बेळगाव : काकती येथील ‘हा माझा धर्म’ या पशु बचाव संघटनेतर्फे आयोजित झाडे वाचवा, पाणी वाचवा आणि प्राणीपक्षी वाचवा जनजागृती रॅली आज सकाळी उत्साहात पार पडली. काकती येथील ‘हा माझा धर्म’ या पशु बचाव संघटनेचे प्रमुख विनायक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली आज गुरुवारी सकाळी आयोजित या रॅलीमध्ये गजानन गवाणे, ज्योती गवी, …
Read More »गुढीपाडवा ‘धार्मिक दिन’ म्हणून साजरा करावा : मंत्री शशिकला जोल्ले
बेळगाव : मुजराई खात्याअंतर्गत येणाऱ्या राज्यातील सर्व मंदिरांनी हिंदू नववर्षाचा पहिला दिवस उगादी अर्थात गुढीपाडवा हा ‘धार्मिक दिन’ म्हणून साजरा करावा, अशी सुचना राज्यसरकारने केल्यामुळे कर्नाटक मुजराई खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले त्यादिवशी विशेष पूजा विधी करणार आहेत. सरकारच्या सूचनेनुसार गुढीपाडव्यादिवशी सर्व अधिकृत मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीनुसार कार्यक्रमांचे आयोजन केले जावे. हिंदू …
Read More »खानापूर नगरपंचायतीच्या स्थायी कमिटीच्या बैठकीत ११ अर्जावर चर्चा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीच्या स्थायी कमिटीची बैठक गुरूवारी दि. ३१ मार्च रोजी नगरपंचायतीच्या सभागृहात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्थायी कमिटीचे अध्यक्ष प्रकाश बैलूरकर होते. तर व्यासपीठावर उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी तसेच चीफ ऑफिसर बाबासाहेब माने होते. प्रारंभी प्रेमानंद नाईक यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी स्थायी कमिटीच्या बैठकीत खानापूर …
Read More »झुंजवाड के. एन. गावाजवळ बसच्या धडकेत एक ठार, एक गंभीर जखमी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील यल्लापूर खानापूर महामार्गावरील झुंजवाड के. एन. गावाजवळ रस्त्याच्या कडेला थांबलेल्या दोन नागरिकाना बसने पाठीमागुन जोराने ठोकरल्याने एक जण जागीच ठार झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, गुरूवारी दि ३१ मार्च रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शांताराम विठ्ठल पाटील …
Read More »रायगड जिल्ह्यात जून महिन्यात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन : मंत्री आदित्य ठाकरे
माणगांव (नरेश पाटील) : बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी मिळावी म्हणून एक भव्य रोजगार मेळावा येत्या जून महिन्यात रायगड येथे घेण्यात येईल, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवार दि. 30 मार्च रोजी आयोजित विशाल जाहीर सभेत बोलताना सांगितले. ही जाहीर सभा टिकमभाई मेथा वाणिज्य महाविद्यालयाचे मैदान बामणोली रोड येथे पार …
Read More »शिवजयंती चित्ररथ महामंडळाची ५ एप्रिलला बैठक
शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बेळगाव : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्त बेळगावमध्ये दरवर्षी शिवरायांचे सजीव देखावा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. बेळगाव शहर व उपनगरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सवच्यावतीने दरवर्षी बेळगावकरांच्या डोळ्याचे पारणे फिटेल असे शिवरायांच्या जीवनातील वेगवेगळ्या प्रकारचे सजीव देखाव्याचे आयोजन करण्यात येत …
Read More »भारतीय संस्कृतीनुसार नववर्ष हे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला साजरे करा! : हिंदु जनजागृती समितीचे आवाहन
हिंदू बांधवांनी भारतीय संस्कृतीनुसार नववर्ष हे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला साजरे करावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. भारतीय चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी सृष्टीची निर्मिती झाली, म्हणून हा केवळ हिंदू धर्मियांचाच नव्हे तर अखिल सृष्टीचा आरंभ दिन आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. भारतावर ब्रिटिशांची सत्ता असताना …
Read More »काँग्रेस नेते सी. एम. इब्राहिम यांचा काँग्रेस पक्षाला रामराम!
बेंगळुरू : विरोधी पक्षनेते म्हणून कार्यरत असलेले काँग्रेसचे सी. एम. इब्राहिम यांनी अखेर काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून पक्षावर नाराज असलेल्या सी. एम. इब्राहिम यांनी आपल्या विधान परिषद सदस्यपदाचाही राजीनामा दिला आहे. आज सकाळी 11 वाजता विधानसौध येथे विधानपरिषद सभापती बसवराज होरट्टी यांच्या कार्यालयात सी. एम. इब्राहिम …
Read More »गणेबैल टोलनाका अद्याप प्रतिक्षेत!
खानापूर (प्रतिनिधी) : बेळगाव पणजी राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरण युध्दपातळीवर सुरू आहे. या चौपदीकरणाबरोबर आता टोलनाका कामाला सुरूवात होऊन वर्ष ओलांडले. तरी अद्याप गणेबैल टोल नाका पूर्णत्वाकडे गेला नाही. त्यामुळे गणेबैल टोलनाका आज प्रतिक्षेत आहे. बेळगाव ते खानापूर दरम्यान खानापूर तालुक्यात गणेबैल येथे टोल नाका उभारण्यात आला. त्यामुळे भविष्यात या भागातील …
Read More »बसव कॉलनी, वैभवनगर येथील रहिवाशी पाण्यासाठी रस्त्यावर!
बेळगाव : गेल्या 15 दिवसांपासून बेळगावात पाण्यासाठी हाहाकार सुरु आहे. पाणी पुरवठा खंडित झाल्याने शहरातील बसव कॉलनीतील रहिवाशांनी आज सकाळी-सकाळी एल अँड टी कंपनीच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने करत महिला रस्त्यावर उतरल्या. एल अँड टी कंपनीच्या विरोधात बसव कॉलनी रहिवाशांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको केला. बेळगावात उन्हाळ्याच्या तोंडावरच पाण्याचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta