Sunday , December 7 2025
Breaking News

देश/विदेश

दिल्लीतील आश्रमात मुलींचा लैंगिक छळ, १७ विद्यार्थिनींची तक्रार; गुन्हा दाखल होताच स्वामी चैतन्यानंद फरार

  नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत धर्माच्या नावाखाली काळे धंदे करणाऱ्या एका स्वयंघोषित बाबाचा पर्दाफाश झाला आहे. एका आश्रमात शिकणाऱ्या १७ विद्यार्थिनींनी आश्रमातील अवैध प्रकार उघडकीस आणले आहेत. वसंत कुंज परिसरातील एका प्रसिद्ध आश्रमाचा प्रमुख स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थसारथी नावाच्या बाबावर महिलांशी गैरवर्तन, छेडछाडीचे आरोप करण्यात आले आहेत. १७ …

Read More »

कर्नाटकात 6018 नाव वगळली, महाराष्ट्रात 6850 जोडली, पण मतदारांचा थांगपत्ता नाही : राहुल गांधींचा वोटर लिस्टमधील गडबडीचा तो मोठा दावा

  नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षाला मत चोरी प्रकरणात घेरले. राहुल गांधी यांनी गुरुवारी 18 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेतली. ते हायड्रोजन बॉम्ब फोडणार असे सांगण्यात येत होते. पण त्यांनी गेल्यावेळीप्रमाणेच काही उदाहरणं देत मत चोरीचा पॅटर्न, त्यासाठी मोठे …

Read More »

सीपी राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपती पदाची शपथ! 

  नवी दिल्ली : देशाचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून चंद्रपुरम पोनुस्वामी राधाकृष्णन यांनी शुक्रवारी आपल्या पदाची शपथ घेतली. लाल कुर्ता घालून राधाकृष्णन यांनी इंग्रजीत शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. देशाचे नवे उपराष्ट्रपती सी.पी. …

Read More »

सीपी राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती, एनडीएने निवडणूक जिंकली!

  नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची चर्चा होती. या निवडणुकीत बहुमत नसतानाही इंडिया आघाडीने आपला उमेदवार उभा केला होता. ही फक्त विजयाची नव्हे तर विचारधारेची लढाई आहे, असे यावेळी विरोधकांकडून सांगण्यात आले होते. दरम्यान, या निवडणुकीसाठी आज (9 सप्टेंबर) मतदानाची प्रक्रिया पार पडली. तसेच या निवडणुकीचा निकालही …

Read More »

पाकिस्तान, अफगाणिस्तान अन् बांग्लादेशातून 2024 पर्यंत भारतात आलेल्यांना राहण्याची मुभा; केंद्र सरकारचा ग्रीन सिग्नल

  नवी दिल्ली : केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेश येथून धार्मिक छळ टाळण्यासाठी भारतात आलेल्या अल्पसंख्याक समुदायांना भारतात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले की, 31 डिसेंबर 2024 पर्यंत भारतात दाखल झालेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन नागरिकांना वैध …

Read More »

वैष्णोदेवी धाममध्ये भूस्खलन; 31 जणांचा बळी

  जम्मू : जम्मूतील कटरा येथील वैष्णोदेवी धाम येथील अर्धकुमारी मंदिराजवळ काल (26 ऑगस्ट) मंगळवारी झालेल्या भूस्खलनात मृतांचा आकडा 31 वर पोहोचला आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजता वैष्णोदेवीच्या जुन्या मार्गावरील इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ ही दुर्घटना घडली. काल रात्री उशिरापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, परंतु सकाळी हा आकडा वाढला. प्रशासनाचे …

Read More »

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला झटका, बिहारमध्ये एसआयआर प्रक्रियेत आधार ग्राह्य धरावाच लागेल

  नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला झटका दिला आहे. बिहारमध्ये सुरु असलेल्या मतदारयादी विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) संदर्भात न्यायालयाने निवडणूक आयोगाला स्पष्ट निवेदन केले आहे. आयोगाला आधार कार्ड स्वीकारावे लागेल. मतदार यादीसाठी सुरु असलेल्या एसआयआर प्रक्रियेदरम्यान मतदारांद्वारे दिले जाणारी ११ कागदपत्रे किंवा आधारकार्ड स्वीकारावे लागले. …

Read More »

30 दिवसांची तुरुंगवारी; मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची जाणार

  नवी दिल्ली : देशभर विरोधकांनी व्होट चोरीच्या मुद्द्यावरुन रान उठवले असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुख्यमंत्र्यांना आणि पंतप्रधानांना थेट घरी बसवण्यासंदर्भातील घटनादुरुस्ती विधेयक मांडले आणि विरोधकांनी लोकसभेत गोंधळ घातला.. अमित शाहांनी लोकसभेत मांडलेल्या 130 व्या घटनादुरुस्तीनुसार पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना जेलवारी झाल्यास त्यांची हकालपट्टी निश्चित करण्यात …

Read More »

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला, जनता दरबारात कानाखाली मारली

  नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जनता दरबारात हल्ला झाला आहे. भर कार्यक्रमात एका व्यक्तीने मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली लगावली आहे. या घटनेनंतर दिल्ली आणि देशात एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विरोधकांनी यावरून भाजपवर निशाणा साधलाय. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. …

Read More »

माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार

  नवी दिल्ली : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी इंडिया आघाडीकडून उपरराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराच नाव जाहीर केले. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील. त्यांच्यासमोर भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सीपी राधाकृष्णन यांचे आव्हान …

Read More »