Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

रोटरी दर्पणतर्फे मण्णूर गाव दत्तक

  बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण ही समाजसेवेसाठी सतत झटणारी संस्था आहे. समाज विकासाच्या कामात रोटरी दर्पणचे योगदान असते. शिक्षण, आरोग्य, कृषी, जलसंवर्धन, सामाजिक अशा विविध क्षेत्रात काम करत असून गरजू महिलांना सक्षम बनविण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे उद्गार रोटरी क्लबचे प्रांतपाल शरद पै यांनी काढले. यावेळी समारंभाच्या अध्यक्षस्थानी …

Read More »

विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक

  कोल्हापूर : किल्ले विशाळगडवर झालेलं अतिक्रमण काढणं हेच मोठ संकट आहे. 13 जुलै रोजी माझ्यासकट सर्व शिवभक्त विशाळगडावर जाणार आहेत, आता त्यांना कोणीच थांबवू शकत नाही. आम्हाला पोलिसांची भीती दाखवाल, पण आम्ही घाबरणार नाही अशा शब्दात संभाजी राजे छत्रपती निर्धार व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा …

Read More »

नवीन कार्यकर्त्यांना संधी द्यावी; अन्यथा नव्या कार्यकारिणीत सहभागी होणार नाही

  बेनकनहळ्ळी ग्रामस्थांचा तालुका म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांना इशारा बेळगाव : तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती बळकट करण्यासाठी ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी कार्यकारिणीतून स्वतःहून माघार घेत नवीन कार्यकर्त्यांना संधी द्यावी; अन्यथा नव्या कार्यकारिणीत सहभागी होणार नाही, असा इशारा बेनकनहळ्ळी ग्रामस्थांनी तालुका म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. संघटना बळकटीबाबत चर्चा करण्यासाठी बेनकनहळ्ळीतील म. …

Read More »

ड्रीम इंडिया कंपनीचे बेळगावात उद्घाटन

  बेळगाव : ड्रीम इंडिया कंपनी बांधकाम व कर्ज वितरण क्षेत्रामध्ये काम करीत आहे. या कंपनीच्या बेळगाव शाखेचे उद्घाटन हिंदवाडी येथे करण्यात आले. याप्रसंगी बोलताना मनोहर कालकुंद्रीकर यांनी ड्रीम इंडिया कंपनीच्या विविध कर्ज योजनांची माहिती उपस्थितांना दिली. लोकांना आवश्यक असलेली कर्जे मिळताना अनेक अडचणींचा त्रास होतो. मात्र या कंपनीद्वारे कोणत्याही …

Read More »

पंचगंगा नदी मोसमात पहिल्यांदाच पात्राबाहेर

    कोल्हापूर जिल्ह्यातील 38 बंधारे पाण्याखाली कोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यामध्ये पंचगंगा नदी पहिल्यांदाच पात्राच्या बाहेर पडली आहे. कोल्हापूर शहरामध्ये पावसाचा जोर कमी असला तरी धरण क्षेत्रात आणि घाटमाथ्यांवर जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ झाली आहे. राजाराम बंधाऱ्याव पंचगंगा नदी 29 फुटांवरून वाहत आहे. …

Read More »

युवकांनी शेंद्रीय शेतीकडे वळावे : कृषी पर्यवेक्षक प्रमोद शिंगे

  एम. डी. विद्यालयात कृषी सप्ताह निपाणी (वार्ता) : ‘ॲग्रीकल्चर’ हेच आपले ‘कल्चर आहे’. ते आपण जपले पाहिजे. लोकांनी शेतकऱ्यांना मानसन्मान द्यावा. सुशिक्षित तरुणांनी शेती व्यवसायाकडे वळून सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून विविध नवप्रयोग करावेत. कडधान्ये, औषधी वनस्पती लागवड करावी. फुलोत्पादन, फलोत्पादन, पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, भाजीपाला व फळ प्रक्रिया जोड व्यवसायांच्या माध्यमातून …

Read More »

ग्रामस्थांनी एनएसएस शिबिराचा लाभ घ्यावा

  ग्रामपंचायत अध्यक्ष धनाजी पाटील; चिखलव्हाळमध्ये एनएसएस शिबिराचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : एनएसएस शिबिरांमुळे युवकांच्यात कार्य करण्याचा उत्साह वाढतो. वेगवेगळ्या सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिल्यावर समाजसेवा करण्याची आवड निर्माण होते. याशिवाय समाजात वेगळ्या प्रकारचे जनजागृतीही राष्ट्रीय सेवा योजना करत असते. याचा चिखलव्हाळ गावातील नागरिक आणि शिबिरार्थीनी लाभ घ्यावा, असे आवाहन …

Read More »

वर्षीही दूधसागर धबधब्यावर जाण्यासाठी पर्यटकांना बंदी

  बेळगाव : सध्या पावसाळा सुरु आहे. या हंगामात लोक वर्षा विहारासाठी जाण्याचा बेत आखतात. सध्या पर्यटकांचे आवडीचे ठिकाण दूधसागर धबधब्यावर जाण्यासाठी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन आणि वन विभागाने हा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन वर्षात या धबधब्यात काही पर्यटकांचा मृत्यू झाला होता. खबरदारीचा …

Read More »

महिलावरील अन्यायाबाबत तक्रार नोंदवा

  उपनिरीक्षिका उमादेवी; महिला मुलींसाठी आपत्कालीन माहिती निपाणी(वार्ता) : महिला व मुलींनी कुणल्याही प्रकारचा अन्याय सहन करून घेऊ नये. कोणावरही अन्याय होत असल्यास पोलीस प्रशासनाची मदत घेऊन आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करायला हवे. महिलांनी घर सांभाळत समाज आणि राष्ट्राची जबाबदारी घेतली पाहिजे. यासाठी आमच्याकडून आपल्याला सर्व सहकार्य मिळेल, अशी …

Read More »

प्रसाद फार्मसीच्या सहकार्याने हलशीवाडी येथे डेंग्यू लसीकरण

  खानापूर : पावसाळ्यात संसर्गजन्य आधार मोठ्या प्रमाणात वाढतात त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ देसाई यांनी केले आहे. बेळगाव येथील प्रसाद फार्मसीच्या सहकार्याने हलशीवाडी येथे डेंग्यू लसीकरण करण्यात आले. यावेळी नागरिकांना देसाई यांनी मार्गदर्शन केले पावसाळ्यात आणि ठिकाणी पाणी साचून डास वाढतात …

Read More »