Sunday , July 26 2026
Breaking News

निपाणी

‘दास्य मुक्तीकडून संघर्षाकडे’ उपक्रमात २०० कार्यकर्ते

डॉ. आंबेडकर विचार मंचतर्फे आयोजन : महाड- रायगडला रवाना निपाणी : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त एक वैचारिक संदेश समाजाला मिळावा  यासाठी निसर्गाने निर्माण केलेल्या पाण्यावर प्रस्थापित वर्ण व्यवस्थेने हक्क नाकारला होता. तो आमचा नैसर्गिकदृष्ट्या अधिकार आहे हे सांगण्यासाठी व समता प्रस्तापित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी …

Read More »

शिव-बसव जयंतीत तोडल्या जाती धर्माच्या भिंती!

मोतीवाला सेवा संस्थेकडून सरबत वाटप :शिव-बसव प्रेमींतून समाधान निपाणी : जोल्ले उद्योग समूहातर्फे भव्य शिव-बसव जयंती मिरवणूक सोहळा पार शनिवारी (ता.७) पडला. यावेळी निपाणी शहर व ग्रामीण भागातील हजारो शिव-बसव प्रेमींनी उपस्थित राहून याची देही याची डोळा हा सोहळा अनुभवला. याप्रसंगी १० हजारावर शिव-बसव प्रेमींना मोफत पाणी तसेच ज्यूस वाटप …

Read More »

ममदापूर अंबिका देवीची यात्रा उत्साहात

मॅरेथॉन हलगी स्पर्धा : मान्यवरांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : ममदापूर (केएल) येथील ग्रामदैवत श्री अंबिका देवीची यात्रा मंगळवार (ता.३) ते शुक्रवार (ता.६) अखेर उत्साहात साजरी झाली. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह मॅरेथॉन आणि हलगी स्पर्धेचे आयोजन करण्यात होते. यात्रेनिमित्त मंगळवारी (ता.३) सकाळी आठ वाजता पालखी मिरवणूक व गाव पाळक ठेवण्यात आला, …

Read More »

बुरुजाच्या प्रतिमेवरील मंत्रीमहोदयांच्या छायाचित्रांमुळे शिवप्रेमींतून संताप

नवनाथ चव्हाण : शिवप्रेमींची माफी मागावी निपाणी (वार्ता) : हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी रक्ताचे पाट वाहिले आहेत. अनेक गड किल्ले ताब्यात घेण्यासाठी विविध लढाया केले आहेत. त्यामुळे ते सर्वांच्या मनामनात कायमचे आहेत. त्यांची प्रेरणा घेऊनच मराठा समाजाची वाटचाल सुरू आहे. असे असताना शिवजयंती मिरवणुकीच्या निमित्ताने …

Read More »

कोगनोळी हायस्कूल येथे छत्रपती शाहू महाराजाना आदरांजली

कोगनोळी : लोकराजा श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या शंभराव्या स्मृतीशताब्दी दिनाच्या निमित्ताने वीरकुमारजी पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कोगनोळी हायस्कूल मध्ये छत्रपती शाहू महाराज यांना आदरांजली वाहण्यात आली. स्वागत प्रास्ताविक आर. आर. कुऱ्हाडे यांनी केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना मुख्याध्यापक रविकिरण नवाळे म्हणाले, छत्रपती शाहू महाराज यांनी अनेक जातीधर्मातील बारा बलुतेदार यांना …

Read More »

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना निपाणीमध्ये अभिवादन

मान्यवरांची उपस्थिती : संभाजी राजे चौकात कार्यक्रम निपाणी (वार्ता) : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी निमित्त शुक्रवारी (ता.६) येथील धर्मवीर संभाजीराजे चौकात अभिवादन करण्यात आले. प्रारंभी माजी आमदार काकासाहेब पाटील, प्रा. सुभाष जोशी व मान्यवरांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आली. यावेळी १०० सेकंद स्तब्धता पाळून …

Read More »

निपाणीत शिवकालीन मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक

‘मध्यवर्ती’तर्फे आयोजन: निपाणीकरांच्या डोळ्याचे फिटले पारणे निपाणी (वार्ता) : येथे शिवजयंती महोत्सवानिमित्त येथील मध्यवर्ती श्री शिवाजी तरुण मंडळातर्फे कोल्हापूर येथील सिद्धिविनायक शिवकालीन मर्दानी खेळाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विविध प्रात्यक्षिके सादर केल्याने निपाणीकर यांच्या डोळ्याचे पारणे फिटले. शिवकालीन मर्दानी प्रेक्षकांमध्ये लाठी फिरवणे,  तलवारबाजी,  जाळी फेक, शिवकालीन ढालीच्या …

Read More »

अक्षय तृतीयेनिमित्त निपाणकर राजवाड्यात सत्पुरुषांच्या प्रतिमेचे पूजन

निपाणी (वार्ता) : येथे श्रीमंत सिध्दोजीराजे निपाणकर यांच्या राजवाड्यामध्ये गेले अनेक वर्ष सिद्धोजीराजेंनी दिलेली  शिकवण पुढे त्यांच्या भावी पिढीने चालू ठेवली आहे. निपाणकर राजवाड्यामध्ये अक्षय तृतीया निमित्त सर्व जाती, धर्मातील सत्पुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रारंभी श्रीमंत विजयराजे निपाणकर, प्रकाश मोहिते, गुलजार सातारे, रवी कोडगी, संग्राम हेगडे, राजेंद्र मंगळे यांच्या …

Read More »

अंकुरम इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विविध उपक्रमांनी शिवजयंती

निपाणी (वार्ता) : येथील कोडणी रोडवरील अंकुरम इंग्लिश मिडीयम स्कूल संचालक मंडळ व प्राचार्यातर्फे विविध उपक्रम राबवून शिवजयंती साजरी केली.  यावेळी सिंधुदुर्ग किल्यावरुन आणलेल्या ज्योतीचे स्वागत प्रा. डॉ. अमर चौगुले यांनी केले.  शिक्षक शिक्षिकांनी शिवज्योत घेऊन श्रीनगर परिसरात फेरी काढली. त्यानंतर शाळेचे संस्थापक  डॉ. अमर चौगुले व प्राचार्या चेतना चौगुले …

Read More »

वृक्षारोपण काळाची गरज

रेव्ह. हनोख महापुरे : मिशन कंपाउंडमध्ये वृक्षारोपण निपाणी (वार्ता) : मानवाच्या सुटीमुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्याचा परिणाम पशु पक्षासह नागरिकावर होत आहे. तरीही अजून पर्यावरणाविषयी फारशी जागृती झालेली नाही. त्यामुळे पर्यावरण सुरक्षित राहिले तरच मानवी जीवन सुरक्षित राहणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करणे गरजेचे आहे, असे मत रेव्ह. …

Read More »