Sunday , July 26 2026
Breaking News

कर्नाटक

खानापूर (बेळगाव) मित्र मंडळ पुणेचा गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा, विद्यार्थी व पालक मेळावा संपन्न

  खानापूर (बेळगाव) मित्र मंडळ पुणेच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व विद्यार्थी-पालक मार्गदर्शन मेळावा दिनांक ८ जून २०२५ रोजी, स्व. सुषमा स्वराज बचट गट व प्रशिक्षण केंद्र, वडगांव खु. पुणे या ठिकाणी उस्फुर्तपणे पार पडला. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध श्वसन रोगतज्ञ डॉ. संदीप साळवी तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा …

Read More »

सदलग्यात स्वा. सावरकर यांच्यावर डॉ. अमर अडके, डॉ. ज्योती चिंचणीकर यांचे व्याख्यान संपन्न

  सदलगा : येथील अतुल जोशी यांच्या हॉलमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अंदमानातील काळकोठडीतील राजकैद्याचे जीवन जगत असतानाच्या त्यांनी भोगलेल्या यातना, तसेच केवळ काळ्या पाण्याची शिक्षा, मार्सोलिसच्या बंदरावरील सावरकरांची उडी, त्यांचे क्रांतीकार्य हे इतकेच नसून त्यांच्या मराठी साहित्यातील त्यांचे उत्कट लेखन, संस्कृतचा प्रभाव असणाऱ्या कविता, कमला काव्य, आणखीही भरपूर …

Read More »

कुसमळीजवळील पर्यायी पूल वाहून गेला; बेळगाव-चोर्ला वाहतुकीस बंद 

  खानापूर : शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मलप्रभा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी येऊन अखेर कुसमळी पुलाजवळ बांधलेला पर्यायी पूल वाहून गेल्यामुळे बेळगाव-चोर्ला मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसापासून पावसाचा जोर वाढल्याने परिसरात सर्वत्र पाण्याची भर पडली आहे. शनिवारी रात्रीपर्यंत पर्यायी पुलावर पाणी नव्हते. मात्र, रविवारी सकाळी मलप्रभा …

Read More »

मलप्रभा नदी पुलावर दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने अपघातात; एक ठार

खानापूर : बेळगाव-गोवा महामार्गावरील मलप्रभा नदी पुलावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरील साईड पट्टीवर दुचाकी धडकल्यामुळे डोकीला जबर मार बसल्याने एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज शनिवार दिनांक 14 जून 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजता घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, खानापूर तालुक्यातील भातकांडे गल्ली नंदगड …

Read More »

राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणी येथे नूतन शैक्षणिक कक्ष, क्रीडा भवन आणि स्वच्छतागृहाचे उद्घाटन

  खानापूर : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचा शाळा स्थापन करण्याच्या पाठीमागचा उद्देशच हा आहे की प्रत्येक विद्यार्थी हा शिकला पाहिजे तो शिक्षित झाला पाहिजे आणि त्यासाठी त्याला जे जे काही हवे असेल ते प्राप्त करून देण्यासाठी या समाजातील सेवाभावी संस्था नेहमी तत्पर असतात आणि त्यानी आपल्या या संस्थेतील शाळेसाठी जे …

Read More »

आंब्याच्या स्थीर किंमतीसाठी सिध्दरामय्यांनी मागितली केंद्राची मदत

  बंगळूर : शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या ‘गंभीर संकटा’मुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांना हस्तक्षेप करून आंब्याच्या किंमती स्थिर करण्यास मदत करण्याची विनंती केली आहे. “मे ते जुलै या हंगामात, मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत आवक झाल्यामुळे किमतीत मोठ्या प्रमाणात चढ-उतार होतात,” असे सिद्धरामय्या यांनी चौहान यांना लिहिलेल्या …

Read More »

योगेश गौडा हत्याकांड प्रकरण; आमदार विनय कुलकर्णी यांनी न्यायालयात केले आत्मसमर्पण

  ताब्यात घेऊन पाठविले सीबीआय कोठडीत बंगळूर : धारवाड जिल्हा पंचायत सदस्य योगेश गौडा यांच्या हत्येतील आरोपी माजी मंत्री आणि आमदार विनय कुलकर्णी आज न्यायालयाला शरण आले. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन रद्द केला होता आणि त्यांना एका आठवड्यात न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. या संदर्भात, ते लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात …

Read More »

सदलगा शहर परिसरातील शेतमळ्यामध्ये अनेक ठिकाणी मगरींचा वावर

  शेतकरी चिंतातूर; मगरीची लहान 16 पिल्ले वन विभागाकडे सुपूर्द चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील सदलगा शहराजवळून वाहणाऱ्या दूधगंगा नदीच्या किनारी अनेक ठिकाणी शेतमळ्यामध्ये पुराचे पाणी येऊन साठते. वर्षभर ते पाणी तसेच राहते त्या ठिकाणी असणाऱ्या दलदलीचा आणि चिखलाचा आधार घेऊन या ठिकाणी अनेक मगरीने वास्तव्य केले आहे. त्यातील कालचेच जिवंत …

Read More »

अपघातात जखमी झालेल्या लैला शुगरचे पर्सनल मॅनेजर मनोहर किल्लारी यांचे उपचारादरम्यान निधन

  खानापूर : लैला शुगर फॅक्टरीचे पर्सनल मॅनेजर व खानापूर तालुक्यातील गुंड्यानहट्टी गावचे रहिवासी मनोहर किल्लारी (वय 45 वर्ष) दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर बेळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु उपचारादरम्यान काल बुधवारी मध्यरात्री त्यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यामुळे लैला शुगर फॅक्टरीतील कर्मचारी वर्ग व गुंड्यानहट्टी …

Read More »

बेकायदेशीर खाणकाम प्रकरणी जनार्दन रेड्डी यांना दिलासा

  तेलंगणा उच्च न्यायालयाने जामीन केला मंजूर बंगळूर : ओबळापुरम बेकायदेशीर खाणकाम प्रकरणात तेलंगणा उच्च न्यायालयाकडून आमदार गाली जनार्दन रेड्डी यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. विशेष सीबीआय न्यायालयाने अलीकडेच ठोठावलेल्या सात वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची या टप्प्यावर अंमलबजावणी करण्याची आवश्यकता नाही, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आणि जनार्दन रेड्डी यांना सशर्त …

Read More »