Monday , June 1 2026
Breaking News

कर्नाटक

गर्लगुंजी-नंदीहळ्ळी रस्त्याची दुरावस्था

गर्लगुंजी (सागर पांडुचे) : गर्लगुंजी ते नंदीहळ्ळी मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी प्रचंड मोठ्या आकाराचे खड्डे पडले असून हे खड्डे चुकवून वाहने चालवताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्याच्या दुतर्फा शेती असल्याने एखादा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या रस्त्याची लवकरात लवकर डागडुजी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून या …

Read More »

बचावकार्य हाती घेऊन मग लगेचच भरपाई द्यावी

मुख्यमंत्र्यांकडून जिल्हाधिकार्‍यांना सूचना बेंगळुर : राज्यात पावसाची संततधार सुरु आहे. अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी आधी बचावकार्य हाती घेऊन मग लगेचच भरपाई देण्याच्या सूचना राज्यातील जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली. बंगळुरात बुधवारी अतिवृष्टीने होणार्‍या नुकसानीसंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना काय सूचना केल्या असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, मुख्यमंत्री बोम्माई म्हणाले, या …

Read More »

असोगा मराठी शाळेच्या एसडीएमसी अध्यक्षपदी महेश सावंत

खानापूर (प्रतिनिधी) : असोगा (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेत नुतन एसडीएमसी अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवड नुकताच करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला ग्राम पंचायत सदस्य सुरेश सुळकर, कृष्णाबाई गिरी, शांताबाई मादार, अनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात मुलींच्या स्वागतगीताने झाली. यावेळी मुख्याध्यापक एस. डी. यांनी प्रास्ताविक करून उपस्थित …

Read More »

जांबोटी मल्टीपर्पज सोसायटीतर्फे चिगुळे शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप

खानापूर : खानापूर तालुक्याच्या सहकार क्षेत्रातील अग्रगण्य समजल्या जाणार्‍या दि. जांबोटी मल्टीपर्पज सोसायटीने नेहमीच सहकार क्षेत्राबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व इतर अनेक बाबतीत सहकार्य केलेले आहे. विशेषत: देशाची भावी पिढी शैक्षणिक बाबतीत पुढे गेली पाहिजे म्हणून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप करणे तसेच दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य …

Read More »

बेकायदेशीर गो-मांस वाहतूक व गायींची तस्करी रोखा

खानापूर भाजप नेत्यांची गोवा मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी खानापूर : खानापूर मार्गे गोव्यात होणारी बेकायदेशीर चोरटी गो मांस वाहतूक व गायींची तस्करी बंद करण्यात यावीत व संबंधितांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावीत यासंदर्भात खानापूर भाजपाचे युवा नेते पंडित ओगले व सहकारी कार्यकर्ते यांच्याकडून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत यांना निवेदन देण्यात आले. …

Read More »

कर्नाटक हायकोर्टाच्या न्यायमूर्तीच्या ‘रामशास्त्री’ बाण्याने भाजप अडचणीत!

बेंगळुरू : कर्नाटकमध्ये सध्या गाजत असलेल्या पीएसआय भरती घोटाळ्यात भाजप सरकार आधीच अडचणीत आले असताना कर्नाटक हायकोर्टाच्या न्यायमूर्तींच्या रामशास्त्री बाण्याने आता त्यात आणखीच वाढ झाली आहे. कर्नाटक हायकोर्टाचे न्यायमूर्ती यांनी एच. पी. संदेश यांनी आपल्यावर सुनावणीला घेऊन दबाव टाकण्यात आला असल्याचा दावा केला. मनासारखे आदेश न दिल्यास बदली करण्यात येईल …

Read More »

ढोणेवाडी शाळेच्या मुख्याध्यापकावर दंडात्मक कारवाई करा

भेंडे कुटुंबाला न्याय न दिल्यास आंदोलन : जिल्हा रयत संघटनेचा  इशारा निपाणी (वार्ता) : सोमवारी (ता.४) ढोणेवाडी येथे झालेल्या घटनेबद्दल चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी अनुष्का भेंडे यांच्या घरी भेट देऊन भेंडे कुटुंबाचे सांत्वन केले. त्यानंतर राजू पोवार यांनी घटना घडलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. रेंदाळ …

Read More »

नागरिकांनी पावसाळ्यात आरोग्य सांभाळावे : ग्रामपंचायत अध्यक्षा छाया पाटील

कोगनोळी : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून नदीला नवीन पाणी आले आहे. यामुळे साथीचे आजार पसरू शकतात. नागरिकांनी पाणी गरम करून गार करून प्यावे, असे आवाहन ग्रामपंचायत अध्यक्षा छाया पाटील यांनी केले आहे. परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे ओडे, नाले भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून कोरडे असलेले ओडे, …

Read More »

इरुमुंगलीच्या बिया खाल्ल्याने चौघांना विषबाधा

मत्तीवडे येथील शाळकरी मुलांचा समावेश कोगनोळी : इरुमुंगलीच्या बिया खाल्याने मत्तीवडे (तालुका निपाणी) येथील चार शाळकरी मुलांना विषबाधा झाली आहे. त्यातील दोन मुले अत्यावस्थ आहेत. तर दोन मुले किरकोळ आहेत. त्यांच्यावर कागल येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. याबाबत समजलेली माहिती …

Read More »

संकेश्वरात सरतेशेवटी “आर्द्रा” धो-धो बरसला….

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात आर्द्रा नक्षत्र काळात बरसणारा पाऊस सरते शेवटी धोधो बरसत निरोप घेताना दिसला. आज सकाळपासून पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी (बळीराजा) खूष झालेला दिसला. खरीपाला पावसाची आवश्यकता असल्याने शेतकरी गेल्या आठवड्यापासून पावसाच्या प्रतिक्षेत होता. आज पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा आनंद पहावयास मिळाला. यंदा शेतकऱ्यांना मृगाने दगा …

Read More »