Friday , March 6 2026
Breaking News

Belgaum Varta

अभिजात मराठी संस्था आयोजित दोन दिवशीय आनंद मेळावा बेळगावात; सर्व मराठी संस्थांना आवाहन

  बेळगाव : मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम व भाषा विषयक इतर उपक्रम राबविण्यासाठी अभिजात मराठी संस्था, बेळगाव या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेच्या वतीने मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून दोन दिवशीय सांस्कृतिक मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. मराठा मंदिर, बेळगाव येथे गुरुवार दि. 27 व शुक्रवार दि. 28 …

Read More »

महाकुंभमेळ्याला जाताना बोलेरो दरीत कोसळली; ४ जणांचा मृत्यू

  सीधी : उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याला जाताना भाविकांनी भरलेली बोलेरो गाडी ३० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार करण्यात येत आहे. बोलेरोमधून सर्व भाविक महकुंभात पवित्र स्नान करण्यासाठी निघाले होते, त्याचवेळी काळाने …

Read More »

सीमाबांधवांच्या मुंबई येथील “धडक मोर्चा”त सर्वपक्षीय नेते सहभागी होणार

  कोल्हापूर : महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने “चलो मुंबई”चा नारा देण्यात आला आहे. या मोर्चात कोल्हापूर येथील सर्वपक्षीय नेते सहभागी होणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विजय देवणे यांनी दिली. सीमाप्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र शासनाने सीमाभागाची बाजू भक्कमपणे मांडावी, कर्नाटकातील पोलिसांच्या अत्याचाराचा महाराष्ट्र सरकारने प्रतिबंध करावा, सीमाभागातील …

Read More »

मिरज माहेर मंडळाची मासिक बैठकीत आरोग्य विषयक चर्चा संपन्न

  बेळगाव : मिरज माहेर मंडळाची फेब्रुवारीची मासिक बैठक विप्र वैभव, आदर्श नगर येथे स्मिता सरवीर यांच्या निवासस्थानी पार पडली. आयुर्वेदिक डाॅ. कौमुदी पाटील यांचे साठीनंतर महिलांनी आपली काळजी कशी घ्यावी, आयुर्वेदिक उपचार कसे करुन घ्यावेत या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रारंभी खजिनदार सुखद देशपांडे यांनी मिरज माहेर …

Read More »

दिल्ली संमेलनात सहभागी होणाऱ्या कवींना शुभेच्छा

  बेळगाव : दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बेळगावच्या नवोदित कवींना सन्मानाने निमंत्रित करण्यात आले आहे. तेथे कविता सादर करण्यासाठी जाणाऱ्या कवींना बेळगाव साहित्य परिषदेच्या वतीने शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम झाला. दिल्लीच्या तालकोटरा स्टेडियममध्ये मराठी साहित्यातील नवोदित कवींना आपल्या काव्यप्रतिभेचे सादरीकरण करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. सीमाकवी रवींद्र पाटील यांच्या …

Read More »

उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून सीमा समन्वयक मंत्री पदासाठी तिघांच्या नावाचा प्रस्ताव सचिवालयाला सादर…

  बेळगाव : नुकत्याच झालेल्या मुंबई भेटी दरम्यान ठाणे येथे आनंद आश्रम मध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची महाराष्ट्र एकीकरण समिती सीमाभाग वैद्यकीय समन्वयक प्राचार्य श्री. आनंद आपटेकर व मध्यवर्ती समितीचे सक्रिय कार्यकर्ते श्री. विकास कलघटगी यांनी भेट घेऊन कोल्हापूर येथे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना जे निवेदन …

Read More »

महाकुंभमेळ्याला ‘फालतू’ म्हणणार्‍या लालूप्रसाद यादव यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करा

  हिंदु जनजागृती समितीची मागणी १४४ वर्षांतून एकदा येणार्‍या महाकुंभमेळ्याला भारतातील ५० कोटींहून अधिक हिंदू भाविक आणि ५० हून अधिक देशांतील लाखो विदेशी मोठ्या श्रद्धेने येत आहेत. आनंद अनुभवत आहेत. जगभरातील शास्त्रज्ञ, अभ्यासक आणि विचारवंत महाकुंभाच्या अध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्वाची दखल घेतात. अशा वैश्विक महोत्सवाला ‘फालतू’ म्हणणारे माजी केंद्रीय रेल्वे …

Read More »

सीमाप्रश्नी निपाणीत २५ ला धरणे; साहित्य संमेलनात ठरावाची मागणी

  निपाणी : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी व जागृतीसाठी २५ फेब्रुवारीला येथील नरवीर तानाजी चौकात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याचा निर्धार येथील महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना व मराठी भाषिक कार्यकर्त्यांनी घेतला. येथील मराठा मंडळ संस्कृतिक भवनात आज महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना व मराठी भाषिक कार्यकर्त्यांची बैठक झाली. बैठकीत विविध महत्त्वाचे ठराव करण्यात …

Read More »

सेठ फाउंडेशनतर्फे गुणी विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिकाने सन्मान

  बेळगाव : शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांच्या आसिफ (राजू) सेठ फाउंडेशनच्या माध्यमातून दहावीच्या एसएसएलसी बोर्ड परीक्षेत 90 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना 25,000 रुपयांचे रोख पुरस्कार प्रदान करण्याचा समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. गेल्या वर्षी एका कार्यक्रमात आमदार सेठ यांनी दिलेल्या …

Read More »

एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या; म्हैसूर येथील घटना

  म्हैसूर : म्हैसूरमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने स्थानिकांना धक्का बसला आहे. ही घटना म्हैसूरच्या विश्वेश्वरय्या नगरमध्ये घडली. चेतन आणि रुपाली हे दाम्पत्य, वृद्ध महिला आणि एका मुलासह त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले. आधी आत्महत्येचा कट रचलेल्या चेतनने तीन जणांना विष पाजून नंतर स्वतः …

Read More »