Monday , March 9 2026
Breaking News

Belgaum Varta

दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ

  कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 जवळ असणाऱ्या दुधगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दुधगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. निपाणी व कागल तालुक्यात पाऊस थोडा कमी असला तरी कोकण पट्ट्यात पावसाचा जोर असल्याच्या कारणाने दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. …

Read More »

सांबरा ग्रा. पं. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रचना गावडे विजयी तर उपाध्यक्षपदी मारुती जोगाणी

  सांबरा : सांबरा ग्रामपंचायत अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांनी बाजी मारली. अध्यक्षपदी रचना राहुल गावडे तर उपाध्यक्षपदी मारुती टोपाण्णा जोगाणी हे निवडून आले आहेत. मंगळवार दि. २५ रोजी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक जाहीर करण्यात आली होती. अध्यक्षपद सामान्य महिला तर उपाध्यक्षपद सामान्य पदासाठी जाहीर करण्यात आले होते. अध्यक्षपदासाठी भाजपातर्फे रचना …

Read More »

आंबेवाडी ग्रामपंचायतीवर पुन्हा समितीचा झेंडा…

  अध्यक्षपदी लक्ष्मी यळगूकर तर उपाध्यक्ष पदी शंकर सुतार हिंडलगा : गेल्या अडीच वर्षांपूर्वी समिती नेते आर. एम. चौगुले यांच्या नेतृत्वाखाली आंबेवाडी ग्रामपंचायतीवर चेतन पाटील यांना अध्यक्ष करून महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा फडकवला होता. यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत समितीच्या उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे सगळ्या ग्रामपंचायतीवर आपलीच सत्ता येणार असे मनसुबे बाळगणाऱ्यांना चांगलीच …

Read More »

‘त्या’ 40 आमदारांना दोन आठवड्यांची मुदत

  विधानसभा अध्यक्षांकडील सुनावणी लांबणार? मुंबई : शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र करण्यासाठीच्या कार्यवाहीला विलंब होत असल्याचं सांगत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेची दखल घेत विधानसभा अध्यक्षांना आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलं आहे. या सर्व घडामोडी घडत असताना एक महत्त्वाची अपडेट आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल …

Read More »

राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा यांना कोळसा घोटाळा प्रकरणी चार वर्षांची शिक्षा

  दिल्ली विशेष न्यायालयाचा निर्णय नवी दिल्ली: राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा यांना कोळसा घोटाळा प्रकरणी 4 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विजय दर्डा यांना तुरुंगवास, मुलदा देवेंद्र दर्डा यांना चार वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रा. लि. चे संचालक मनोजकुमार जयस्वाल यांना चार वर्षाच्या तुरुंगवासाची …

Read More »

निपाणी शहरातील गुळगुळीत रस्त्यावर पडले खड्डे!

  पहिल्या पावसातच दर्जा उघड ; वाहनधारक, नागरिकांत संताप निपाणी (वार्ता) : शहरात कोट्यवधी रुपये खर्चाच्या चकचकीत रस्त्यावरून जाताना पुढे कोणत्याही ठिकाणी खड्डेमय रस्त्याचा सामना करावा लागू शकतो, अशी परिस्थिती निपाणी शहरातील आहे. त्यामुळे वाहनधारक, त्यांची वाहने, पायी चालणारे नागरिक चिखलाने माखून घरी येणार नाहीत, याची काही शाश्वती नाही. अनेक …

Read More »

खानापूर- बिडी रस्ता मृत्यूचा सापळा!

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे खानापूर -बिडी रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या आठ दिवसापासून खानापूर तालुक्यात पावसाने उच्चांक गाठला. तालुक्यातील नद्या, नाले, तलाव दुथड्या भरून वाहत आहेत. तालुक्याच्या जंगल भागातील अनेक खेडे गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. तर तालुक्यातील अनेक गावचे रस्ते खड्डे मय …

Read More »

महाराष्ट्राच्या पावसाने सीमाभागात पूर

  पाच नद्यांना वाढले पाणी : ३६ गावांना वाढला धोका निपाणी (वार्ता) : महाराष्ट्रातील महाबळेश्वर, वारणा, राधानगर, अंबा, धूम, नवजा, काळमावाडी, कोयना आणि कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे कर्नाटक सीमाभागातील नद्यांची पाणी पातळी वाढून नदीकाठच्या गावामध्ये पूर येत आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या पाण्यामुळे कर्नाटक सीमाभागातील ३६ गावांना धोका पोहोचण्याची …

Read More »

दूधसागर जवळ दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक ठप्प

  बेळगाव  : ब्रागांझा घाट सेक्शनवरील कॅसलरॉक आणि कारनझोल स्थानकांदरम्यान मंगळवारी सायंकाळी उशिरा दरड कोसळल्याने दक्षिण पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती रेल्वे वेस्ट विभागाने दिली आहे. दूधसागरला जाणाऱ्या रस्त्यावर कॅसलरॉक पासूनच्या तिसऱ्या बोगद्याजवळ दरड कोसळली आहे. रेल्वे वाहतूक सायंकाळपासून बंद आहे. …

Read More »

खानापूर शहरातील विद्यानगरात रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य; नगरपंचातीचे दुर्लक्ष

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात ऐन पावसाळ्यात रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने रस्त्याची दुर्दशा झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून विद्यानगरात रस्त्याचा पत्ताच नाही. त्याचबरोबर गटारी नाहीत. ज्या नगरपंचायतीला रस्ते, गटारी, पथदिवे, पाणी याची काळजी नाही. अशा नगरपंचातीकडून विकास कधी होणार. मात्र दुसरीकडे नगरपंचायत प्रत्येक घराचा फाळापट्टी, पाणी पट्टी, …

Read More »