Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

बोरगाव शहरात घाणीचे साम्राज्य!

  स्वच्छतेकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष-नगरसेवक शरद जंगटे यांचा आरोप निपाणी (वार्ता) : बोरगाव शहरातील प्रमुख मार्गासह इतरत्र ठिकाणी घाणीचे साम्राज प्रस्थापित झाले आहे. परिणामी शहरात दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण झाले असतानाही नगर पंचायतीने शहराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शहरात डेंगू, मलेरिया सारख्या सांसर्गिक रोगाचा प्रादुर्भाव अगदी झपाट्याने वाढत आहे. याची त्वरित …

Read More »

येळ्ळूर येथील विद्यार्थी अपघातात जखमी; प्रशासनाचे रस्त्यांसंदर्भात दुर्लक्ष

  बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतकडून जिल्हाधिकारी यांना येळ्ळूर ग्राम पंचायत सदस्यांनी व सर्व शाळांच्या शिक्षकानी विविध मागण्यांसाठी निवेदन दिले होते. निवेदनात म्हटले होते की येळ्ळूर हद्दीत येणाऱ्या सर्व शाळा जवळील मुख्य रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसविणे व सिग्नल बोर्ड बसविणे आणि नंदीहळ्ळी, देसुर, आणि गर्लगुंजी येथून येणारी विटा, वाळूची वाहने …

Read More »

विद्यार्थी सतत अध्ययनशील असले पाहिजेत : प्राचार्य जी. वाय. बेन्नाळकर

  बेळगाव : येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृह विज्ञान महाविद्यालयात नवीन वर्षात प्रवेश घेतलेल्या बी.ए., बी.कॉम. आणि बी.एस्सी. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्यासाठी स्वागत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य जी. वाय. बेन्नाळकर हे होते. कार्यक्रमाची सुरुवात बी.कॉम. प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींच्या ईशस्तवनाने झाली. तद नंतर …

Read More »

मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे नवे अध्यक्ष

  नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर हे दोघे अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. यामध्ये मल्लिकार्जुन खर्गे विजयी झाले आहेत. या दोन्ही उमेदवारांचे आणि काँग्रेस पक्षाचे भवितव्य सोमवारी मतपेट्यांमध्ये बंद झाले होते. या निवडणुकीमुळे काँग्रेसला दोन दशकांहून अधिक …

Read More »

ऊसाला प्रतिटन 3800 रूपये दर मिळावा

  खानापूर तालुका आम आदमीचे तहसीलदारांना निवेदन खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील लैला शुगर्स कारखान्याने 2500 दर जाहिर केला. त्यामुळे ऊस उत्पादकांना प्रतिटन 2500 रूपये दर योग्य नाही. सध्या महागाई वाढते आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला कर्जबाजारी व्हावे लागते आहे. सरकारने सर्व बाबतीत दर वाढविला आहे. मात्र शेतकर्‍यांच्या ऊसाला दर वाढविला …

Read More »

शोपियानमध्ये हायब्रीड दहशतवादी इम्रान गनी ठार

  जम्मू : जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये दहशतवादी इम्रान बशीर गनी ठार झाल्याची बातमी समोर आली आहे. तो एक हायब्रीड दहशतवादी होता आणि दुसर्‍या दहशतवाद्याच्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली, त्यादरम्यान दुसर्‍या दहशतवाद्याच्या गोळीने इम्रान ठार झाला. दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमकीत इम्रानचा मृत्यू जम्मू-काश्मीरमधील मजुरांवर …

Read More »

ऊस दराचा तोडगा न निघाल्यास २१ पासून विधानसौधसमोर आंदोलन

  राजू पोवार : रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक निपाणी (वार्ता) : गेल्या दोन वर्षापासून अतिवृष्टी पूर परिस्थिती आणि कोरोनामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या नुकसान झाले आहे. मात्र आज जागा आहेत त्याची भरपाई मिळालेली नाही. त्यानंतर आता साखर मंत्र्यांनी ऊस दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करण्याचे गेले आहेत. पण तो आदेश झुगारून अनेक …

Read More »

खानापूर तालुक्यातील विविध गावातून समितीची जनजागृती

  खानापूर : रामगुरवाडी, नागुर्डे, नागुर्डेवाडा, विश्रांतवाडी, मोदेकोप, ओत्तोळी, दारोळी, ओलमणी, जांबोटी-वडगांव, जांबोटी, रामापूर बाजारपेठ, कुप्पटगिरी आणि निडगल इत्यादी गावांचा दौरा करून २१ ऑक्टोबर २०२२ रोजी होणाऱ्या ज्ञानेश्वरी व तुकोबांची गाथा ग्रंथपूजन करून सीमा पालखीचे उद्घाटन करण्यासाठी जनतेला आमंत्रित करण्यात आले आहे. रामगुरवाडीहून ज्येष्ठ नागरिक शंकरराव सावंत, विश्रांतवाडीहून राजू कुंभार, …

Read More »

“शांतीनिकेतन”च्या क्रीडापटूंची राष्ट्रस्तरीय विद्याभारती क्रीडा महोत्सवासाठी निवड

  खानापूर (प्रतिनिधी) : बळ्ळारी येथे नुकत्याच पार पडलेल्या विद्याभारती राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवामध्ये खानापूरमधील शांतिनिकेतन शाळेच्या क्रीडापटूंनी 4 सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 कांस्य पदक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली असून उल्लेखनीय कामगिरी केलेल्या या क्रीडापटूंची निवड हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रस्तरीय विद्याभारती क्रीडा महोत्सवासाठी करण्यात आली आहे. बळ्ळारी येथे झालेल्या राज्यस्तरीय …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी दिले मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत

  हायकमांडशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला जाणार बंगळूर : मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार किंवा पुनर्गठन यावर चर्चा करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या भेटीची मागणी केली असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंगळवारी सांगितले. त्यांच्याकडून निरोप येताच दिल्लीला जाणार असल्याचे ते म्हणाले. भाजपचे कर्नाटकचे प्रभारी राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांनी नुकतेच सांगितले होते की, मंत्रिमंडळाचा …

Read More »