एकाला अटक; शिवकुमारांची चौकशीची मागणी बंगळूर : विधानसौधमध्ये अवैधरित्या पैसे घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बुधवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेत सुमारे दहा लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दरम्यान, या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केली आहे. …
Read More »गुणात्मक शिक्षण, आरोग्य सेवेवर भर
डॉ. प्रभाकर कोरे : निपाणीत मोफत महाआरोग्य शिबिर निपाणी(वार्ता): केएलई संस्थेने शिक्षणाबरोबरच आरोग्याचे महत्त्व लक्षात घेऊन सर्वसामान्यांसाठी सर्व सोयीनियुक्त रुग्णालय उभारले आहे. त्यामध्ये दररोज हजारो रुग्ण उपचार घेत आहेत. सध्या ४ हजार बेडचे रुग्णालय सुरू असून भविष्यात ७ हजार बेडचे रुग्णालय करण्यासाठी प्रयत्नशील आहे. लवकरच या ठिकाणी कॅन्सरच्या हॉस्पिटल उभारून …
Read More »गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वेशभूषा, सामान्य ज्ञान स्पर्धा
निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील गोमटेश विद्यापीठ संचलित येथील हनुमान नगरातील गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी वेशभूषा स्पर्धा, चक्रव्यूह प्रश्नमंजुषा स्पर्धा, विज्ञान, गणित विषयावरील रांगोळी स्पर्धा आणि विज्ञान प्रतिकृती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या या उपक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या कार्यक्रमास संस्थेचे …
Read More »2-डी नको, 2-ए च पाहिजे, लढा सुरूच राहणार : बसवजय मृत्युंजय स्वामीजी
बेळगाव : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आईची शपथ घेत 29 डिसेंबर रोजी पंचमसालीना आरक्षणाची घोषणा केली. पण त्यांनी आम्हाला अपेक्षित आरक्षण दिले नाही. पंचमसाली समाज हे 2 डी आरक्षण नाकारतो असे सांगत 2 ए आरक्षणासाठीचा आमचा लढा सुरूच राहील असे कुडलसंगमपिठाचे बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. …
Read More »खानापूर शहरातील कामे न करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील मुख्यमंत्री अमृत नगरोत्थान योजनेंतर्गत नगर विकास टप्पा चार मधील रस्ते व गटारीची कामे सुरू करण्यास विलंब लावणाऱ्या या ठेकेदारावर कारवाई करावी. तसेच ही कामे त्वरीत सुरू करावी, अशा मागणीचे निवेदन खानापूर नगरपंचातीचे नगराध्यक्ष नारायण मयेकर यांनी नगरविकास खात्याच्या प्रकल्प अधिकाऱ्यांकडे नुकतीच करण्यात आली. निवेदनात …
Read More »शिवगर्जना महानाट्य प्रवेश पासचे पालकमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
खानापूर (प्रतिनिधी) : पारिश्वाड (ता. खानापूर) येथे भाजपच्या बुथ विजयी दिन आयोजित कार्यक्रमात तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथील श्री महालक्ष्मी ग्रुप व तालुका भाजपच्या वतीने येत्या दि. ७ ते १० जानेवारी रोजी होणाऱ्या शिवगर्जना महानाट्याच्या प्रवेश पासचे अनावरण बेळगाव जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर …
Read More »खानापूर बस डेपो अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा भाजप नेते अनंत पाटील यांच्यावर हल्ला
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील बस सेवेचा बोजवारा उडाला आहे. याकडे लोकप्रतिनिधी साफ दुर्लक्ष केल्याने सकाळच्या वेळेत बससेवा अपुऱ्या असल्याने बेळगावला जाणाऱ्या विद्यार्थी वर्गाला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. यासाठी बसेस वेळेत सोडा, अशी मागणी करण्यासाठी गेलेल्या भाजपचे नेते अनंत पाटील यांच्यावर खानापूर डेपो मॅनेजर महेश तिरकन्नावरसह बस …
Read More »दुष्काळग्रस्त भागाला कळसा- भांडूरा ‘जलामृत’; केंद्र सरकारचा धाडसी निर्णय : डॉ. सोनाली सरनोबत
भाजपचे जनतेच्या वतीने आभार खानापूर : केंद्रातील भाजप सरकारने अनेक दशकांपासून रखडलेल्या बेळगाव, बागलकोट, धारवाड, गदग या जिल्ह्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी कळसा-भांडूरा प्रकल्पाला मंजुरी देऊन धाडसी पाऊल उचलले आहे. केंद्रीय जल आयोगाने 29 डिसेंबर रोजी कर्नाटकने सादर केलेल्या विस्तृत प्रकल्प अहवालाला मंजुरी दिली आहे. महादाई नदीचा 2.18 TMC …
Read More »रस्ते, गटारांसारख्या ‘छोट्या गोष्टीं’ ऐवजी ‘लव्ह जिहाद’ला महत्त्व द्या : नलिनकुमार कटील
बेंगळुरू : कर्नाटकमधील भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांनी केलेल्या एका विधानावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. भाजपाच्या अध्यक्षांनी कर्नाटकच्या लोकांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये रस्ते, नाले आणि इतर छोट्या मुद्द्यांऐवजी लव्ह जिहादसारख्या मुद्द्यांना प्राधान्य दिलं पाहिजे, असं मत व्यक्त केलं आहे. मंगळुरुमधील ‘बूथ विजय अभियान’ कार्यक्रमामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना …
Read More »शेतकऱ्याची काळजी घेणे सरकारची जबाबदारी
माजी खासदार रमेश कत्ती : कोगनोळीत पिकेपीएस संस्थेचे उद्घाटन कोगनोळी : आपल्याला राजकारणात येण्यासाठी कोगनोळी गावची फार मोठी मदत आहे. कोगनोळी येथील शेतकऱ्यांचे 1 कोटी 85 लाख रुपये कर्ज माफ झाले आहे. देशाला मजबूत स्थितीत आणणारा शेतकरी वर्ग आहे. शेतकऱ्याने आतापर्यंत कोणत्याही संस्थेचा एक रुपयाही बुडवलेला नाही. शेतकरी वर्गाची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta