Wednesday , March 4 2026
Breaking News

Belgaum Varta

“बेळगावचा राजा” गणेशोत्सव मंडळाची मुहुर्तमेढ

  बेळगाव : चव्हाट गल्लीतील क्रांती सिंह नाना पाटील चौक येथे सालाबादप्रमाणे श्रावण महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रविवार दि. २७ जुलै रोजी बेळगावचा राजा गणेशोत्सव मंडळाच्यावतीने मंडपाच्या खांबाचे पूजन करून मुहुर्तमेढ करण्यात आली. प्रारंभी गल्लीतील सर्व देवतांची विधीवत पूजा करून आरती करण्यात आली. तसेच येणारा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा याकरिता सर्व …

Read More »

येळ्ळूर विभाग म. ए. समितीची बैठक आज

  बेळगाव : येळ्ळूर विभाग म. ए. समितीची बैठक सोमवार दि. 28/07/2025 रोजी सायंकाळी ठीक 7.00 वा. बालशिवाजी वाचनालय या ठिकाणी होणार आहे. मध्यवर्ती म. ए. समितीच्या सूचनेनुसार ही बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये मध्यवर्ती म. ए. समितीसाठी येळ्ळूर विभाग मधून सदस्य निवड होणार आहे. तरी येळ्ळूर म. ए. समितीच्या …

Read More »

चांगल्या संस्कारातून विद्यार्थी घडत असतात : के. आर. भाष्कळ

  बेळगाव : विद्यार्थी दशेत चांगले संस्कार व्हावेत. यासाठी पालकांनी मुलांना योग्य सवयी लावणे आवश्यक असते. आपल्या मुलांना अभ्यासाबरोबरच, इतर छंद जोपासण्यासाठी शिक्षकांचं सहकार्य घ्यावे. योग्य नियोजन करून जीवनात यशस्वी व्हावे. आईवडील हेच आधार असतात, असे मौलिक विचार निवृत्त शिक्षक के. आर. भाष्कळ यांनी व्यक्त केले. बिजगर्णी हायस्कूल पालक मेळावा …

Read More »

धक्कादायक: म्हैसूरमध्ये आढळली ड्रग्ज फॅक्टरी

  कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज महाराष्ट्र पोलिसांकडून जप्त बंगळूर : सांस्कृतिक राजधानी म्हैसूरमध्ये सिंथेटिक ड्रग एमडीएमए मॅन्युफॅक्चरिंग युनिट सापडले आहे आणि कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी म्हैसूर पोलिसांच्या सहकार्याने कोट्यवधी रुपयांचे एमडीएमए आणि त्याच्या निर्मितीमध्ये वापरले जाणारे कच्चा माल जप्त केला आहे. कर्नाटकला ड्रग्जमुक्त राज्य बनवण्यासाठी …

Read More »

युवकांना व्यसनातून मुक्त करणे काळाची गरज : माजी आमदार राजेश पाटील

  मलिग्रे येथे सोलर हायमास्ट उद्घाटन सोहळा संपन्न तालुक्यातील झालेला विकास सर्वसामान्य जनतेला माहिती असून युवकांना मात्र विकासाची माहिती न देता केवळ गुटखा, मटका व व्यसनाकडे वळविण्याचे सुरू आहे. त्यासाठी युवकांना व्यसनातून मुक्त करणे व तालुक्यातील झालेल्या विकास कामांची माहिती देणे ही काळाची गरज असल्याचे मत माजी आमदार राजेश पाटील …

Read More »

‘महाराष्ट्र एकीकरण समिती’च्या वतीने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन कार्यक्रम संपन्न

  येळ्ळूर : येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी येळ्ळूर-अवचारहट्टी रोड येथे वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन केले. यावेळी नवीन रोपांना खत घालून मशागत करण्यात आले. ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा संदेश समाजात जावा व पर्यावरणाचे रक्षण व्हावे, या उद्देशातून हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी माजी ग्रामपंचायत सदस्य दत्ता उघाडे यांनी पर्यावरणाचे महत्त्व …

Read More »

कन्नडसक्तीविरोधात मराठी भाषिक रस्त्यावर उतरणार; 11 ऑगस्ट रोजी महामोर्चा

  बेळगाव : कर्नाटक सरकारने सीमाभागात चालवलेल्या कन्नडसक्तीविरोधात सोमवार दि. 11 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली मराठी भाषिक रस्त्यावर उतरणार असून पुन्हा एकदा मराठी माणसाची ताकद दिसणार आहे. सीमाभागात कर्नाटक सरकारने कन्नडसक्ती तीव्र केली आहे. सरकारी कार्यालयातील फलकांवरील इंग्रजी व मराठी भाषेतील नामफलक काढून केवळ कन्नड भाषेत नामफलक लावण्यात …

Read More »

युवा समितीच्या वतीने येळ्ळूर येथील प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण

  बेळगाव : युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत येळ्ळूर येथील मराठी मॉडेल प्राथमिक शाळा, येळ्ळूरवाडी मराठी प्राथमिक शाळा, चांगळेश्वरी प्राथमिक शाळा आणि पूर्व प्राथमिक शाळा येळ्ळूर (समिती शाळा) येथे मातृभाषेच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. मॉडेल मराठी प्राथमिक शाळा : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे …

Read More »

मातृभाषेतून शिक्षण घेतलेले विद्यार्थीही उच्च पदावर पोहोचू शकतात : कॅप्टन नितीन धोंड यांचे प्रतिपादन

  मराठी भाषा प्रेरणा मंचच्या वतीने दहावी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण जांबोटी : मातृभाषेतून शिकलो म्हणून विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगंड बाळगू नये, मराठी माध्यमातून शिकलेलली मुले ही प्रभावी इंग्रजी बोलू शकतात, तसेच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे उच्च पदावर कार्य करून आपला ठसा उमटू शकतात, याची बरीचशी उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर असुन त्यांचा आदर्श आजच्या …

Read More »

पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञान देणे हे शिक्षकांचे कर्तव्य : कुलगुरू त्यागराज

  विद्याभारती जिल्हा शैक्षणिक संमेलन बेळगाव : विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारिक ज्ञान देऊन त्यांची उत्तम जडणघडण कशी करावी तसेच शिक्षकाने विद्यार्थी यांच्या नातं इतकं दृढ असावी की विद्यार्थी ज्ञान मिळवण्यासाठी स्वतःहून शिक्षकाकडे यावेत तरच विद्यार्थ्यांची प्रगती होते असे उद्गगार विद्याभारती जिल्हा शैक्षणिक संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू त्यागराज …

Read More »