Sunday , December 14 2025
Breaking News

कर्नाटक

असोगा रामलिंगेश्वर देवस्थानावरील प्रशासक हटविले, विश्वस्त समिती नेमणार

खानापूर (वार्ता) : असोगा (ता. खानापूर) जागृत देवस्थान श्री रामलिंगेश्वर देवस्थानावर गेल्या कित्येक वर्षांपासून सरकारने प्रशासक नेमले होते. त्यामुळे असोगा गावच्या स्थानिक विश्वस्त समितीचा हक्क नव्हता. नुकताच बेळगांव जिल्ह्यातील 17 क श्रेणी देवस्थानावरील स्थानिक विश्वस्त कमिटी नेमण्यासंदर्भात सहायक आयुक्त हिंदू धर्मदाय विभागाच्यावतीने आदी सुचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानिमित्ताने येत्या …

Read More »

संकेश्वर श्री शंकरलिंग रथोत्सवाला आडकाठी आणाल तर आंदोलन छेडणार : प्रमोद मुतालिक

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री शंकरलिंग रथोत्सवाला आडकाठी आणाल तर तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा श्रीरामसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोदजी मुतालिक यांनी दिला आहे. त्यांनी संकेश्वर ग्रामदैवत श्री शंकराचार्य संस्थान मठाला धावती भेट देऊन देवदर्शन घेऊन श्री शंकराचार्य महास्वामीजींचा आर्शीवाद घेतला. तद्नंतर प्रसार माध्यमांशी बोलताना प्रमोदजी मुतालिक म्हणाले केंद्रात आणि राज्यात भाजपाचे …

Read More »

पिग्मी कलेक्टरचा मुलगा बनला पोलीस!

परिसरातून कौतुक : जिद्दीच्या जोरावर मिळवले यश निपाणी (विनायक पाटील) : विज्ञान विभागात उच्चशिक्षित होऊन ही पोलिस बनण्याचे स्वप्न असल्याने गेल्या दोन वर्षापासून जिद्द, चिकाटी, व कष्टाने अभ्यास करीत परिश्रम घेतल्याने कितनी कलेक्टरचा मुलगा पोलीस बनला आहे. बोरगाव येथील युवक शुभम बाहुबली रोड्ड यांनी आपले स्वप्न सत्यात उतरविले आहे. त्यांची …

Read More »

समाजातील अत्याचार संपवण्यासाठी संघर्षाची गरज

मीनाक्षी पाटील : वीतराग महिला मंडळातर्फे हळदीकुंकू निपाणी (वार्ता) : मोबाईल व पाश्त्यात संस्कृतीमुळे देशाची अवस्था पुन्हा आधारलेली असून स्त्रियांवर होणार्‍या अत्याचाराच्या घटना वाढलेल्या दिसत आहेत. त्यामुळे अशा अत्याचार संपविण्यासाठी महिलांनी एकत्रित येऊन पुन्हा एकदा मोठा संघर्ष करण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेविका मीनाक्षी पाटील यांनी व्यक्त केले. बोरगाव …

Read More »

तृतीयपंथीयांना शासनाच्या सुविधा द्या

मंगलमुखी समुदायाकडून तहसीलदारांना निवेदन : विविध मागण्यांचा समावेश निपाणी (वार्ता) : तृतीयपंथी लोकांना शासनाच्या कोणत्याही योजना मिळत नाहीत. त्यामुळे अशा कुटुंबांना जगणे मुश्किल झाले आहे. तरी शासनाने अशा कुटुंबियांसाठी शासकीय योजनेचा लाभ देण्याच्या मागणीचे निवेदन येथील मंगलमूर्ती संघटनेतर्फे तहसीलदार डॉ. मोहन भस्मे यांना देण्यात आले. निवेदनातील माहिती अशी, आधार कार्ड, …

Read More »

संकेश्वर श्री शंकरलिंग रथोत्सव यात्रेला कोरोना नियम बंधनकारक

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठात आज सायंकाळी मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यान्सिंह भारती महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात सभा घेऊन श्री शंकरलिंग रथोत्सव यात्रा शासकीय कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करीत परंपरागत पद्धतीने धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेला उपतहसीलदार के. के. बेळवी, संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक …

Read More »

निपाणीत दुचाकी चोरट्यासह मुद्देमाल जप्त

निपाणी (वार्ता) : गेल्या काही महिन्यापासून शहर, उपनगर आणि ग्रामीण भागात दुचाकी चोरट्यांनी उच्छाद मांडला होता. अखेर दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्यामध्ये बसवेश्वर चौक पोलीस स्टेशनच्या अधिकार्‍यांना यश आले आहे. त्यामध्ये आठ दुचाकी पोलिसांनी जप्त केले आहेत. इतर सोन्या-चांदीच्या वस्तूसह 3 लाख 46 हजार 688 रुपयाचा समावेश आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली …

Read More »

गर्लगुंजीत लक्ष्मी मंदिराच्या नूतन इमारतीच्या स्लॅबकौलाचा शुभारंभ

खानापूर (वार्ता) : खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी गावच्या ग्राम दैवत श्री महालक्ष्मी मंदिराचा जीर्णोद्धार करून नूतन इमारत उभारण्यात आली आहे. इमारतीचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. मंदिराच्या इमारतीचे रंगकामही प्रगतीपथावर आहे. त्याचबरोबर सोमवारी दि. 31 जानेवारी रोजी श्री महालक्ष्मी मंदिराच्या नूतन इमारतीच्या स्लॅबकौलाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित …

Read More »

खानापूरात मोकाट जनावराला वाहनाची धडक

खानापूर (वार्ता) : बेळगाव-पणजी महामार्गावरील खानापूरातील आंबेडकर गार्डन जवळ मोकट जनावरे सायंकाळी जात असताना अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने जनावराचे तोंड फुटून गेले. मात्र अज्ञात वाहनाने पलायन केले. ही माहिती मिळताच खानापूरातील सामाजिक कार्यकर्ते व पशुमित्र प्रज्योत दलाल, दिपक सुतार, निलेश सडेकर, अवधूत परब, सुरज कदम, श्री पाटील, संदिप चौगुले …

Read More »

बेळगांव-पणजी महामार्गावर मराठीत फलक बसवा

युवा म. ए. समितीची मागणी खानापूर (वार्ता) : बेळगाव – पणजी महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. बेळगांवपासून लोंढ्यापर्यंतचा भाग हा मराठी भाषिक भाग म्हणून ओळखला जातो. या भागात 80 टक्के जनता मराठी भाषिक आहे. अशा मराठी जनतेसाठी मराठी भाषेतून फलक उभारावे, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने …

Read More »