Sunday , December 7 2025
Breaking News

Uncategorized

आबासाहेब पाटील यांच्या कवितांनी रसिक भारावले

  शब्दगंध कवी मंडळाचा ३३ वा वर्धापन दिन सोहळा संपन्न बेळगाव : पोटातील आतडी जागी होतात तेंव्हा अमेझॉनचं खोरं तोकडं पडतं साहेब भाकरी इतकं सुंदर बेट ऐकीवात नाही माझ्या अशा बेकारीच्या झळीने बसणाऱ्या तीव्र चटक्याची जाणीव देणाऱ्या कविता आबासाहेब पाटील यांनी सादर करून रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. येथील शब्दगंध कवी …

Read More »

पेपर टाकणाऱ्या मुलाला विजेचा धक्का

  बेळगाव : परगावाहून बेळगावात आलेल्या 14 वर्षाच्या रजत गौरव नावाच्या मुलाला आज शनिवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास विजेच्या धक्क्याने मोठा आघात केला आहे. घटनेची माहिती मिळतात टिळकवाडी पोलीस घटनास्थळी हजर झाले असून पुढील चौकशी सुरू आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुळचा उत्तर प्रदेश येथील व सध्या रघुनाथ पेठ अनगोळ येथे …

Read More »

खाटीक समाजाबाबतच्या निर्णयाचे सीमाभागातील खाटीक समाजातर्फे स्वागत

  निपाणी (वार्ता) : कर्नाटकातील काँग्रेस सरकार हिंदू खाटीक समाजाला अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्याचा मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेणार असल्याचे माजी मंत्री एच. एम. रेवण्णा यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या शिष्टमंडळास मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली आहे. या निर्णयाचे सीमा भागातील खाटीक समाजातर्फे स्वागत करण्यात येत असल्याचे पत्र माजी सभापती राजांची कोडे यांनी दिले …

Read More »

व्यापाऱ्याचे अपहरण अन् खंडणी प्रकरणी फरारी विशालला अटक

  बेळगाव : रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या खून प्रकरणात जामिनावर सुटका झाल्यानंतर हिंदवाडी येथील एका व्यापाऱ्याच्या अपहरणात फरारी झालेल्या विशालसिंग चव्हाणला सीसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. अपहरणाच्या घटनेनंतर तब्बल तीन महिन्यांनी ही कारवाई करण्यात आली असून तो वारंवार पोलिसांना चकवत होता. विशालसिंग विजयसिंग चव्हाण (वय 25, रा. शास्त्रीनगर, बेळगाव शहर) याला …

Read More »

हायकोर्टाच्या आदेशान्वये जिल्हा न्यायाधिशांच्या समितीने केली चंदगड तालुक्यातील प्राथमिक शाळांची तपासणी

  तेऊरवाडी (एस. के. पाटील) : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शाळा तपासणासाठी गठीत केलेल्या जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षते खालील समितीने चंदगड तालुक्यात थेट धडक देवून तालूक्याच्या पूर्व भागातील काही शाळांची तपासणी केल्याने एकच धावपळ उडाली. आज कुदनुर कोवाड परिसरातील काही प्राथमिक शाळामध्ये कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायाधिश ओमकार देशमुख यांनी कमिटी सदस्यासह या …

Read More »

बोरगाव भाग्यलक्ष्मी संस्था सभासदांच्या पाठीशी

  अध्यक्ष जावेद चोकावे; सातवी वार्षिक सर्वसाधारण सभा निपाणी (वार्ता) : तीन वर्षातील कोरोना व महापुराच्या संकटामुळे कर्जदार हा बँकेत कर्ज काढताना मागेपुढे पाहत आहे. अशा परिस्थितीत ठेवीवरील व्याजदर देण्यासही संस्थांना अनेक अडीअडचणी येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये सभासद नेहमी संस्थेवर विश्वास ठेवून व्यवहार केले. कर्जदार व ठेवीदार यांच्यामुळेच आज संस्थेची …

Read More »

ठाण्यातील रुग्णालयात एकाच रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू

  ठाणे : दोन दिवसांपूर्वी ठाण्यात पाच रुग्ण दगावल्याची घटना घडलेली असतानाच ठाण्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालयात आणखी 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकाच रात्रीत शिवाजी रुग्णालयात 17 रुग्ण दगावल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. गेल्या चार दिवसातील रुग्णालयातील मृतांची संख्या 22 वर गेली …

Read More »

भिडे यांच्या निषेधार्थ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याची तारीख पुढे ढकलली!

  बेळगाव : आपल्या बेताल वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असलेले हिंदुस्थान प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या बेताल वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे वातावरण गढूळ झाले आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंदवून कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी राजकीय पक्ष तसेच अनेक संघ संघटनांनी केली आहे. संभाजी भिडे यांच्या बेताल वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत …

Read More »

अजित पवारांना कधी ना कधी मुख्यमंत्रिपदाची संधी मिळेल, प्रफुल्ल पटेल यांना विश्वास

  मुंबई : “अजित पवार हे महाराष्ट्राचे वजनदार आणि लोकप्रिय नेते आहे. त्यांना कधी ना कधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची संधी मिळेल,” असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला आहे. ते नागपुरात बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्यासोबत असलेल्या समर्थक आमदारांकडून अजित पवार मुख्यमंत्री …

Read More »

लोकाभिमुख कामांना प्राधान्य द्या : उत्तम पाटील

  ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा नागरी सत्कार निपाणी (वार्ता) : आपण ज्या जनतेचे प्रतिनिधित्व करतो त्या जनतेची समस्या सोडवणे हे सर्व लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असते. हे समजून सर्वांनी शाश्वत विकास कामांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. मूलभूत सुविधाना प्राधान्य देण्याबरोबरच लोकाभिमुख कामांनाही प्राधान्य देऊन गावाचा सर्वांगीण विकास साधला पाहिजे, तरच आपण लोकप्रतिनिधी बनून जनतेचा …

Read More »