सीबीआय विशेष न्यायालयाचा निकाल बंगळूर : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ओबळापुरम मायनिंग कंपनी (ओएमसी) च्या बेकायदेशीर खाणकाम प्रकरणात मंगळवारी विशेष सीबीआय न्यायालयाने माजी मंत्री आणि गंगावतीचे विद्यमान आमदार गाली जनार्दन रेड्डी यांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. ओएमसी बेकायदेशीर खाणकाम प्रकरणात युक्तिवाद ऐकणाऱ्या हैदराबाद सीबीआय न्यायालयाने आजसाठी निकाल राखून …
Read More »कारवार, बंगळुर, रायचूर येथे आज दुपारी ४ वाजता मॉक ड्रिल युद्धाचा सायरन वाजणार
बंगळूर : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरुद्ध युद्धाची तयारी करत असताना केंद्रीय गृह मंत्रालयाने कर्नाटकसह अनेक राज्यांना उद्या (ता. ७) मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात, उद्या बंगळुर, कारवार आणि रायचूर येथे मॉक परेड आयोजित केल्या जातील. याबद्दल माहिती देताना डीजेपी प्रशांत कुमार ठाकूर …
Read More »पाकिस्तानकडून एलओसीवर फायरिंग, 3 भारतीयांचा मृत्यू
नवी दिल्ली : पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले असून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. भारताच्या ॲक्शननंतर पाकिस्तानला मोठी धडकी भरली आहे. पाकिस्तानने देखील एलओसीवर फायरिंग केली. ज्यामध्ये 3 लोकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानी मोर्टार शेलिंगमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती पुंछ …
Read More »ऑपरेशन सिंदूर फत्ते : भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक; ९ दहशतवादी तळ केले उद्ध्वस्त!
नवी दिल्ली : भारतीय सेनेने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम फत्ते केली. भारतीय वायुदलाने आज मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले होते. …
Read More »मोदी सरकार पाकिस्तानला देईल योग्य उत्तर : खासदार जगदीश शेट्टर
बेळगाव : पाकिस्तानविरोधी कारवाईबाबत केंद्र सरकार जो निर्णय घेईल त्याला आम्ही पूर्ण पाठिंबा देऊ, असे वक्तव्य बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी आज केले. केंद्राच्या आदेशानुसार राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना शोधून त्यांच्या देशात परत पाठवावे, असे निर्देश त्यांनी राज्य सरकारला दिले. आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यमांशी बोलताना खासदार जगदीश शेट्टर म्हणाले, …
Read More »जिल्हा परिषदेकडून विक्रमी 110 कोटी करसंकलन
बेळगाव : बेळगाव जिल्हा परिषदेने यंदा विक्रमी 110 कोटी रुपयांचे करसंकलन केल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिली. पत्रकार संघाच्या संवाद कार्यक्रमात त्यांनी शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, खर्च नियंत्रण आणि नवीन प्रकल्पांविषयी माहिती दिली. बेळगाव पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या संवाद कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी …
Read More »मराठी विद्यानिकेतनमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ
बेळगाव : दहावीच्या बोर्ड परीक्षेत 90% पेक्षा अधिक गुण घेऊन विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आज मराठी विद्यानिकेतन येथे पार पाडण्यात आला. या कार्यक्रमासाठी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर व उपाध्यक्ष श्री. सुरेश पाटील, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सिव्हिल इंजिनियर शुभम अतिवाडकर, सीए स्वप्निल पाटील, ॲड. तृप्ती …
Read More »बेळगाव-धारवाड थेट रेल्वे मार्ग प्रकल्पातील ६०० एकर जमीन भूसंपादन प्रक्रिया पूर्ण : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन
बेळगाव : बेळगाव-धारवाड थेट रेल्वे मार्ग प्रकल्पातील ६०० एकर जमिनीचे भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली असून रेल्वे विभागाचे अधिकारी एका महिन्यात निविदा मागवतील, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले. बेळगाव-धारवार नवीन रेल्वे मार्ग माजी केंद्रीय मंत्री डी. सुरेश अंगडी यांचा हा स्वप्नातील प्रकल्प होता, बेळगाव जिल्ह्यातील ६०० एकर जमीन संपादित करण्याची …
Read More »पाकिस्तानी नागरिकांना शोधा आणि परत पाठवा, भाजपची मागणी
बेळगाव : पाकिस्तानी नागरिकांना शोधा आणि त्यांच्या देशात परत पाठवण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले असतानाही, सिद्धरामय्या सरकार तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप करत भाजपने बेळगावात तीव्र आंदोलन छेडले. आज बेळगावात भाजपच्या वतीने भारतात अवैधरीत्या वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर हाकलण्याची मागणी करत जोरदार निदर्शने करण्यात आली. झिरो टॉलरन्सचा नारा …
Read More »हुबळीजवळ लॉरी- कार यांच्यात भीषण अपघात; ५ जणांचा जागीच मृत्यू
हुबळी : हुबळी तालुक्यातील कुसुगल गावाजवळील इंगळहळ्ळी क्रॉसजवळ कार आणि लॉरी यांच्यात समोरासमोर धडक होऊन पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. विजयपुरहून हुबळीकडे येणाऱ्या कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या लॉरीला धडकली. धडक इतकी भीषण होती की ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. श्वेता (२९), अंजली (२६), संदीप (२६), विठ्ठल …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta