खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरात साजरा होणार्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना कोविड-19 चे नियम सक्तीचे व बंधनकारक असतील कारण देशात कोरोनाच्या महामारीमुळे सार्वजनिक ठिकाणी होणार्या कार्यक्रमावर सरकारने कोविडच्या नियमाचे पालन बंंधनकारक केले आहे. त्यामुळे येणार्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कोविड-19 नियमाचे पालन करणे बंधनकारक आहे. सार्वजनिक ठिकाणी गणेश मंडप नको, मंदिर किंवा …
Read More »रखडलेली घरे द्या, मगच सर्वे करा
राजेंद्र वड्डर : अतिरिक्त जिल्हाधिकार्यांना निवेदन निपाणी : दोन वर्षांपूर्वी सन 2019 साली अतिवृष्टी आणि महापूर परिस्थितीच्यावेळी निपाणी तालुक्यातील पडलेल्या घरांचा सर्वे करून त्यांना नवीन घरे बांधून देण्याची तयारी सरकारने दर्शविली होती. पण दोन वर्षाच्या काळात 594 घरे पूरग्रस्तांना बांधून देता आलेली नाही मात्र आता नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी काळात पडलेल्या …
Read More »सोशल डिस्टन्स ठेवत हर, हर महादेवचा गजर!
मंदिरात सॅनिटायझर फवारणी : कोरोना मुक्तीसाठी साकडे निपाणी : गेल्या वर्षापासून सुरू असलेल्या कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वच सण उत्सवावर निराशेचे सावट पसरले आहेत. अशा परिस्थितीत निपाणी शहर आणि ग्रामीण भागात श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी (ता. 9) सोशल डिस्टन्स ठेवत शिवमंदिरात हर, हर महादेवाचा गजर झाला. मात्र कोरोनामुळे इतर धार्मिक कार्यक्रम, तीर्थप्रसाद, …
Read More »हस्तांतर ठराव मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन
म्युन्सिपल हायस्कूल बचाव कृती समिती : तहसीलदारांना निवेदन निपाणी (संजय सुर्यवंशी) : सत्तेच्या जोरावर निपाणी नगरपालिकेने सुस्थितीत असलेली म्युन्सिपल हायस्कूलची इमारत सरकारला हस्तांतर करून पाडण्याचा घाट घातला आहे. याबाबत सर्वसाधारण सभेत मंजूर केलेले दोन्ही ठराव बुधवार (ता. 25) ऑगस्टपर्यंत मागे न घेतल्यास गुरुवार (ता. 26) पासून निपाणी नगरपालिका समोर तीव्र …
Read More »सीमाप्रश्नी पंतप्रधानांना गर्लगुंजीतून ३ हजार पत्रे पाठविण्याचा संकल्प
खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीतून ३ हजार पत्रे सीमाप्रश्नी पंतप्रधानांना पाठविण्याचा संकल्प करण्यात आला.खानापूर तालुक्यातील समितीचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे गाव गर्लगुंजी या गावातून सीमाप्रश्नी पंतप्रधानांना पत्रं पाठवण्याच्या उपक्रमाला उत्स्फूर्त पाठिंबा जाहिर करून खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना हजारो पत्रं सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी ९ ऑगष्ट क्रांती दिनी पाठवण्याचा …
Read More »२३ तक्रारींना खानापूर मेघा लोकअदालतीत मिळाला न्याय
खानापूर प्रतिनिधी) : खानापूर येथील न्यायालयात शनिवारी मेघा लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी या मेघा लोकअदालतीतून २३ तक्रारी निकालात निघाल्या.मेघा लोकअदालतीला बेळगाव जिल्हा न्यायाधिश श्री. हेमंतकुमार, न्यायाधिश शिरोळी, खानापूर न्यायाधिश पी. मुरलीमनोहर रेड्डी, एस. सुर्यनारायण तसेच खानापूर वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. ईश्वर घाडी होते.शनिवारी झालेल्या स्पेशल मेघा लोकअदालतमध्ये सहकारी क्षेत्रातील …
Read More »बसचे ब्रेक निकामी झाल्याने तहसील कार्यालयाची संरक्षणभिंत कोसळली
खानापूर (प्रतिनिधी) : रविवारी खानापूर शहारातील शिवस्मारक चौकातील बसस्थानकाजवळ बसचे ब्रेक निकामी झाल्याने आणि बस मागे गेल्याने तहसील कार्यालयाची संरक्षण भिंत कोसळली. मात्र जीवीत हानी टळली.याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार खानापूर आगाराची खानापूर बेळगाव बस क्रमांक के. ए. २५ एफ ३२२९ ही दुपारी १ वाजण्याच्या सुमारास खानापूर हून बेळगावला जाण्यासाठी शिवस्मारक …
Read More »पीटर डिसोझा यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
खानापूर (प्रतिनिधी) : माचीगड (ता. खानापूर) गावचे सुपुत्र व पणे येथील रहिवासी पीटर डिसोझा यांचा वाढदिवस शनिवारी दि. ७ रोजी पुणे येथे उत्साहात पार पडला.पीटर डिसोझा यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छावेळी बोलताना ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे संचालक शिवाजी जळगेकर म्हणाले की, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, शासकीय, राजकीय, उद्योग, व्यापार, कृषी, आदी क्षेत्रात आपली बैठक दांडगी …
Read More »कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात खानापूरात चर्चा
खानापूर (प्रतिनिधी) : आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भिती समोर आली. या संदर्भात सावधगिरीचा इशारा घेण्यासाठी खानापूर सरकारी दवाखान्यात चर्चा झाली.देशभरात कोरोनाच्या महामारीमुळे जनता हैराण झाली आहे. आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची दहशत जनतेला लागली आहे.यासंदर्भात खानापूर तालुक्यातील जनतेला सतर्क राहण्यासाठी येथील सरकारी दवाखाणन्यात चर्चा करण्यात आली.यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजीव …
Read More »सीमाप्रश्नी पंतप्रधानांना पत्रं पाठवण्याच्या उपक्रमाला निलजी गावातुन युवकाचा पाठिंबा
बेळगाव (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने पंप्रधान नरेंद्र मोदींना हजारो पत्रं सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी ९ ऑगष्ट क्रांती दिनी पाठवण्याचा जो संकल्प केलेला आहे, त्याला सीमाभागातून मोठा पाठिंबा मिळत आहे, आज सीमालढ्यात मोठं योगदान असलेल्या निलजी ता.बेळगाव गावातून हजारोने पत्रं पाठवण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी सुनील अष्टेकर, गोपाळ पाटील, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta