Sunday , December 14 2025
Breaking News

कर्नाटक

शेतकर्‍यांवरील अन्याय खपवून घेणार नाही

  राजू पोवार यांचा इशारा : विधानसभेवर रयत संघटनेचा मोर्चा निपाणी (वार्ता) : देशातील नेते मंडळी व राजकारणांना निवडून देण्याचे काम सर्वसामान्य नागरिक आणि शेतकर्‍यांनी केले आहे. पण निवडून गेल्यानंतर शेतकरी विरोधी धोरण अवलंबून त्यांना चिरडण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी राजकीय नेते मंडळींना वेळ कमी पडत आहे. …

Read More »

जांबोटीत संगीताचार्य विष्णू सडेकरांचा गुरुवंदनानिमित्त सत्कार

  खानापूर (प्रतिनिधी) : जांबोटी (ता. खानापूर) येथील संगीताचार्य विष्णू सडेकर यांचा गुरुपोर्णिमेचे औचित्य साधून मणतुर्गे गावच्या बाल शिवाजी भजनी मंडळाच्यावतीने शाल, श्रीफळ, पानविडा देऊन सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या चरणाशी संगीत भजनाची बाल शिवाजी भजनी मंडळाच्या वतीने गुरूवंदना अर्पण करण्यात आली. त्याचबरोबर गुरुजींना नेहमीच तबल्याची साथसंगत करत आलेले त्यांचे …

Read More »

यंदाही शांतिनिकेतन सीबीएसई दहावीचा निकाल 100 टक्के

  खानापूर : तोपिनकट्टी (ता. खानापूर) श्रीमहालक्ष्मी ग्रुप संचालित शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या सीबीएसई दहावीचा निकाल यंदाही 100 टक्के लागला आहे. सलग आठव्या वर्षाही 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. नुकताच जाहीर झालेल्या सीबीएसई दहावीच्या परीक्षेत शांतिनिकेतन पब्लिक स्कूलचे 139 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सलग आठ वर्षे शांतिनिकेतन पब्लिक …

Read More »

कोप्पळजवळ भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

  कोप्पळ : कोप्पळ जिल्ह्यातील यालबुर्गा तालुक्यातील भानापुर गावात अज्ञात वाहनाने स्कॉर्पिओ वाहनाला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. देवप्पा कोप्पड (62), त्यांची सून गिरिजम्मा कोप्पड (45), शांतम्मा (35), पर्वतम्मा (32), कस्तुरम्मा (20) यांचा मृत्यू झाला. हे सर्व बिन्नळ गावातील एकाच कुटुंबातील आहेत. स्कॉर्पिओमधून एकूण …

Read More »

हुबळीजवळ अग्निकांडात चौघे जळाले?

  हुबळी : भीषण अग्निकांडात चौघे होरपळून मरण पावल्याची अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. हुबळीबाहेरील तारिहाळ येथील एका खासगी कारखान्यात ही दुर्घटना घडली आहे. हुबळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. यात चारहून अधिक कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. ही आग कशी लागली? …

Read More »

मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीवर आताच चर्चा करणे अयोग्य

मल्लिकार्जून खर्गेंचा राज्यातील नेत्याना सल्ला, कॉंग्रेसच्या दोन गटातील दाव्यावर नाराजी बंगळूर :आगामी २०२३ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीवर चर्चा करणे योग्य नाही, त्यावर अंतिम निर्णय हायकमांडच घेईल, असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी (ता. २३) सांगितले. मुख्यमंत्रीपदाबाबत कर्नाटक काँग्रेसमधील दोन गटात सुरू असलेल्या …

Read More »

राष्ट्रीय बसव दलाचे अध्यक्ष डॉ. शि. बा. पाटील यांचे निधन

संकेश्वर (महंमद मोमीन) : राष्ट्रीय बसव दलाचे अध्यक्ष, राष्ट्रप्रशस्ती प्राप्त सेवानिवृत्त शिक्षक डॉ. शिवनगौडा बाळगौडा पाटील (वय ८१) यांचे आज सकाळी ६.१० वाजता संकेश्वर बसवान गल्लीतील राहत्या घरी हृदयविकाराने निधन झाले. ते कवी, लेखक आणि उत्तम व्यंगचित्रकार होते. त्यांची १२ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांना एकलव्य प्रशस्ती, उत्तम शिक्षक राज्य …

Read More »

संकेश्वरातील संस्कृत पाठशाळा संस्कार शिबिर ठरावे : स्वामी मोक्षात्मानंद

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर नवभारत संघातर्फे प्रारंभ करण्यात आलेली संस्कृत पाठशाळा संस्कार शिबिर ठरावे असे बेळगांव रामकृष्ण मिशन आश्रमचे स्वामी मोक्षात्मानंद यांनी सांगितले. संकेश्वर अरिहंत क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेत आयोजित संस्कृत पाठशाळा उद्घाटनप्रसंगी स्वामीजी बोलत होते. समारंभाचे उद्घाटक स्वामी मोक्षात्मानंद, अध्यक्ष ॲड. एस. एन. जाबण्णावर, ॲड. रामचंद्र जोशी, …

Read More »

आंबेडकर रिसर्च सेंटरला वाढीव निधी तात्काळ मिळावा

 प्रा.सुरेश कांबळे: समाज कल्याण अधिकाऱ्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : भारतीय समाज व्यवस्थेमध्ये हजारो वर्षाची रुढीपरंपरेच्या विरोधात ज्यांनी माणुसकीचे वैचारिक रणसंग्राम केला आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला अशा थोर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कर्नाटक भूमीमध्ये ज्या ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले. त्या …

Read More »

विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, गुणवत्तेसह कौशल्य रुजविणे महत्त्वाचे : युवा नेते उत्तम पाटील

बोरगाव येथे क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : देशाची भावी पिढी अर्थात आजचे विद्यार्थी ज्ञानसंपन्न, गुणसंपन्न व त्या त्या प्रसंगाला धैर्याने तोड देणारे बनले पाहिजेत. यासाठी त्यांच्यामध्ये संस्कार, गुणवत्ता व कौशल्य ही त्रिसूत्री रुजविणे गरजेचे आहे, असे मत युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. बोरगाव येथील आर. ए .पाटील …

Read More »