खानापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या महामारीमुळे लाॅकडाऊन कडक करण्यात आला. मात्र जत- जांबोटी महामार्गावरील रुंदीकरणाचे काम सुरू झाल्याने खानापूर शहराच्या जांबोटी फाट्यावरील अनेक खोकी हटल्याने आता खानापूरचा जांबोटी क्राॅसवर सुना सुना वाटत आहे.सध्या कोरोनामुळे कोणच बाहेर पडत नाही. मात्र खोकी हटवण्याची सक्ती करण्यात आल्याने रविवारी सोमवारी दोन दिवस खोकीधारकानी आपली खोकी …
Read More »कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन
बेळगाव : १९८६च्या कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना महाराष्ट्र एकीकरण समिती आणि अन्य संघटनांच्या वतीने मंगळवारी अभिवादन करण्यात आले. बेळगाव तालुक्यातील हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकात मंगळवारी सकाळी १९८६च्या कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांच्या त्यागाचे समरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नी कटिबद्ध व्हा असे …
Read More »राज्यात लॉकडाऊनमध्ये वाढ निश्चित?
तांत्रिक सल्लागार समितीचा मुख्यमंत्र्यांना अहवाल बंगळूरू : राज्यात लॉकडाऊनमध्ये वाढ बहूतेक निश्चित आहे. येत्या 13 जूनपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन वाढविण्यासंबंधात तांत्रिक सल्ला समितीने मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना आपला अहवाल सादर केला आहे. अहवालामध्ये लॉकडाऊनमध्ये वाढ करण्याची शिफारस करण्यात आल्याचे समजते. राज्यात सध्या सात जूनपर्यंत लॉकडाऊन जारी आहे. त्यानंतर …
Read More »लसीकरणानंतर बारावीच्या परीक्षा घेण्याचा सल्ला : सुरेशकुमार
बेंगळुरू : कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे लसीकरण केल्यानंतरच राज्यात बारावीच्या परीक्षा घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे अशी माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी दिली. बेंगळूरमध्ये सोमवारी पत्रकारांशी बोलताना सुरेशकुमार म्हणाले, मुलांचा भविष्याच्या दृष्टीने परीक्षा घ्यावी असा जोरडा अभिप्राय व्यक्त करण्यात …
Read More »संभाव्य पूर स्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज : उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ
बेळगाव : मान्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर संभाव्य पुरस्थितीचा सामना करण्यासाठी, खबरदारीच्या उपायांवर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. उपमुख्यमंत्री व जिल्हा पालकमंत्री गोविंद करजोळ यांनी सोमवारी बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांसह, जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. संभाव्य पूर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी कोणती पावले उचलली जावी …
Read More »बोरगावच्या अक्षय गुरवची लेफ्टनंटपदी भरारी!
कर्नाटकातून एकमेव निवड : तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा निपाणी (संजय सूर्यवंशी) : बोरगाव (ता.निपाणी) येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल गुरव यांचे सुपुत्र अक्षय अनिल गुरव याची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदी निवड झाली. शनिवार 29 रोजी चेन्नई येथील ऑफिसर ट्रेनिंग अॅकॅडमी येथे झालेल्या दीक्षांत समारंभात अक्षय गुरव यांची भारतीय सेनेत लेफ्टनंट …
Read More »खानापूर – जांबोटी क्राॅसवर खोकी हटाव मोहिम
खानापूर (प्रतिनिधी) : जत-जांबोटी महामार्गावरील खानापूर शहरातील जांबोटी क्राॅसवर गेल्या कित्येक वर्षापासून कार्यरत असलेल्या खोकीधारकाना नगरपंचायतीकडून खोकी हटवण्यासाठी नोटीसा पाठविली होती. सध्या जत – जांबोटी महामार्गाचे रुंदीकरणाचे काम करण्यात येत आहे.त्यामुळे रस्ता रुंदीकरणाचे कारण पुढे करून रविवारीच खोकी हटाव मोहिमेला सुरूवात झाली.जांबोटी क्राॅसवर जवळपास १०० अधिक खोकीधारक आपला व्यवसाय करून …
Read More »वडगाव यरमाळ रस्त्यावरील वीजखांब, डीपी धोकादायक स्थितीत
बेळगाव : वडगावातील यरमाळ रस्त्यालगत लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. येथील वीजखांब आणि त्यावरील डीपी खराब झाले असून, अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत. त्यावरील वीजवाहक तारा तुटून इतक्या खाली आल्या आहेत की, जाणा–येणाऱ्यांच्या हाताला सहज स्पर्श होऊ शकतो. पाऊस-वाऱ्यामुळे काही तारा खांबांना जाऊन चिकटल्या आहेत. त्यामुळे कोणाचा चुकून जरी खांबाला स्पर्श …
Read More »बेळगाव टॅक्सी असोसिएशनच्या ऍम्ब्युलन्सचे लोकार्पण
बेळगाव : कोरोना काळात रुग्णांना इस्पितळात दाखल करणे आणि इस्पितळातून घरी नेणे सोपे व्हावे यासाठी बेळगाव टॅक्सी असोसिएशनने ऍम्ब्युलन्स सेवा सुरु केली आहे. सोमवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी शिवानंद मगदुम यांच्याहस्ते ही रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आली.सध्या कोरोना रुग्णांचे आणि कोरोनाबळींचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांना दवाखान्यात दाखल करणे आणि …
Read More »मोदींनी देशाची संस्कृती जगासमोर आणली : मंत्री जगदीश शेट्टर
हुबळी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात असलेल्या भाजपा सरकारने देशातील जनतेला सुरक्षा पुरविण्याचे काम केले आहे. मोदीजींनी देशाची संस्कृती जगापर्यंत पोचविली आहे. “मोदी सरकारच्या ७ वर्षांच्या सुशासनसाठी मी त्यांचे अभिनंदन करतो,” असे मंत्री जगदीश शेट्टर म्हणाले.मंत्री जगदीश शेट्टर यांनी हुबळी शहरातील माध्यमांशी बोलताना सांगितले की, राज्यात कोरोना कमी होत …
Read More »