पालेम : प्रेमविवाह केलेले अनुषा आणि ज्ञानेश्वर हे दाम्पत्य तीन वर्षांपासून कुटुंबापासून दूर होते. अलीकडच्या काळात त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममधील पालेम येथील उडा कॉलनी येथे वैवाहिक वादातून 8 महिन्याची गर्भवती असलेल्या 27 वर्षीय पत्नीची पतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत अनुषा ही 8 …
Read More »मुडा भूखंड घोटाळा : लोकायुक्तांना चौकशीचे न्यायालयाचे आदेश; सिद्धरामय्यांना धक्का
‘बी’ रिपोर्टवर सुनावणी तहकूब केल्याने काहीसा दिलासा बंगळूर : मंगळवारी बंगळुर येथील लोकप्रतिनिधींसाठीच्या विशेष न्यायालयाने लोकायुक्त पोलिसांना म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) प्रकरणात चौकशी सुरू ठेवण्याची परवानगी दिली. त्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का बसला आहे. तथापी, मुडा घोटाळ्याबाबत लोकायुक्तांनी सादर केलेल्या ‘बी’ रिपोर्टवर लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने कोणताही अंतिम …
Read More »1 मे रोजी ऐतिहासिक शिवजयंती चित्ररथ मिरवणूक….
बेळगाव : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बेळगाव शहराची ऐतिहासिक शिवजयंती चित्ररथ मिरवणूक 1 मे रोजी घेण्याचा निर्णय मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. शिवजयंतीच्या आयोजनासाठी मराठा समाजाचे देवस्थान शहरातील श्री जतीमठ देवस्थान येथे मध्यवर्ती मंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 29 एप्रिल रोजी मंगळवारी …
Read More »संविधान रक्षणासाठी काँग्रेसचा नेहमीच संघर्ष : डॉ. अंजली निंबाळकर
पणजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गोव्यातील पणजी येथे काँग्रेसतर्फे ‘जय बापू जय भीम जय संविधान’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसीच्या सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी उपस्थितांना उद्देशून भाषण करताना सांगितले की, आज महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी संविधानाच्या रक्षणासाठी, …
Read More »महागाईविरोधात भाजपच्या वतीने १६ एप्रिल रोजी ‘जनआक्रोश’ यात्रा
बेळगाव : कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर वाढत्या महागाईबाबत भाजपने पुन्हा एकदा तोफ डागली आहे. सरकारच्या निष्क्रिय धोरणांमुळे राज्यात सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले असल्याचा आरोप करत, भाजपकडून १६ एप्रिल रोजी बेळगावात जनआक्रोश यात्रा आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस पी. राजीव यांनी दिली. बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत …
Read More »कलमेश्वर गल्ली, विराट गल्ली परिसरातील विद्युत खांब व तारांची दुरुस्ती
बेळगाव : येळ्ळूर येथील कलमेश्वर गल्ली, कलमेश्वर मंदिर परिसर तसेच विराट गल्ली परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीच्या रस्त्याशेजारील विद्युत खांब खराब झाले होते. तसेच त्यावरील विद्युत तारा देखील जीर्ण झाल्या होत्या. मागील 40 वर्षापासून या तारा बदलल्या गेल्या नव्हत्या. लोंबकळणाऱ्या तारा घरांवर आल्यामुळे धोका निर्माण झाला होता. ही बाब वॉर्ड …
Read More »हंचिनाळ येथे सार्थक नलवडे याचा सत्कार
हंचिनाळ : हंचिनाळ (ता. निपाणी) येथील सार्थक उत्तम नलवडे याची सर्वात कमी वयात इंडियन अग्नीवीरमध्ये निवड झाल्याबद्दल त्याचा आडी हंचिनाळ ग्रामपंचायतच्या वतीने पंचायतीच्या पीडीओ सौ. पद्मजा जाधव यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. हंचिनाळ गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच पहिल्याच प्रयत्नात अवघ्या वयाच्या साडे सतराव्या वर्षी ना कोणते प्रशिक्षण, …
Read More »कल्लेहोळ येथील जमीन बळकावण्याचा प्रयत्न; शेतकरी आक्रमक
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कल्लेहोळ गावाजवळील सर्व्हे क्र. 123 व 124 मधील जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला जात असून हा प्रकार त्वरित थांबवावा. तसेच या संदर्भात कोरे आणि मुनवळ्ळी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी कल्लेहोळ येथील संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. कल्लेहोळ येथील बहुसंख्य अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी आज मंगळवारी …
Read More »कुद्रेमानी येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला; आठ ग्रामस्थ जखमी
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कुद्रेमानी गावात पिसाळलेल्या कुत्र्याने मंदिरात घुसून केलेल्या अचानक हल्ल्यात आठ ग्रामस्थ जखमी झाले आहेत. जखमींवर बीम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बेळगाव तालुक्यातील कुद्रेमानी गावात एका पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक मंदिरात घुसून ग्रामस्थांवर हल्ला केला. या हल्ल्यात एका महिलेसह सहा पुरुष गंभीर जखमी झाले. ही घटना विठ्ठल …
Read More »बाग परिवाराचा काव्य वाचनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात
बेळगाव : बाग परिवाराचा काव्य वाचनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. हनुमान जयंतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम जत्तीमठात आटोपशीरपणे पार पडला. लग्नसराई, सणासुदीत सुद्धा बाग परिवाराचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. प्राध्यापिका मनीषा नाडगौडा यांनी प्रेम तुझे नी माझे, आणि रंगस्त्रीत्वाचा, अस्मिता आळतेकर यांनी माठातील पाणी आणि सुट्टी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta