नागरिकांची मागणी : नगराध्यक्ष भाटले यांना निवेदन निपाणी : भविष्यात होणार्या आणि शहरातून जाणार्या महामार्ग क्र. 4 च्या रुंदीकरणाबाबत शिवाजी नगर परिसरातील नागरिकांनी निवेदन देवून येथील रहिवाश्यांचा गांभिर्याने विचार करून त्यांची कुटुंबे उध्वस्त होण्यापासून वाचवावे, अशी मागणी नगराध्यक्ष जयवंत भाटले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनातील माहिती अशी, शिवाजी नगर भागातून …
Read More »दीपावली, राज्योत्सवासाठी मार्गसूची जारी
दीपावलीत हरित फटाक्यानाच परवानगी, राज्योत्सवात 500 लोकांची मर्यादा बंगळूरू : राज्य सरकारने दीपावली सण आणि राज्योत्सवासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. दिवाळी साध्या आणि काटकसरीने साजरी करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. कोविडच्या खबरदारीच्या उपायांचे पालन करून दिवाळी सण फक्त हिरव्या फटाक्यांसह साजरा करावा असे सरकारने आवाहन केले आहे. दरम्यान, …
Read More »खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलनाला कोल्हापुरकरांचा उत्स्फूर्त पाठिंबा
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरातील विविध राजकीय पक्ष संघटना, संस्था सामाजिक संघटना, यांच्यासह कोल्हापूरकरांचा शनिवारी झालेल्या धरणे सत्याग्रह आंदोलनाला प्रचंड पाठिंबा मिळाला. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने पुकारलेल्या ‘आम्हाला आता महाराष्ट्रात यायचंच‘ या ठाम निर्धाराच्या उद्देशाने आरपार की लढाईचे रणशिंग फुंकले होते. शनिवारी ऐतिहासिक दसरा चौकात सकाळी 10 ते सायंकाळी 4 …
Read More »कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे निधन
बेंगळुरू : कन्नड चित्रपटसृष्टीतील नामवंत अभिनेते सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे शुक्रवारी हृदयाघाताने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे अभिनय सृष्टीवर शोककळा पसरली आहे. कन्नड चित्रपटसृष्टीतील नामवंत अभिनेते पुनीत राजकुमार यांचे शुक्रवारी दुपारी बेंगळूर येथील विक्रम हॉस्पिटलमध्ये हृदयघाताने निधन झाले. पॉवर स्टार म्हणून ख्याती असलेले पुनीत राजकुमार यांच्यावर बेंगळूरमधील विक्रम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु …
Read More »सीमाबांधवांचा कोल्हापुरात उद्या एल्गार!
कोल्हापूर : गेली 65 वर्षे कर्नाटक सरकारच्या अन्याय, अत्याचारांचा सामना करत लोकशाही मार्गाने सीमालढा तेवत ठेवणार्या सीमावासीयांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. ’आता महाराष्ट्रात यायचचं’ या भावनेने पुन्हा एकदा सीमाबांधवांनी कोल्हापुरात रणशिंग फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आज शनिवार दि. 30 ऑक्टोबर रोजी ऐतिहासिक दसरा चौकात राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या …
Read More »बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचार प्रकरणी खानापूरातील हिंदू संघटनांच्यावतीने निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : बांगलादेशातील हिंदूना न्याय, सरंक्षण व जिहादीवर कारवाईसाठी बांगलादेश सरकारवर दबावासाठी खानापूरात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, विविध हिंदू संघटनाच्यावतीने मोर्चा काढून तहसीलदाराच्या मार्फत पंतप्रधानांना व गृहमंत्र्यांना बुधवारी दि. 27 रोजी निवेदन देण्यात आले. येथील लक्ष्मी मंदिरापासून मोर्चाला प्रारंभ झाला. शिवस्मारकातून तहसील कार्यालयावर मोर्चाव्दारे तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांच्यामार्फत …
Read More »जनसेवा फौंडेशन व क्षत्रिय मराठा परिषद खानापूर यांच्यावतीने स्वामी श्री श्री श्री मंजुनाथ स्वामी यांची भेट
खानापूर : जनसेवा फौंडेशन व क्षत्रिय मराठा परिषद खानापूर यांच्यावतीने केम्पेगौडा नगर बेंगळुरू येथील गवीपुरम गंगादेश्वर शिवमंदिरचे स्वामी श्री श्री श्री मंजुनाथ स्वामी यांची नुकतीच भेट घेतली आणि मराठा समाजाच्या विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी अभिलाष देसाई यांनी मंजुनाथ स्वामीजींना मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याबाबत पुढाकार घेऊन प्रयत्न करण्याची …
Read More »शेतीमालाच्या हमीभावासाठी लढा उभारणार : राजू पोवार
शिवापूरवाडीत रयत संघटनेचे उद्घाटन निपाणी : केंद्र सरकारने शेतकर्यांच्या विरोधातील कृषी कायदा आणून त्यांना देशोधडीला लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याच्या विरोधात देशातील सर्व शेतकरी एकत्र येऊन लढा देत आहेत. शेतकर्यांच्या समस्या सोडवण्याऐवजी त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. तो हाणून पाडण्यासाठी शेतकर्यांनी एकत्र येणे आवश्यक आहे.शेतकरी, शेतमजूर व कामगार …
Read More »बँकेच्या माध्यमातून सक्षम उद्योजक बना
पुष्पा किशोर : एसीएसटी उद्योग व्यवसाय मार्गदर्शन निपाणी : भारत सरकारने एससी एसटी मागासवर्गीय यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे आर्थिक सबलीकरण होण्यासाठी व इंडस्ट्रियल निर्माण करून स्वत:च मालक होण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. तुम्ही देखील प्रयत्न करून बँकेच्या माध्यमातून कर्ज घेऊन सक्षम उद्योजक बना व उद्योग द्या असे प्रतिपादन …
Read More »नियमांचे पालन केल्यास अपघात टाळणे शक्य
मंडल पोलीस निरीक्षक शिवयोगी : ऊस वाहतूक करणार्या वाहनधारकांना मार्गदर्शन निपाणी : वाढत्या अपघाती घटना रोखण्यासाठी वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे, विशेष करून ऊस गळीत हंगाम काळात ऊस वाहतूक करणार्या वाहनांच्या अपघाती घटनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे ऊस वाहतूक करणार्या वाहनधारकांनी वाहतूक नियमांच्या पालनाबरोबरच आपल्या वाहनाच्या मागील व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta