संकेश्वर (वार्ता) : संकेश्वरचा कराटेपटू कुमार वैभव राजू कुंभार आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला आहे. नुकतीच राजस्थान उदयपूर येथे चौथी आंतरराष्ट्रीय खुली कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. त्यात कु. वैभव कुंभार यांनी 10 ते 15 वयोगटात सहभागी होऊन सुवर्ण पदकाबरोबर रजत पदकही पटकाविले आहे. त्याला कोच गजेंद्रसिंग ठाकूर …
Read More »‘बाहुबली भगवान की जय हो’च्या जयघोषणात महामस्तकाभिषेक
संकेश्वर (वार्ता) : पोदनपूर येथे समस्त भक्तगणांचे डोळ्यांचे पारणे फेडणारा भगवान बाहुबली 13 फूट उतंग नयन मनोहर मूर्तीवर पंचामृताचा महामस्ताभिषेक सोहळा तपस्वी सम्राट आचार्य श्री ज्ञानेश्वर मुनिमहाराज यांच्या दिव्य सानिध्यात भक्तीमय वातावरणात पार पडला. दिगंबर जैन समाजातील भक्तगणांनी भगवान बाहुबली मूर्तीवर जलाभिषेक, शहाळ्याचे पाणी, उसाचा रस, दूध-दही, तूप, हळद कुंकूम …
Read More »संकेश्वर हिरण्यकेशी कारखान्याजवळ रस्ता ओलांडताना महिला ठार
संकेश्वर (वार्ता) : संकेश्वर-गोटूर येथील पोदनपूर पंचकल्याण महोत्सव महाप्रसाद सेवन करुन गडबडीने नांगनूर तालुका गडहिंग्लज गावाकडे जाण्यासाठी निघालेल्या दोन महिला सिफ्ट अपघातात गंभीर जखमी झाल्या. त्यांना लागलीच उपचारार्थ गडहिंग्लज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना अपघातातील गंभीर जखमी वृध्दा मालूताई अप्पासाहेब नाशीपुडी (वय 65) राहणार नांगनूर तालुका …
Read More »संकेश्वर बंदला उदंड प्रतिसाद
राणी चन्नम्मा सर्कल येथे मानवी साखळीने समाजकंटकांचा धिक्कार संकेश्वर (वार्ता) : संकेश्वरात आज संकेश्वर समस्त नागरिक व विविध संघटनांकडून पुकारण्यात आलेल्या संकेश्वर बंदला सर्व व्यापारी व्यावसायिकांनी, दुकानदारांनी नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. बेंगळूर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बेळगांव अनगोळ येथील क्रांतीवीर संगोळी रायण्णा पुतळा आणि बेळगांव खानापूर येथील श्री बसवेश्वर …
Read More »कन्नड भाषा शिकायला हवी : अमर नलवडे
संकेश्वर (वार्ता) : आपण कर्नाटक राज्यात राहत असल्याने येथील कन्नड भाषा लिहायला, वाचायला शिकायला हवी असल्याचे संकेश्वर मराठा समाज सोसायटीचे अध्यक्ष अमर नलवडे यांनी सांगितले. ते सोसायटीच्या 14 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त आयोजित मराठा समाजाती दहावी-बारावी परिक्षेची व गुणवंत विद्यार्थ्यांचा पुरस्काराने सन्मान करुन बोलत होते. उपस्थितांचे स्वागत जयप्रकाश सावंत यांनी …
Read More »रयत संघटनेच्या मोर्चाला अखेर यश
राजू पोवार : मंगळवारी होणार मंत्री महोदयांशी बैठक निपाणी (वार्ता) : शेतकर्यांच्या समस्या सोडविण्यासाठी रयत संघटना कार्यरत आहे. लॉकडाऊन काळात वीज बिल माफ करावे, अतिवृष्टी व महापुरात झालेल्या पिकांना भरपाई मिळावी, शॉर्टसर्किटमुळे जळालेल्या ऊसाला भरपाई दिली पाहिजे, यासह विविध मागण्यांसाठी चिक्कोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव …
Read More »पाठबळ नसतानाही मतदारांमुळे जारकीहोळी विधानपरिषदेत : युवा नेते उत्तम पाटील
मतदारांसह कार्यकर्त्यांचे मानले आभार निपाणी (वार्ता) : कोणत्याही वरिष्ठ नेतेमंडळींचे पाठबळ नसताना केवळ मतदार व कार्यकर्त्यांमुळेच अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी विजयी झाले आहेत. त्याचे सर्व श्रेय मतदार व कार्यकर्त्यांना जाते. सर्वांच्या सहकार्यामुळेच जारकिहोळी हे विधानपरिषदेत पोहचले आहेत. त्यांच्या वतीने मतदार व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. यापुढील काळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी भागात …
Read More »देशाचा अभिमान बाळगण्याचे ध्येय ठेवा
निवृत्त कर्नल शिवाजी बाबर : निपाणीत लेफ्टनंट रोहित कामत यांचा नागरी सत्कार निपाणी (वार्ता) : नेतृत्व करण्याची ताकद फार मोठी आहे. युवावर्गाची विविध क्षेत्रातील भरारी पाहता अभिमानाने छाती फुलते. देशसेवेत निपाणी तालुक्यातील अनेक जवानांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. युवावर्गाने आपल्या नेतृत्वातून देशाचा अभिमान वाढविण्याचे ध्येय उराशी बाळगणे गरजेचे आहे, जिद्द …
Read More »लखन जारकीहोळी यांच्या विजयाने उत्तम पाटील यांचा करिष्मा अधोरेखित
निपाणी मतदारसंघातील वर्चस्व सिध्द : विधानसभेची तयारी निपाणी (विनायक पाटील) : नुकतीच पार पडलेली विधानपरिषद निवडणूक बेळगाव जिल्ह्यासाठी प्रतिष्ठेची ठरली होती. 2 जागांसाठी 3 मातब्बर उमेदवार रिंगणात होते. यामध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने बेळगावी ग्रामीण भागाच्या आमदार लक्ष्मी हेल्बाळकर यांचे बंधू चन्नराज हट्टीहोळी, बेळगाव जिल्ह्यात राजकीय दबदबा निर्माण करणारे आमदार रमेश जारकीहोळी …
Read More »शेतकर्यांच्या न्यायासाठी आसूड मोर्चा
राजू पोवार : विधानसभेचा घेराओ घालण्यासाठी रयत संघटनेचे कार्यकर्ते रवाना निपाणी (वार्ता) : शेतकर्यांच्या समस्या सोडविण्यासाठी रयत संघटना कार्यरत आहे. येणार्या काळात शेतकरी बांधवांच्या एकजूट करून शेतकर्यांनी अन्यायाविरोधात आवाज उठवला पाहिजे. लॉकडाऊन काळात वीज बिल न भरल्याने वीज कनेक्शन तोडले जात आहे. त्याप्रमाणे शेतकर्यांना विश्वासात न घेता शेतीवाडीमध्ये विद्युत खांब …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta