखऱ्याचा तो रुबाब स्पर्धा संयोजकांना आणि उपस्थित शेतकऱ्यांना देखील चांगलाच भावलेला दिसला. सेकीन होसूर येथील प्रतिष्ठित शेतकरी देवेगौडा पाटील यांनी राजा-पाखऱ्या बैलजोडीला सदढ …

Read More »

अतिवृष्टी मदत निधीसाठी ५०० कोटी मंजूर

  मुख्यमंत्री बोम्मई, पावसाशी संबंधित घटनांमध्ये ३२ जणांचा मृत्यू बंगळूर : राज्यात अलीकडच्या काळात पावसाशी संबंधित घटनांमध्ये ३२ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी उडपी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. राज्यभरात अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या सार्वजनिक पायाभूत सुविधा पुनर्संचयित करण्यासाठी राज्य सरकार ५०० कोटी रुपये जारी करेल, …

Read More »

योगगुरू बसवराज नागराळे यांच्या सन्मानाने गुरुपौर्णिमा साजरी

संकेश्वर (महंमद मोमीन) : ओम श्री शंकराचार्य योग प्रशिक्षण केंद्राचे योगशिक्षक बसवराज नागराळे यांच्या सन्मानाने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षक पी. डी. पाटील यांनी भूषविले होते. प्रारंभी शिक्षिका श्रीमती लिना कोळी, श्रीमती कुंभार यांनी प्रार्थना गीत सादर केले. योगसाधक म्हणाले, योगगुरू बसवराज नांगराळे यांच्यामुळे आपणा सर्वांना उत्तम आरोग्याची …

Read More »

संकेश्वर पतंजली योग समितीतर्फे गुरुपौर्णिमा साजरी.

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पतंजली योग समितीच्या वतीने येथील श्री महालक्ष्मी समुदाय भवनमध्ये उत्साही वातावरणात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. कार्यक्रमची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. संकेश्वरतील प्रसिद्ध पुरोहित वामन पुराणिक यांना शाल, श्रीफळ व गौरव चिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी बोलताना वामन पुराणिक म्हणाले आपल्या गुरुजनांविषयी नेहमीच आदरभाव ठेवा. …

Read More »

उडुपी येथील अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तींचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

  बेंगळुर : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या उडुपी दौर्‍यादरम्यान आज मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तींचा आढावा घेत जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी आणि विविध अधिकार्‍यांची बैठक घेतली. उडुपी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विविध अधिकार्‍यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. नैसर्गिक आपत्तीच्या विळख्यात अडकलेल्या उडुपी जिल्ह्यातील अनेक नुकसानग्रस्त भागांना भेट देत …

Read More »

मुसळधार पावसाने रामगुरवाडीचा रस्ता झाला निकृष्ट दर्जाचा

  खानापूर (प्रतिनिधी) : रामगुरवाडी (ता. खानापूर) गावापासून ते खानापूर जांबोटी, महामार्गा पर्यंतच्या दोन किलो मिटर अंतराच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसाने निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण वाहून गेले आणि रस्त्यावर जागोजागी खड्डे पडून चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणात चक्क शेडू दिसून येत आहे. …

Read More »

विजापूर येथे महिलेची दोन मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

  विजापूर : मानसिक तणावातून महिलेने तिच्या दोन मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना विजापूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील हंदिनागुर गावात घडली. 32 वर्षीय अव्वम्मा श्रीशैल गुब्बेवाड असे आत्महत्या केलेल्या या महिलेचे नाव आहे. तिने आपल्या दोन मुलींना आधी विहिरीत ढकलून देऊन स्वतःही विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. अव्वम्मा …

Read More »

कस्तुरीरंगन अहवालाने तालुक्यातील 62 गावावर येणार निर्बंध

  कस्तुरीरंगन अहवालाला विरोध करणार : प्रमोद कोचेरी खानापूर (प्रतिनिधी) : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने राज्यासह खानापूर तालुक्यातील जवळपास 62 गावाचा कस्तुरीरंगन अहवालात समावेश केला आहे. याला विरोध करत येत्या 60 दिवसात तालुक्यातील 62 गावाचा संपर्क घेऊन, नागरिकांशी चर्चा करून नागरिकांसह खानापूर तालुका भाजपच्यावतीने केंद्र सरकारला हरकती देण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार …

Read More »