Sunday , March 8 2026
Breaking News

Belgaum Varta

सम्मेद शिखरजी जैन धर्मियांचे पवित्र स्थान

  पंकज पाटील : कोगनोळी येथे निषेध कोगनोळी : श्रीक्षेत्र सम्मेद शिखरजी जैन धर्मियांचे पवित्र स्थान आहे. या पवित्र क्षेत्राला झारखंड सरकारने पर्यटन स्थळ म्हणून घोषणा केली आहे. पर्यटन स्थळ नसून पवित्र स्थान आहे. झारखंड सरकारने पर्यटन स्थळ म्हणून घोषणा केलेली ताबडतोब रद्द करावी अशी मागणी करत कोगनोळी व परिसरातील …

Read More »

“कर्नाटकचे मुख्यमंत्री अमित शाहांसमोर खोटं बोलले, ते…”, जयंत पाटलांचा विधानसभेत मोठा दावा; फडणवीसांचं खोचक प्रत्युत्तर!

  नागपूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी गेल्या काही दिवसांमध्ये सीमाप्रश्नावर केलेल्या विधानांमुळे दोन्ही राज्यांमधील वातावरण चांगलंच तापलं आहे. सीमाप्रश्नी बोम्मईंनी केलेले ट्वीट्सही चर्चेचा विषय ठरले होते. बेळगाव, कारवार, निपाणी आणि सीमाभागातील इतर गावांवर कर्नाटककडून दावा सांगितला जात आहे. शिवाय सांगलीच्या जतमधल्याही ४० गावांवर कर्नाटकनं दावा सांगितला आहे. या …

Read More »

बोरगावमध्ये कडकडीत बंद

झारखंड सम्मेद शिखरजीचे पवित्रता जपा : केंद्र, राज्य सरकारकडे मागणी  निपाणी (वार्ता) : जैन धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या झारखंड येथील श्री सम्मेद शिखरजी  तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळ करण्याच्या तयारीत झारखंड सरकार आहे. या निषेधार्थ बोरगाव येथे एका दिवशीय कडकडीत बंद पाळून दिगंबर जैन समाजाच्या वतीने बुधवारी (ता.२१) शहरातून रॅली काढण्यात आली. …

Read More »

मराठा समाजाच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा : आ. श्रीमंत पाटील

  बेळगाव : मराठा समाजाचा 3 बी प्रवर्गातून 2ए प्रवर्गात समावेश करण्यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. एक-दोन दिवसात याबाबत त्यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी दिली. सुवर्णसौधमधील अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात आज बुधवारी एका खासगी हॉटेलात प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार श्रीमंत पाटील म्हणाले, …

Read More »

विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात शिवसैनिक आक्रमक; पोलिसांनी कोल्हापुरातच अडवले

  कोल्हापूर : कोल्हापूर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले. शिवसैनिकांनी शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून विशाळगडाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोल्हापुरातच पोलिसांनी शिवसैनिकांना अडवले. कोल्हापूर पोलिसांनी राज्य सरकारच्या दबावामुळे आम्हाला विशाळगडावर सोडलं नाही. मात्र, गनिमी काव्याने आम्ही विशाळगडाकडे जाणार असल्याचा इशारा कोल्हापुरातील शिवसैनिकांनी बोलून दाखवला. कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील …

Read More »

बोम्मई रोज कानफडात मारतायत आणि मुख्यमंत्री गाल चोळत, संजय राऊतांचं टीकास्र

  मुंबई : गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रात सीमाप्रश्नावरून मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. दोन्ही राज्यांमधील नेतेमंडळींकडून यासंदर्भात आक्रमक विधानं केली जात आहेत. हा वाद विकोपाला गेल्यानंतर थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यस्थी करून जैसे थे परिस्थिती ठेवण्याचं आवाहन केलं. मात्र, त्यानंतरही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या कुरापती …

Read More »

विविध मागण्यासाठी रयत संघटनेतर्फे विधानसौधला धडक

तहसीलदारांना निवेदन : विविध पक्षांचा पाठिंबा निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामातील ऊसाला साखर कारखान्या तर्फे प्रति टन ३ हजार ५०० रुपये आणि शासनाकडून २ हजार रुपये असे एकूण साडेपाच हजार रुपये मिळाले पाहिजेत. अतिवृष्टी आणि महापूर काळात नुकसान झालेल्या पिकांचा  निपक्षपातीपणे सर्वे करून नुकसान भरपाई मिळावी. पावसामुळे पडलेल्या घरांचा सर्वे …

Read More »

विज्ञान साहित्य संमेलन युवा पिढीला प्रेरणादायी

किरण निकाडे : सांस्कृतिक कार्यक्रमास  प्रतिसाद निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागात विद्यार्थ्यांसाठी विविध वैज्ञानिक उपक्रम सातत्याने राबवून त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी विज्ञान संमेलन उपयुक्त ठरत आहे. या वैज्ञानिक संमेलनामध्ये युवकांचे प्रबोधन होत असून त्यांच्यासाठी हे संमेलन प्रेरणादायी प्रेरणादायी ठरत आहे,असे मत हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक किरण निकाडे यांनी व्यक्त केले. …

Read More »

खानापूर तालुका सरकारी कर्मचाऱ्यांचा बेंगलोर येथे एनपीएस आंदोलनात एल्गार

  खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना २००६ पासून लागू झालेली नूतन पेन्शन योजना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत घातक योजना ठरली आहे. त्याच्या विरोधात बेंगलोर येथील फ्रीडम पार्क मध्ये राज्य एनपीएस संघटनेचे अध्यक्ष शांताराम यांच्या अध्यक्षतेखाली लाखो संख्येच्या उपस्थितीत गेले तीन दिवस तीव्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये खानापूर तालुक्यातील …

Read More »

एंजल फाउंडेशनतर्फे शाळेला आवश्यक गोष्टींची भेट

  खानापूर : एंजल फाउंडेशनच्या वतीने शहरातील गरजूंना मदत करण्यात येते तसेच शैक्षणिक शाळांना भेट देऊन त्या ठिकाणी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे याची माहिती घेऊन शाळेला आवश्यक असलेल्या गोष्टी पुरविण्यात येतात. अशाच प्रकारे सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा नंबर 7 येथे एंजल फाउंडेशन च्या वतीने चटईचे वितरण करण्यात आले. येथील …

Read More »