Tuesday , March 3 2026
Breaking News

Belgaum Varta

मुसळधार पावसामुळे कानूर बुद्रुक येथे घरांचे नुकसान…

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यातील कानूर बु. येथे बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी झाडपडी आणि घरांचे नुकसान झाले आहे. यामध्ये बुधवारी (दि.२१ जुलै २०२१ रोजी) सकाळी ९ वाजता कृष्णा गोविंद गावडे यांच्या घरावर झाड पडून ४० हजारचे नुकसान झाले आहे. तर दुपारी १ वाजता धोडीबा शिवराम गावडे यांच्या …

Read More »

शाश्वत शेतीचा आधार, सर्जा राजाची जोडी दमदार

महाराष्ट्रीय बेंदूरानिमित्त सर्जा -राजाची पूजा तेऊरवाडी (एस. के. पाटील) : शेतकरी बंधूंच्या खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट करणाऱ्या सर्जा राजाचे उपकार स्मरण्याचा, त्यांना कृतज्ञतेची आरती ओवाळण्याचा कृषी संस्कृतीमधील महत्वाचा दिवस म्हणजे बेंदूर सण. आज महाराष्ट्रात बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.आषाढ शुद्ध त्रयोदशीला हा सण साजरा करतात. महाराष्ट्राच्या विविध …

Read More »

खानापूरासह तालुक्यात धुवाधार पाऊस; कुणकुंबीत १६८ मि.मी. पावसाची नोंद

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरासह तालुक्यात दुसऱ्यांदा गुरूवारी धुवाधार पाऊस झाल्याने पावसाने मलप्रभा नदीच्या पात्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाली. तसेच हालात्री नदीला, पांढरी नदीला, तिवोली नाल्याला, कुंभार नाल्याला, पाण्याची पातळी वाढली. तसेच गुंजी भागातील आंबेवाडी किरवाळेवच्या रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने या गावाचा संपर्क तुटला. तिवोली नाल्यावरील पुलावर पाणी आल्याने संपर्क …

Read More »

खानापूरात पावसाचा जोर वाढला; आंबेवाडी, किरावळे, गुंजी गावचा संपर्क तुटला

खानापूर (प्रतिनिधी) : गुरूवारी तालुक्यात पावसाचा जोर वाढला. तसेच तालुक्यातील नद्या, नाले, तलाव पात्रात पाण्याची पातळी वाढली. गेल्या चार दिवसापासून मुसळधार पावसाने खानापूर तालुक्याला झोडपून काढले. त्यामुळे गुरूवारी आंबेवाडी, किरवाळे गावच्या संपर्क रस्त्यावरील नाल्याच्या पूलावर पाणी आल्याने या गावचा संपर्क तुटला आहे.त्यामुळे नागरिकांना ये-जा करणे मुष्किल झाले आहे.याच वर्षी ४० …

Read More »

श्री वैष्णव सदन आश्रम येथे झाडे लावण्याचा उपक्रम

बेळगाव : आषाढी एकादशी निमित्ताने श्री वैष्णव सदन आश्रम येथे झाडे लावण्याचा उपक्रम संपन्न झाला.याप्रसंगी श्री. बसु महाराज बोलते वेळी म्हणाले की, वाढदिवसाला अनेक वेगवगळ्या वस्तु शुभेच्छा देतात पण माजी ग्राम पंचायत उपाध्यक्ष दुद्दाप्पा बागेवाडी यांच्या वाढदिवसाला बेळगाव युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके युवा समितीचे अध्यक्ष यांनी झाडे देवून त्यांना …

Read More »

आंदोलनाचा इशारा देताच शिक्षकांचा नियुक्त्या

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या मागणीला यश खानापूर : शिक्षकांच्या रिक्त असलेल्या जागांवर पंधरा दिवसात शिक्षक भरती करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे देण्यात आला होता. त्याची दखल घेत गरबेनहट्टी, नदंगड व इतर गावातील शाळांमध्ये डेप्युटेशनवर शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. …

Read More »

मराठी फलक लावा नाहीतर मराठी भाषिक महानगरपालिकेला कर देणार नाहीत

बेळगाव युवा समितीचा इशारा बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने आज गुरुवार दिनांक 22 जुलै रोजी महानगरपालिका बेळगाव आणि सर्व सार्वजनिक ठिकाणी मराठी फलकांसाठी महानगर पालिका प्रशासक, जिल्हाधिकारी बेळगाव यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्यावतीने अप्पर जिल्हाधिकारी यांनी हे निवेदन स्वीकारले.वरील विषयाप्रमाणे निवेदन देण्यात आले की, बेळगाव महानगर पालिकेत पूर्वी पासून …

Read More »

‘रोटरी’चा उद्या अधिकारग्रहण समारंभ

बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा अधिकारग्रहण समारंभ उद्या शुक्रवार दि. 23 जुलै रोजी सायंकाळी 7:30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. शहरातील शगुन गार्डन येथे हा समारंभ होणार असून याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ बेळगावचे नूतन अध्यक्ष म्हणून शहरातील सुप्रसिद्ध व्यापारी मिलिंद पाटणकर हे अधिकार ग्रहण करणार आहेत. त्याचप्रमाणे …

Read More »

नंदगड ग्राम पंचायतला सचिव अतिक यांची भेट

खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) ग्राम पंचायतीला ग्राम विकास आणि पंचायतराज्य खात्याचे सचिव एल. के. अतिक यांनी नुकताच भेट दिली. यावेळी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच व्ही., तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी प्काश हलमकन्नावर, तालुका पंचायतीचे उपसंचासक देवराज, पीडीओ अनंत भिंगे आदी उपस्थित होते.यावेळी ग्राम पंचायत अध्यक्षा विद्या …

Read More »

इदलहोंड दहावी परीक्षा केंद्रावर तहसीलदारांची भेट

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील इदलहोंड दहावीच्या परीक्षा केंद्रावर तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांनी भेट देऊन पाहणी केली.तालुक्यात पहिल्या दिवशी ४२१४ विद्यार्थी पैकी केवळ सहा विद्यार्थी गैर हजर होते. तालुक्यात दहावी परीक्षेसाठी २३ परीक्षा केंद्राची स्थापना करण्यात आली होती. तर ३७१ परीक्षा खोल्याचे आयोजन करण्यात आले.या दहावीच्या परीक्षेत १९०० मुले, १७८५ …

Read More »