Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

विधान परिषद सदस्य हणंमत निराणी यांची खानापूरला भेट

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूरला विधान परिषदेचे सदस्य हणमंत निराणी यांनी नुकताच भेट दिली. यावेळी खानापूर येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामधामात बोलविलेल्या बैठकीत बोलताना म्हणाले की, खानापूरसारख्या अतिमागासलेल्या तालुक्याला औद्योगिकदृष्ट्या उद्योगधंद्याची नितांत गरज आहे. त्यामुळे येथील युवक उद्योग, नोकरीपासून वंचित झालेले आहेत. त्यातच हा भाग सीमाभाग असल्याने मराठी भाषिकांना कोणत्याच …

Read More »

खानापूर तालुक्यातील समस्या सोडवा; खानापूर भाजपचे मुख्यमंत्र्याना निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील कळसा भांडूरा प्रकल्पाला तालुक्यातील लहान गावासाठी जागोजागी छोटे छोटे बंधारे बांधून तालुक्यातील गावांना शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यात यावा. खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी वनखात्याच्या अतिक्रमण करून कसत असलेल्या शेती गेल्या कित्येक वर्षांपासून कसत आहेत. त्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावे कायमस्वरूपी कराव्यात. तसेच खानापूर तालुक्यात ५१ ग्रामपंचायती आहेत त्यांची संख्या …

Read More »

होदेगेरी येथील छ. शहाजी महाराज यांच्या समाधी स्थळी नवहिंद क्रीडा केंद्राच्या कार्यकर्त्यांची भेट

  बेळगाव : स्वराज्य संकल्पक छ. शहाजी महाराज यांच्या समाधी स्थळी ‘होदेगेरी’ येथे नवहिंद क्रीडा केंद्राच्या कार्यकर्त्यांनी बुधवार दि. 28 डिसेंबर 2022 रोजी भेट दिली. स्वराज्य संस्थापक छ. शिवाजी महाराज यांचे जन्मदाते शहाजी महाराज यांच्या समाधीवर छप्परही नाही आणि इतर कोणतीच सुधारणा केली नाही. 20 गुंठे जागेवर असलेली ही समाधी …

Read More »

मुंबई ही महाराष्ट्राची, कोणाच्या बापाची नाही; कर्नाटकच्या शिक्षणमंत्र्यांना उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावलं

  नागपूर : मंत्र्यांनी केल्यानंतर आज याचे पडसाद विधानसभेत त्याचे पडसाद उमटले आहेत. कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री सी. एस. अश्वथ नारायण यांच्या निर्णयाचा विधानसभेत निषेध करण्यात आला असून त्यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मुंबई महाराष्ट्राची असून कोणाच्या बापाची नाही, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्र्यांकडे नारायण यांच्या वक्तव्याची तक्रार करणार असल्याची माहिती …

Read More »

शाळामधील चिमुकले बनले येशु, सांताक्लॉज

केक कापून केला ख्रिसमस : विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात विविध उपक्रमांनी नाताळ सण साजरा करण्यात आला. त्यानिमित्त चर्चमध्ये प्रार्थना व मार्गदर्शन झाले. तर विविध शाळांमध्ये लहान मुलांनी येशू, सांताक्लॉजसह विविध प्रकारच्या वेशभूषा करून ख्रिसमस साजरा केला. याशिवाय ख्रिसमस ट्री, चॉकलेट, केक आणि विविध साहित्याचे वाटप …

Read More »

सुप्त गुणांमधील कलांना जपावे

मुख्याध्यापक जाधव :दोशी विद्यालयामध्ये चित्रकला स्पर्धा निपाणी (वार्ता) : कलेमध्ये माणसाचे मन वेडावून टाकण्याचे सामर्थ्य असते. कला ही माणसाच्या श्रमाचा परिहार करते. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या सुप्त गुणांमधील कलांना जपले पाहिजे. पालकांनीही मुलांमधील गुण ओळखून त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे मत मुख्याध्यापक बी. एस. जाधव यांनी व्यक्त केले. अर्जुननगर (ता.कागल) …

Read More »

कोगनोळी आठवडी बाजार मुख्य रस्त्यावर भरवण्यासाठी निवेदन

  कोगनोळी : येथील शुक्रवारी आठवडी बाजार भगवा सर्कल चौक ते मुख्य बस स्थानक असा भरवण्यात यावा यासाठी व्यापारी, नागरिक, महिला शेतकरी यांच्या वतीने ग्राम पंचायत अध्यक्षा छाया पाटील यांच्याकडे निवेदन दिले. या निवेदनात गेल्या अनेक वर्षापासून पोलीस स्टेशन पासून मुस्लिम गल्ली दरम्यान बाजार भरत आहे. पण सध्या व्यापाऱ्यांची व …

Read More »

शोकसभेत ॲड. राम आपटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  बेळगाव : बेळगाव परिसरातील सर्व शैक्षणिक, सामाजिक संस्था आणि सर्व राजकीय पक्ष यांच्यातर्फे मंगळवारी सायंकाळी आयोजित शोकसभेमध्ये ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, महाराष्ट्र एकीकरण समितीचे लढवय्ये नेते, नामवंत वकील, ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते व बेळगाव शाखा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष दिवंगत ॲड. राम आपटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. शहरातील कॅम्प येथील …

Read More »

एक इंचही जमीन कोणाला देणार नाही : कर्नाटक विधान परिषदेतही ठराव

  महाजन अहवालानुसार सीमाप्रश्न संपल्याचा कांगावा बेळगाव/बंगळूर : महाजन अहवालानुसार सीमाप्रश्न संपला असून, एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही, कर्नाटकाची जमीन, पाणी आणि भाषेच्या रक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशा आशयाचा ठराव कर्नाटक विधान परिषदेत आज मंजूर करण्यात आला. कायदामंत्री माधुस्वामी यांनी मांडलेल्या या ठरावावर झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते बी. के, …

Read More »

प्रकाश शिरोळकरांचा आढमुठेपणा!

बेळगाव : 66 वर्षाचा सीमालढा नेहमीच गांभीर्याने लढला जातो. अनेक हुतात्म्यांनी बलिदान देऊन आणि अनेक कार्यकर्त्यांनी लाठ्याकाठ्या खाऊन हा लढा जिवंत ठेवला आहे. या लढ्याचे गांभीर्य कोणत्याही परिस्थितीत गढूळ होऊ नये याची दक्षता सर्वच घटकांनी घेण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीचा विचार करता कांही अप्रिय घटना घडतात आणि त्यावेळी सीमावर्ती भागातील …

Read More »