नागपूर : साने गुरुजींच्या कर्मभूमीत आयोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली. रविवारी पुण्यात झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत शोभणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, जेष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, जेष्ठ बाल साहित्यिक न. म. जोशी, जेष्ठ समीक्षक…यांची …
Read More »सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील दाव्याला गती मिळावी यासाठी वकिलांशी चर्चा करणार
समिती पदाधिकाऱ्यांनी घेतली जयंत पाटील यांची भेट बेळगाव : सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील दाव्याला गती मिळावी, यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री जयंत पाटील मंगळवारी (ता. २७) दिल्ली येथे वकिलांशी चर्चा करणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी इस्लामपूर येथे माजी मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. यावेळी मे महिन्यात झालेल्या …
Read More »निश्चित ध्येय सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नशील राहा
प्राचार्य डॉ. एम. एम. हुरळी; विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ निपाणी (वार्ता) : आपले ध्येय निश्चित करण्याचे आणि सत्यात उतरवण्याचे अगदी योग्य वय तुमचे असून त्यासाठी प्रयत्नशील रहा,असे मत प्राचार्य डॉ. एम. एम. हुरळी यांनी केले. के.एल.ई संस्थेचे जी. आय. बागेवाडी पदवीपूर्व महाविद्यालयात पी. यू.सी प्रथम वर्षातील कला, वाणिज्य आणि विज्ञान …
Read More »खानापूर नगरपंचायतींच्या वार्ड नं. २च्या मिशन कंपाऊंड वस्तीत विकास कामासंदर्भात बैठक
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील नगरपंचायतींच्या वार्ड नंबर २ मधील मिशन कंपाऊंड वस्तीत रस्ता, पथदिवे, पाणी, गटारी आदी विकास कामासंदर्भात नगरसेवक तोहिद चाखंदणावर याच्या नेतृत्वाखाली बैठकीचे आयोजन शनिवारी दि. २४ रोजी करण्यात आले. खानापूर शहरातील नगरपंचायतीला लागुन असलेल्या वार्ड नंबर २ च्या मिशन कंपाऊंड वस्तीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रस्त्याची …
Read More »सीएससी केंद्रांना सेवासिंधू सुविधा उपलब्ध करू देण्याची मागणी
बेळगाव : सरकारी योजनांचा लाभ लोकांच्या दारात पोहोचवण्यात सीएससी केंद्रांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे राज्य सरकारने यापूर्वीच राबविलेल्या लोकप्रिय योजनांच्या अर्जांना सेवासिंधूमध्ये परवानगी देण्यात आली आहे, त्याचप्रमाणे सेवासिंधूमध्ये ग्रामवन आणि कर्नाटक वन केंद्रांना परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सीएससी केंद्रांना ती देण्याची मागणी करण्यात आली आहे. शासनाने केवळ ग्रामीण …
Read More »तलावातील गाळ त्वरीत न काढल्यास नगरपालिकेसमोर आंदोलन
श्रीराम सेना हिंदुस्तान संघटनेचा इशारा; जवाहर तलाव गेटसमोर ठिय्या आंदोलन निपाणी (वार्ता) : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जवाहर तलावातील गाळ अनेक वर्षांपासून काढण्यात आलेला नाही. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात अल्प प्रमाणात पाणी साठते. त्यानंतर तब्बल महिनाभर पाणी सांडव्यावरून वाहून वाया जाते. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होऊन नागरिकांचे हाल होतात. त्यामुळे अद्याप पाऊस …
Read More »अम्माभगवान सेवा समितीच्या वतीने उद्या कल्याणोत्सवाचे आयोजन
बेळगाव : सदाशिवनगर येथील श्री परमज्योति अम्माभगवान ध्यानमंदिर मध्ये अम्माभगवान सेवा समितीच्या वतीने २५ जून २०२३ रोजी कल्याणोत्सव साजरा करण्यात येणार असून सकाळी आठ वाजता चन्नम्मा चौकातील गणपती मंदिरपासून क्लब रोड, विश्वेश्वरय्यानगर येथून सदाशिव नगर येथील ध्यानमंदिर पर्यंत श्री परमज्योति अम्माभगवान श्रीमुर्तीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. यानंतर कल्याणोत्सव म्हणजेच …
Read More »गतीविरोधकासाठी नागरिकांचा रास्ता रोको
निपाणी इचलकरंजी मार्गावरील घटना : अधिकाऱ्यांच्या आश्वासननंतर रास्ता रोको मागे निपाणी (वार्ता) : लखनापूर अकोळ गळतगा या रस्त्यावर स्पीड ब्रेकर अभावी अनेक लहान मोठे अपघात घडत असून दोन व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आठ मूक जनावरांचा बळी या रस्त्याने घेतला आहे. या रस्त्याला लागूनच घरे, शाळा, दुकाने आहेत. त्यामुळे अपघात …
Read More »खानापूर म. ए. समिती नुतन कार्यकारिणी निवडीसंदर्भात 3 जुलै रोजी महत्वाची बैठक
खानापूर : तालुका म. ए. समितीची नुतन कार्यकारिणी निवडीसंदर्भात चर्चा करण्यासाठी सोमवार दि. 3 जुलै रोजी सकाळी ११ वाजता महत्वाची बैठक शिवस्मारकात बोलाविण्यात आली आहे. यावेळी पदाधिकाऱ्यांची निवड पारदर्शकपणे होणे आवश्यक असल्याने मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित राहून मते मांडावीत, असे आवाहन माजी आमदार दिगंबर पाटील आणि समितीचे …
Read More »मोदेकोप गावच्या पाणी समस्येची आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी घेतली दखल
खानापूर (प्रतिनिधी) : मोदेकोप (ता. खानापूर) गावाला गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या भेडसावत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात मोदेकोप गावच्या पाण्याचे नियोजन नसल्याने गावच्या महिलाना व नागरीकांना पाण्यासाठी वणवण करावी लागली. मोदेकोप गावात केवळ एकाच कूपनलिकेवर संपूर्ण गावाला विसंबून राहावे लागत असल्याने केवळ कूपनलिके व्यतिरिक्त कोणते स्वच्छ पाणी मिळत नाही. असे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta