बेळगाव (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समिती व साहेब फौंडेशनच्यावतीने हलशीवाडी येथे गुरुवारी चिकनगुनिया डेंगू लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पाचशेहून अधिक लोकांना वितरण करण्यात आलेप्रारंभी अनंत देसाई यांनी गेल्या काही दिवसांपासून विविध प्रकारच्या आजारांनी नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे युवा समितीतर्फे हाती घेण्यात आलेल्या लसीकरण उपक्रमाचा …
Read More »वन हक्काचा कायदा आदिवासी कष्टकरी जनतेच्या हितासाठी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात हजारो वर्षापासून इथे गवळी धनगर समाजासह अनेक वननिवासी पिढ्यानपिढ्या राहत आहेत. त्यांना अतिक्रमित ठरवून त्यांना जंगलातून बाहेर काढण्याचे धोरण शासन घेऊ पाहत आहे. पण या देशातील आदिवासी कष्टकरी जनतेच्या लढ्यातून वन हक्काचा कायदा अस्तित्वात आला. या कायद्याने जंगलावरच्या अधिकारा बरोबर कसत असलेल्या वन जमिनी कायम …
Read More »मुसळधार पावसाने आंबेवाडी रस्त्याची झाली दुर्दशा
खानापूर (प्रतिनिधी) : अतिपावसाचा तालुका म्हणून ओळखणार्या खानापूर तालुक्यातील आंबेवाडी रस्त्याची नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे दुर्दशा झाली. या रस्त्यावर पावसाच्या पाण्यामुळे चर पडली आहे. तर रस्त्याच्या काही ठिकाणी मोठेमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची ये-जा करणे धोक्याचे झाले आहे. तेव्हा संबंधित खात्याच्या अधिकार्यांनी या रस्त्याची पाहणी करून रस्त्याचे …
Read More »युवकांनी लढण्याची जिद्द बाळगावी : मध्यवर्ती म. ए. समिती अध्यक्ष दीपक दळवी
खानापूर (वार्ता) : पंतप्रधानांना पत्र पाठविणे हा एक लढ्याचा भाग झाला मात्र पत्र पाठवून आपली जबाबदारी संपणार नाही तर सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सर्वांची जबाबदारी वाढलेली असून युवकांनी सीमालढा आपल्या खांद्यावर घ्यावा आणि प्रश्न सुटे तोपर्यंत विविध मार्गाने लढण्याची जिद्द बाळगावी, असे प्रतिपादन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले. …
Read More »खानापूरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना कोविडचे नियम बंधनकारक
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरात साजरा होणार्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना कोविड-19 चे नियम सक्तीचे व बंधनकारक असतील कारण देशात कोरोनाच्या महामारीमुळे सार्वजनिक ठिकाणी होणार्या कार्यक्रमावर सरकारने कोविडच्या नियमाचे पालन बंंधनकारक केले आहे. त्यामुळे येणार्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कोविड-19 नियमाचे पालन करणे बंधनकारक आहे. सार्वजनिक ठिकाणी गणेश मंडप नको, मंदिर किंवा …
Read More »सीमाप्रश्नी पंतप्रधानांना गर्लगुंजीतून ३ हजार पत्रे पाठविण्याचा संकल्प
खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीतून ३ हजार पत्रे सीमाप्रश्नी पंतप्रधानांना पाठविण्याचा संकल्प करण्यात आला.खानापूर तालुक्यातील समितीचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे गाव गर्लगुंजी या गावातून सीमाप्रश्नी पंतप्रधानांना पत्रं पाठवण्याच्या उपक्रमाला उत्स्फूर्त पाठिंबा जाहिर करून खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना हजारो पत्रं सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी ९ ऑगष्ट क्रांती दिनी पाठवण्याचा …
Read More »२३ तक्रारींना खानापूर मेघा लोकअदालतीत मिळाला न्याय
खानापूर प्रतिनिधी) : खानापूर येथील न्यायालयात शनिवारी मेघा लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी या मेघा लोकअदालतीतून २३ तक्रारी निकालात निघाल्या.मेघा लोकअदालतीला बेळगाव जिल्हा न्यायाधिश श्री. हेमंतकुमार, न्यायाधिश शिरोळी, खानापूर न्यायाधिश पी. मुरलीमनोहर रेड्डी, एस. सुर्यनारायण तसेच खानापूर वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. ईश्वर घाडी होते.शनिवारी झालेल्या स्पेशल मेघा लोकअदालतमध्ये सहकारी क्षेत्रातील …
Read More »बसचे ब्रेक निकामी झाल्याने तहसील कार्यालयाची संरक्षणभिंत कोसळली
खानापूर (प्रतिनिधी) : रविवारी खानापूर शहारातील शिवस्मारक चौकातील बसस्थानकाजवळ बसचे ब्रेक निकामी झाल्याने आणि बस मागे गेल्याने तहसील कार्यालयाची संरक्षण भिंत कोसळली. मात्र जीवीत हानी टळली.याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार खानापूर आगाराची खानापूर बेळगाव बस क्रमांक के. ए. २५ एफ ३२२९ ही दुपारी १ वाजण्याच्या सुमारास खानापूर हून बेळगावला जाण्यासाठी शिवस्मारक …
Read More »पीटर डिसोझा यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
खानापूर (प्रतिनिधी) : माचीगड (ता. खानापूर) गावचे सुपुत्र व पणे येथील रहिवासी पीटर डिसोझा यांचा वाढदिवस शनिवारी दि. ७ रोजी पुणे येथे उत्साहात पार पडला.पीटर डिसोझा यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छावेळी बोलताना ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे संचालक शिवाजी जळगेकर म्हणाले की, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, शासकीय, राजकीय, उद्योग, व्यापार, कृषी, आदी क्षेत्रात आपली बैठक दांडगी …
Read More »कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात खानापूरात चर्चा
खानापूर (प्रतिनिधी) : आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भिती समोर आली. या संदर्भात सावधगिरीचा इशारा घेण्यासाठी खानापूर सरकारी दवाखान्यात चर्चा झाली.देशभरात कोरोनाच्या महामारीमुळे जनता हैराण झाली आहे. आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची दहशत जनतेला लागली आहे.यासंदर्भात खानापूर तालुक्यातील जनतेला सतर्क राहण्यासाठी येथील सरकारी दवाखाणन्यात चर्चा करण्यात आली.यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजीव …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta