गटारी तुंबून सांडपाणी रस्त्यावर; आठवडी बाजारात दलदल निपाणी(वार्ता) : गेल्या दोन दिवसापासून निपाणी शहर व परिसरात पावसाच्या किरकोळ सरी पडत असल्याने गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे आता शेती कामाला वेळ येणार आहे. गुरुवारी (ता.२९) दिवसभर शहर आणि परिसरात पावसाची उघडझाप सुरू होती. त्यामुळे गटारी तुंबून सांडपाणी आणि कचरा रस्त्यावर …
Read More »सदलगा येथील राणी चन्नम्मा सर्कलमध्ये सांडपाण्यामुळे दलदल
सदलगा : येथील राणी चन्नम्मा सर्कलमध्ये शहराच्या उत्तरेकडील बस स्थानकाच्या बाजूने उतारावरुन गटारीतून येणारे सांडपाणी राणी चन्नम्मा सर्कलमध्ये तुंबुन राहते त्यामुळे तिथे तेलसंग यांच्या प्लॉट समोर दलदल निर्माण झाली आहे. घाणीने प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. डुकरांचा मुक्त संचार सुरू असतो. याच परिसरात ज्योती बाजार, कर्नाटकाचा अभिमान, राणी चन्नम्माच्या पुतळ्याची …
Read More »जी. आय. बागेवाडी महाविद्यालयाच्या एनएसएस विशेष शिबिराची यरनाळमध्ये सांगता
निपाणी (वार्ता) : केएलई संस्थेचे जी. आय. बागेवाडी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे वार्षिक विशेष शिबिराची यरनाळ येथे सांगता करण्यात आली. शिबिरात स्वच्छता अभियान, गटारु-रस्ते स्वच्छता, स्मशानभूमीची साफसफाई व सपाटीकरण करण्यात आले. कृषी पिकांबाबत जनजागृती, पर्यावरण संरक्षण आणि प्लास्टिकमुक्त भारत जनजागृती, ऐतिहासिक रामलिंग मंदिरातील स्वच्छता, ऐतिहासिक वास्तूंच्या संरक्षणाबाबत जनजागृती, घर …
Read More »खानापूर नगरपंचायतींच्या चिफ ऑफीसरसाठी चारचाकी वाहनाची तरतुद; नगरपंचायतीवर खर्चाचा बोजा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीला आजपर्यंत अनेक चिफ ऑफिसर होऊन गेलेत. मात्र आतापर्यंतच्या कोणत्याही चिफ ऑफिसरनी चारचाकी वाहनाची मागणी केली नाही. मात्र नुकताच आलेल्या आर. के. वठार या चिफ ऑफिसरनी आल्याआल्या चारचाकी नविन वाहनाची मागणी केली. जो पर्यंत नविन चारचाकी वाहनाची व्यवस्था होत नाही. तोपर्यंत रोज भाड्याने चारचाकी वाहनाची …
Read More »मोहनलाल दोशी विद्यालयात एकादशी निमित्त दिंडी, पालखी सोहळा
निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त गुरुवारी (ता.२९) दिंडी व पालखी सोहळा झाला. मुख्याध्यापिका एस. एम. गोडबोले यांनी पालखीचे पूजन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषेत डोईवर तुळस व कलश घेऊन लेझीमच्या ठेक्यावर वीणा, टाळ व मृदंगासोबत विठूनामाचा गजर करत दिंडीने बसवाननगर मधून …
Read More »गर्लगुंजी गावचे सुपुत्र शामराव देसाई यांची पीएसआय पदी बढती
खानापूर : मुळचे गर्लगुंजी (ता. खानापूर) गावचे सुपूत्र व सध्या कोल्हापूर येथील रहिवाशी शामराव व्यंकट देसाई हे गेली अनेक वर्षे महाराष्ट्र पोलीस खात्यात सेवा बजावत असून त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे व निष्ठेने सेवा बजावली आहे. चार वर्षांपूर्वीच त्यांना शिपाई पदावरून हवालदार पदी बढती मिळाली होती. नुकताच त्यांना पुनः बढती मिळाली …
Read More »खानापूर तालुक्यात खरी हंगामातील विमा भरण्यासाठी ३१ जूलै
खानापूर : खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी यंदाच्या खरीप हंगामातील रयत सुरक्षा प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत कृषी खात्याने विमा योजना जारी केली आहे. तेव्हा खरीप हंगामातील विमा भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै आहे. तेव्हा तालुक्यातील शेतकरी वर्गाने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन खानापूर तालुका कृषी अधिकारी डी. बी. चव्हाण यांनी …
Read More »सेवानिवृत्ती निमित्त प्रा. नानासाहेब जामदार यांचा उद्या सत्कार
निपाणी(वार्ता) येथील अर्जुननगर(ता. कागल) येथील देवचंद महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक नानासाहेब जामदार हे ३५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर शुक्रवारी (ता.३०) सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त महाविद्यालयातर्फे त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. प्रा. नानासाहेब जामदार यांनी आतापर्यंत कारवार, कणकवली, निपाणी अशा विविध ठिकाणी एकूण ३५ वर्षे ज्ञानदानाचे काम केले आहे. येथील …
Read More »निपाणीच्या डाॅ. ऋचा चिकोडे वैद्यकीय क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरील डी.एन.बी पदवीने सन्मानीत
निपाणी (वार्ता) : भारत सरकारच्या आरोग्य व कुंटूब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत स्वायत्त शैक्षणिक संस्था आयुर्विज्ञान राष्ट्रीय परीक्षा बोर्ड नवी दिल्ली यांनी 2022-23 या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरील पदव्युत्तर समकक्ष डीएनबी या पदवीसाठी नवी दिल्ली येथे परीक्षा घेतली होती. या परीक्षेत निपाणीची सुकन्या डाॅ. ऋचा मधुसूदन चिकोडे ही …
Read More »खानापूर तालुक्यात पावसाची दडी; शेतकरी वर्गात चिंता
खानापूर : खानापूर तालुक्यात पावसाने पुन्हा दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात अतिवृष्टी होते. त्यामुळे नदी नाल्यांना पाणी मुबलक पाणी मिळते. मात्र यावर्षी कुठेच पाऊस न झाल्यामुळे खानापूर तालुक्यातील नदी, नाले कोरडे पडले आहेत. त्यामुळे सर्वच पिके धोक्यात आली आहेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta