Monday , June 1 2026
Breaking News

संकेश्वर

निपाणीचा रोहित कामत बनला लेफ्टनंट

ओटीए गया येथे घेतली शपथ : निपाणीच्या शिरपेचात मानाचा तुरा निपाणी (विनायक पाटील) : गरिबीची जाण, आई-वडिलांचे कष्ट आणि गुरुवर्यांच्या मागदर्शनानुसार जिद्द व चिकाटीच्या जोरावर भारतीय सैन्यात चमकदार कामगिरी करण्याचे स्वप्न पूर्ण केलेल्या रोहित प्रदीप कामत याची लेफ्टनंटपदी निवड झाली आहे. येथील साखरवाडी हौसाबाई कॉलनीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या रोहित …

Read More »

यंदाही नाही जनगणनेचा मुहूर्त!

कोरोना महामारीने शिरगणतीत अडथळे : आता नवीन वर्षाची प्रतीक्षा निपाणी : देशपातळीवर जातीय जनगणना करण्यास मोदी सरकार चालढकल करीत असल्याने वाद निर्माण झालेला आहे. त्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दर दहा वर्षांनी होणारी जनगणना अद्यापही होऊ शकलेली नाही. याबाबत कोणत्याही सूचना आलेल्या नसून सलग दुसर्‍या वर्षी जनगणना होणार नसल्याचे चित्र निपाणी तालुक्यात …

Read More »

निपाणी तालुक्यात विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान : कडक सुरक्षा बंदोबस्त

निपाणी : बेळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या विधान परिषद निवडणूक कोणताही अनुचित प्रकार न घडता शुक्रवारी (ता. 10) उमेदवारांचे भवितव्य मत पेटीत बंद झाले. नगरपालिका वगळता निपाणी तालुक्यात प्रत्येक गावात अत्यंत कमी ग्रामपंचायत सदस्य असल्याने शांततेत मतदान पार पडले. यावेळी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. निपाणी नगरपालिकेसह निपाणी तालुक्यातील सर्व …

Read More »

भाजपाचे महांतेश कवटगीमठ पहिल्या प्राधान्य मतांनी विजयी होणार : मंत्री उमेश कत्ती

संकेश्वर (प्रतिनिधी) : विधानपरिषद निवडणुकीत बेळगांव जिल्ह्यात भाजपाचे उमेदवार महांतेश कवटगीमठ पहिल्या प्राधान्य मतांनी विजयी होणार असल्याचे राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी संकेश्वरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, महांतेश कवटगीमठ यांना जिल्ह्यात सर्वत्र चांगले मतदान झाले आहे. किमान 1500 मताधिक्याने त्यांचा विजयी निश्चित आहे. …

Read More »

शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील

राजू पोवार : मंगावते माळमध्ये स्वयंप्रेरणेने शाखेचे उद्घाटन निपाणी : केंद्र आणि राज्य सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकरी वर्ग दिवसेंदिवस अडचणीत सापडला आहे. शिवाय जाचक कायदे व इतर नियमावलीमुळे शेतकर्‍यांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. त्यांना न्याय देण्यासाठी रयत संघटना नेहमीच रस्त्यावर उतरण्यास तयार आहे. शेतकर्‍यांना कसलीही अडचण असेल तर आपण कधीही …

Read More »

लाळखुराक आजाराने कुर्लीतील तीन जनावरे दगावली

लसीकरण करणे गरजेचे : अनेक जनावरे आजारी कोगनोळी : कुर्ली तालुका निपाणी येथील लाळखुराक आजाराने तीन जनावरे दगावली आहेत. यामुळे शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या सुरू असलेल्या कोरोना काळात शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला आहे. निपाणी तालुक्यामध्ये पशुवैद्यकीय दवाखानाच्या वतीने लाळखुराक लस दोन महिन्यापूर्वीच देण्यात यायला पाहिजे होती. पण …

Read More »

मतदान केंद्रात मोबाईल बंदी करावी : ऐवान डिसोझा यांची मागणी

चिक्कोडी : विधानसभा निवडणुका नि:पक्षपणे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने राज्यातील प्रत्येक बूथवरील मतदारांवर मोबाईल बंदी घालावी, असे आवाहन काँग्रेसचे निवडणूक आयुक्त ऐवान डिसोझा यांनी केले. चिक्कोडी जिल्हा काँग्रेस कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी ते बोलत होते. मतदारांकडे मोबाईल असल्याने ते संबंधित उमेदवाराकडे जाऊन बूथमध्ये मतदान केलेला फोटो किंवा व्हिडिओ …

Read More »

काँग्रेसलाच सदस्यांचा कौल : माणिकराव ठाकरे

संकेश्वर (प्रतिनिधी) : बेळगांव विधानपरिषद निवडणुकीत ग्रामपंचायत, पालिका सदस्यांचा काँग्रेसला कौल असल्याचे चित्र स्पष्ट आहे. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांचा विजय निश्चित असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. ते संकेश्वर एसडीव्हीएस सभाभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बेळगांव विधानपरिषद निवडणूक प्रभारी म्हणून बोलत होते. ते पुढे …

Read More »

दत्त कारखान्यातर्फे बोरगांवमध्ये ’शुगर बीट’ शेती!

कारखाना कार्यक्षेत्रात 50 एकरवर लागवड : एफआरपीप्रमाणे देणार दर निपाणी : अतिवृष्टी आणि महापुराने अस्वस्थ झालेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी शिरोळच्या दत्त शेतकरी सहकारी कारखान्याने शुगर बीट लागवडीचा नवा पॅटर्न आणला आहे. बोरगाव कार्यक्षेत्रात सुमारे 5 एकरहून अधिक तर कारखाना कार्यक्षेत्रात 50 एकरवर शुगर बीटची लागवड करण्यात आलेली आहे. केवळ चर्चाच …

Read More »

निपाणीत ‘नेसा’तर्फे मॅरेथॉन स्पर्धा

1630 स्पर्धकांचा सहभाग : स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद निपाणी : मनुष्य आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही वयामध्ये कोणत्याही गोष्टीचा केव्हाही व कोठेही कसाही अस्वाद घेऊ शकतो. आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण करून अनेक गरुड भरार्‍या घेऊ शकतो. पण हे सर्व करत असताना त्याचे आरोग्य जर त्याला साथ देत नसेल तर हे सर्व हवेत …

Read More »