जांबोटी : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सोमवार दि. 13 नोव्हेंबर रोजी बेळगाव येथे मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला मराठी भाषिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे याबद्दल खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती तसेच युवा म. ए. समितीच्यावतीने शनिवारी जांबोटी येथे समिती कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन जनजागृती करण्यात आली. कर्नाटक …
Read More »खानापूर शिक्षक सोसायटीच्या संचालक, सभासदाचे विलंबन मागे घ्या; निवेदनाद्वारे मागणी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका प्राथमिक शिक्षक को-ऑप. सोसायटीच्या दि. 25 नोव्हेंबरच्या बैठकीमध्ये विद्यमान संचालक व माजी चेअरमन वाय. एम. पाटील यांचे संचालकपद तसेच सभासद एन. डी. कुंभार यांचे सभासद रद्द करण्यात आले आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे. हे लोकशाही निर्णयाविरुद्ध आहे. कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार, वाय. एम. पाटील यांनी सोसायटीत …
Read More »आम. निंबाळकरांकडून अपयश झाकण्यासाठी पदयात्रेचे राजकीय ढोंग
डॉ. सोनाली सरनोबत यांची टीका बेळगाव : खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी बेळगाव सुवर्ण विधानसौधवर पादयात्रा आयोजित करणे केवळ राजकीय गिमिक आहे. आपल्या आमदारकीच्या काळात आलेले अपयश झाकण्यासाठी त्यांनी पदयात्रेचे तंत्र अवलंबविल्याची टीका, भारतीय जनता पार्टीच्या बेळगांव ग्रामीण महिला मोर्चा उपाध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी केली आहे. यासंदर्भात पुढे …
Read More »हलशीवाडी येथील क्रिकेट स्पर्धेची उद्या शनिवारी सांगता
खानापूर : हलशीवाडी येथील युवा स्पोर्ट्स आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धेची शनिवारी सांगता होणार असून दुपारी 3 वाजता अंतिम सामन्याला सुरुवात होणार आहे. बक्षिस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक व साहेब फौंडेशनचे पदाधिकारी उपस्थित राहणार …
Read More »खानापूर नगरपंचायतीत विधान परिषद निवडणूक मतदानास प्रारंभ
खानापूर (प्रतिनिधी) : गेल्या पंधरा दिवसापासुन विधान परिषद निवडणुकीचे प्रचाराचे वारे जोर वाहु लागले होते. काल पासुन वारे थंडावले शुक्रवारी दि. १० रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. खानापूर शहरातील नगरपंचायतीत मतदान बुथची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी मतदानाचा पहिला हक्क तालुक्यांच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी खानापूर …
Read More »खानापूर युवा समितीची उद्या बैठक
खानापूर (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समिती कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवार दि. 10 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता शिवस्मारक येथे बोलवण्यात आली आहे. बैठकीमध्ये मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या महामेळाव्याला पाठिंबा देण्याच्या संदर्भात चर्चा करून महामेळावा संदर्भात जागृती करण्यासंबंधी चर्चा करण्यात येईल, असे अध्यक्ष धनंजय पाटील व …
Read More »जांबोटी-पारिश्वाड रस्त्याचे काम संथगतीने; सर्वत्र नाराजी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील जत-जांबोटी महामार्गावरील पारिश्वाड ते खानापूरपर्यंतच्या रस्ता रूंदीकरण व डांबरीकरणाचे काम वर्ष संपत आले तरी अद्याप पूर्ण झालेच नाही. त्यामुळे तालुक्यातील जनतेतून नाराजी पसरली आहे. पारिश्वाड गावापासून खानापूर या महामार्गावरील रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून अद्याप अर्धवटच आहे. काही ठिकाणी रस्ता अद्याप अर्धवट काम केलेला आहे. त्यामुळे …
Read More »मतदान केंद्रात मोबाईल बंदी करावी : ऐवान डिसोझा यांची मागणी
चिक्कोडी : विधानसभा निवडणुका नि:पक्षपणे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने राज्यातील प्रत्येक बूथवरील मतदारांवर मोबाईल बंदी घालावी, असे आवाहन काँग्रेसचे निवडणूक आयुक्त ऐवान डिसोझा यांनी केले. चिक्कोडी जिल्हा काँग्रेस कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी ते बोलत होते. मतदारांकडे मोबाईल असल्याने ते संबंधित उमेदवाराकडे जाऊन बूथमध्ये मतदान केलेला फोटो किंवा व्हिडिओ …
Read More »काँग्रेसलाच सदस्यांचा कौल : माणिकराव ठाकरे
संकेश्वर (प्रतिनिधी) : बेळगांव विधानपरिषद निवडणुकीत ग्रामपंचायत, पालिका सदस्यांचा काँग्रेसला कौल असल्याचे चित्र स्पष्ट आहे. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांचा विजय निश्चित असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. ते संकेश्वर एसडीव्हीएस सभाभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बेळगांव विधानपरिषद निवडणूक प्रभारी म्हणून बोलत होते. ते पुढे …
Read More »राज्यातल्या भाजप सरकारामुळे खानापूर तालुक्याचा विकास खुंटला
आमदार डॉ. अंजली निंबाळकरांचा आरोप खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका निसर्ग प्रधान तालुका आहे. मात्र तालुक्याच्या विकासासाठी राज्यातील भाजप सरकार कुचकामी ठरले आहे. पहिल्यांदाच खानापूर तालुक्यात काँग्रेसच्या आमदारांनी 800 कोटी रूपयाचा निधी आणला असला तरी राज्यातील भाजप सरकार विकासाच्या बाबतीत झोपेचे सोंग घेतले आहे, असा आरोप काँग्रेसच्या आमदार डॉ. अंजली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta