Sunday , December 14 2025
Breaking News

Belgaum Varta

भरतीत मराठी शिक्षकांनाही प्राधान्य द्या : खानापूर युवा समिती

बेळगाव : शिक्षण खात्यातर्फे राज्यात 15 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे या भरतीमध्ये बेळगाव व चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यामध्ये मराठी माध्यमांच्या शिक्षकांना प्राधान्य दिले जावे, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने एका निवेदनाद्वारे जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांकडे केली आहे. तसेच मागणीची पूर्तता न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. खानापूर …

Read More »

मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये दहावी विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ

निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये दहावी विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ पार पडला. अध्यक्षस्थानी प्राचार्या स्नेहा घाटगे होत्या.  प्रारंभी कार्तिक पाटील याने स्वागत केले. व्यासपिठावरील मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पुजन झाले. शाळेतील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक काळातील अनुभव सांगितले.  विद्यार्थ्यांच्या कलागुणांना ओळखून त्यांना गौरविण्यात आले. उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून …

Read More »

उन्हाळ्यामुळे कलिंगडाला मागणी वाढली!

किरकोळ बाजारात ६० ते ७० रुपये नग : दरात दुप्पटीन वाढ निपाणी (वार्ता) : उन्हाळा सुरू होताच कलिंगडाला मागणी वाढली आहे. कलिंगडाच्या सेवनाने शरीरातील पाण्याची पातळी उंचावते, तसेच गारवा मिळतो. उन्हाच्या तडाख्यापासून काही वेळासाठी सुटका होते. लाल बुंद असणाऱ्या टरबुजाचे निपाणी बाजारात यंदादर  वाढले असून ६० ते ७० रुपये नग …

Read More »

शहापूरात उद्या मंगळवारी साजरी होणार प्रदूषणमुक्त रंगपंचमी

बेळगाव : दरवर्षीप्रमाने कै.नारायणराव गुंडोजी जाधव सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठान नवी गल्ली शहापूर-बेळगाव यांच्यावतीने रंगीबेरंगी फुले उधळून रंगपंचमी साजरी करण्यात येणार आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक गणेशपूर गल्ली गाडेमार्ग कॉर्नर येथे मंगळवार दिनांक 22 मार्च रोजी सकाळी 8.30 वाजता आयोजित केलेल्या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते, युवक मंडळे व नागरिकांनी उपस्थित राहून …

Read More »

बेळगावचा किल्ला संवर्धनासाठी गेली 3-4 वर्षे झटताहेत श्री दुर्ग सेवा बेळगावचे दुर्गसेवक

बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य अर्थातच स्वराज्याची स्थापना केली. त्या स्वराज्याचा महत्वाचा घटक म्हणजे महाराजांनी जिंकलेले तसेच बांधलेले गडकिल्ले. इ. स.18 व्या शतकापर्यंत हे गडकिल्ले सुस्थितीत होते, पण कालांतराने परकीय आक्रमणाने या गडकिल्ल्यांची पडझड होत चालली आहे. बेळगावचा भुईकोट किल्ला देखील याला अपवाद नाही. या गडकिल्ल्यांचे संवर्धन करणे …

Read More »

सकल मराठा समाजाच्यावतीने उद्या शिवजयंती

बेळगाव : श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे बेळगावातील सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवार दि. 21 मार्च 2022 रोजी सकाळी 10 वाजता शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यानात साजरी करण्यात येत आहे. टीप:- कार्यक्रम नियोजित वेळेवर सुरु करण्यात येईल.

Read More »

हिजाब वाद; निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना जिवे मारण्याची धमकी

तिन्ही न्यायाधीशांना ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा, तामिळनाडूत एकास अटक बंगळूर : जिवे मारण्याच्या धमक्यांच्या मालिकेनंतर वादग्रस्त हिजाबच्या निकाला मागील तीन न्यायाधीशांना ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा देण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली. हिजाब घालून निकाल देणाऱ्या मुख्य न्यायमूर्तींसह कर्नाटक उच्च न्यायालयाच्या तीन न्यायमूर्तींना जीवे मारण्याच्या धमक्या आणि या संदर्भात तामिळनाडूतील …

Read More »

संकेश्वरात गोंधळी समाज नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर गोंधळी समाज कमिटीकडून कर्नाटक गोंधळी समाज राज्य कार्यकारिणी सदस्य दत्ता महादेव दवडते, बेळगांव जिल्हा अध्यक्ष संदिप हरिभाऊ गोंधळी, बेळगांव जिल्हा सहसचिव शंकर नामदेव काळे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. उपस्थितांचे स्वागत रवि दवडते यांनी केले. यावेळी बोलताना दत्ता दवडते म्हणाले, संकेश्वर गोंधळी समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांनी कंबर …

Read More »

संकेश्वरात डीजेच्या निनादत रंगांची बरसात..

संकेश्वर (प्रतिनिधी) : कोरोना महामारीने गेल्या दोन वर्षांपासून संकेश्वरात रंगोत्सवाला ब्रेक देण्यात आला होता. तब्बल दोन वर्षानंतर यंदा रंगपंचमीचा मोठा जल्लोष दिसला. रंगोत्सवात छोट्या मुलांचा आनंद आणि युवा वर्गात रंगोत्सवाचा जल्लोष पाहावयास मिळाला. यंदाच्या रंगोत्सवात मुला-मुलींना, युवक-युवतींना रंगांची बेफाम उधळन करता आलेली पहावयास मिळाली. संकेश्वर पोलीस ठाण्यातील शांतता कमिटीच्या बैठकीत …

Read More »

ध्येय गाठण्यासाठी गुरूंच्या मार्गदर्शनाची गरज

बी. आर. यादव : कुर्ली हायस्कूलमध्ये सदिच्छा समारंभ निपाणी (वार्ता) : जीवनात अशक्य असे काहीही नाही. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय मोठे ठेवले पाहिजे. कामाच्या योग्य नियोजनामुळे कोणतेही ध्येय गाठणे शक्य आहे.  यशस्वी लोकांच्या जीवन प्रवासाचा अभ्यास केला पाहिजे. आज अनेक लोक सामान्य परिस्थितीतून शिक्षण घेवून यशस्वी झाले आहेत. गुरूंच्या योग्य  मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी …

Read More »