खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका आम आदमी तालुका अध्यक्ष भैरू पाटील याच्यावतीने कणकुंबी हायस्कूलमध्ये इयत्ता दहावी परीक्षेत ८० टक्क्यांहून अधिक गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विजय नंदीहळ्ळी उपस्थित होते. बक्षिसाचे वितरक म्हणून खानापूर तालुका आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष भैरू पाटील होते. यावेळी …
Read More »कर्नाटकला अलमट्टी धरणातून पाणी सोडण्यास सांगा; कोल्हापूर, सांगलीतील कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी अलमट्टी धरणातून पाणी सोडण्यास कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सांगावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या दोन जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी पत्र लिहून केली आहे. अलमट्टी धरणातून पाणी सोडण्यास कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सांगावे, अशी मागणी या पत्रातून केली आहे. अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग न …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय योग्यच, सेनेच्या याचिकेला आता अर्थ राहिला नाही: दीपक केसरकर
मुंबई: आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सर्वांनाच दिलासा दिला असून न्यायालयाची भूमिका योग्य असल्याचं एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. शिवसेनेने दाखल केलेल्या मुद्द्यांना आता काही अर्थ राहिला नाही असंही ते म्हणाले. विधानसभेच्या अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय घेऊ नये असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. …
Read More »अण्णाद्रमुकमधील वर्चस्ववादाची लढाई तीव्र,पनीरसेल्वम समर्थकांकडून कार्यालयाची तोडफोड
चेन्नई : तामिळनाडूतील प्रमुख विरोधी पक्ष अण्णाद्रमुकचे नेते ओ. पन्नीरसेल्वम आणि ई. पलानीस्वामी यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. पक्षातील वर्चस्व वादातून दोन्ही नेत्यांचे गट आमने-सामने आले. यावेळी पनीरसेल्वम समर्थकांकडून पक्षाच्या मुख्यालयात तोडफोड करण्यात आली. आपल्याविराेधात करण्यात आलेल्या कारवाईविराेधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे पनीरसेल्वम यांनी स्पष्ट केले आहे. पनीरसेल्वम यांचे …
Read More »इनरव्हील क्लबचा अधिकारग्रहण सोहळा संपन्न
बेळगाव : इनरव्हील क्लब ऑफ बेळगावच्या नूतन अध्यक्षा शालिनी अनिल चौगुले आणि सेक्रेटरी पुष्पांजली मुक्कण्णावर यांच्यासह अन्य नव्या पदाधिकाऱ्यांचा अधिकारग्रहण समारंभ नुकताच संपन्न झाला. आदर्शनगर हिंदवाडी येथील आयएमईआर ऑडिटोरियममध्ये गेल्या शनिवारी सायंकाळी पार पडलेल्या या समारंभास प्रमुख पाहुण्या म्हणून अध्यात्मिक गुरु उषा हेगडे तर सन्माननीय अतिथी म्हणून इनरव्हील असोसिएशन सेक्रेटरी …
Read More »गुन्हेगारीच्या विळख्यात बेळगाव
रोजचे वृत्तपत्र वाचावयास घेतले किंवा वृत्तवाहिन्या पाहू लागताच डोळ्यासमोर येते ते गुन्हेगारीबाबतचे वृत्त. खून करणे ही आता अतिशय सामान्य गोष्ट झालेली आहे की काय, असे वाटावे अशी परिस्थिती आज बेळगाव परिसरात निर्माण झाली आहे. गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत बारा खून झाल्याची नोंद पोलीस खात्याने केली आहे. सुपारी घेऊन खून …
Read More »विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे : ज्येष्ठ विचारवंत आर. वाय. पाटील
द. म. शि. मंडळ भाऊराव काकतकर महाविद्यालय व माजी विद्यार्थी संघटनेची बैठक बेळगांव : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आजची शिक्षण पद्धती ही केवळ पुस्तकी ज्ञानावर आधारलेली असून तिच्यामध्ये आमूलाग्र बदल करणे गरजेचे आहे. माणसाला जगण्यासाठी व जीवनासाठी शिक्षणामधून ज्ञान मिळाले पाहिजे, त्यासाठी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी पुढाकार …
Read More »मुडेवाडी शाळेची इमारत कोसळली, सुदैवाने जीवितहानी टळली
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात पावसाचा जोर कायम सुरू आहे. तालुक्यातील गर्लगुंजी येथील प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेची वर्गखोली शुक्रवारी रात्री कोसळली. ही घटना ताजी असतानाच मुडेवाडी (ता. खानापूर) येथील लोअर प्राथमिक मराठी शाळेची इमारत नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी रात्री कोसळली. सुदैवाने रविवारी शाळेला सुट्टी होती त्यामुळे कोणतीच जीवितहानी झाली …
Read More »‘प्रगतिशील’च्या बैठकीत संमेलनाचा हिशोब सादर
बेळगाव : प्रगतिशील लेखक संघाच्या साप्ताहिक बैठकीत संघाने आयोजित केलेल्या पहिल्या मराठी साहित्य संमेलनाचा जमाखर्च सादर करण्यात आला. संघाचे कार्यवाह कॉ. कृष्णा शहापूरकर यांनी जमाखर्च सादर केला व संमेलन यशस्वी करण्यासाठी ज्या संस्था आणि व्यक्तींनी सहकार्य केले त्यांचे आभार मानले. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात साहित्य संमेलन आयोजित केले जाईल असे …
Read More »निपाणी तालुक्यातील माणकापुरात विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू
निपाणी : विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना निपाणी तालुक्यातील माणकापूर गावात घडली. अर्चना गजानन बाळशेट्टी या 35 वर्षीय विवाहित महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना निपाणी तालुक्यातील माणकापूर गावात घडली. विहिरीवरील मोटारपंप संचाला स्पर्श झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अर्चनाला इचलकरंजी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta