बंगळूर : राज्यभरात नऊ वॉटर एरोड्रोम विकसित केले जातील, असे सांगून पायाभूत सुविधा विकास मंत्री व्ही. सोमण्णा यांनी बुधवारी सांगितले की, कर्नाटकला अर्थव्यवस्था आणि पर्यटनाला चालना देताना विमानचालन-नेतृत्वाच्या विकासावर “टेक ऑफ” करण्यास त्यांची मदत होईल. कर्नाटकसाठी सर्वंकष नागरी विमान वाहतूक धोरण तयार करण्याबाबत राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी सोमण्णा बोलत होते. …
Read More »सौंदलगा हायस्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल शाखेमध्ये व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते श्री. प्रदीप हरिभाऊ जोशी सेवानिवृत्त सहाय्यक शिक्षक समाज विकास विद्यालय सागाव तालुका शिराळा यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाचा उपयोग व्यवहारात कसा करावा हे सांगत गुरु शिष्य …
Read More »संकेश्वरात आगीच्या दुर्घटनेत स्टेशनरी-किराणा दुकानाचे लाखोंचे नुकसान
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर नेहरु रस्ता येथील अरविंद कुलकर्णी यांचे सेंट्रल स्टोअर्स आणि गजानन रत्नप्पा मेहतर यांच्या किराणा दुकानाला आज सकाळी ६ वाजता शाॅर्ट सर्किटने आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीची दुर्घटना नेमकी कशामुळे घडली यांची चौकशी संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी …
Read More »बॉक्सिंग बेतली जीवावर, बंगळुरुत सामन्यादरम्यान जखमी बॉक्सरचा मृत्यू, आयोजकांवर गुन्हा दाखल
बेंगळुरू : एक धक्कादायक घटना कर्नाटकच्या बंगळुरु शहरातून समोर आली आहे. एका किकबॉक्सरला बॉक्सिंग सामन्यादरम्यान रिंगमध्ये गंभीर दुखापत झाल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. 23 वर्षीय मृत किक बॉक्सर हा म्हैसूरचा रहिवाशी असून निखिल एस. असं त्याचं नाव आहे. दरम्यान निखिलच्या आई-वडिलांनी तक्रार दिल्यानंतर सामने आयोजित करणाऱ्या आयोजकांविरुद्ध पोलिसांनी निष्काळजीपणाचा …
Read More »शिडल्याळींची आरोग्य सेवा गरीबांना लाभदायक ठरावी : रमेश कत्ती
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात शिडल्याळींची आरोग्य सेवा गोरगरिबांना लाभदायक ठरावी, असे बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी खासदार रमेश कत्ती यांनी सांगितले. ते शिडल्याळी मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. निडसोसी मठाचे पंचंम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात उद्घाटन सोहळा संपन्न झाला. श्रींच्या व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने समारंभाची …
Read More »राज्यात मुदतपूर्व निवडणुकीच्या हालचाली गतिमान?
बेंगळुर : कर्नाटकात मुदतपूर्व निवडणुकीचे वारे वाहू लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. एकंदर तीन्ही मोठ्या राजकीय पक्षाच्या वाढत्या कार्यक्रमांचा आलेख पाहता विधानसभा निवडणुका मुदतपूर्व होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. राज्याच्या विधानसभा निवडणुकीला नऊ महिने बाकी असताना राज्यातील सत्ताधारी भाजप, काँग्रेस, धजद सारख्या मोठ्या पक्षांच्या राजकीय हालचाली पाहता मुदतपूर्व निवडणुका …
Read More »हब्बनहट्टी येथील स्वयंभू मारूती मंदिर पाण्याखाली
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील जांबोटी भागातील हब्बनहट्टी येथील मलप्रभा नदीतील स्वयंभू मारूती मंदिर गेल्या आठवड्यापासून तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मलप्रभा नदीच्या पात्रात पाण्याचा साठा वाढल्याने मंदिर पाण्याखाली गेले आहे. मलप्रभा नदीच्या पात्रात असलेल्या स्वयंभू मारूती मंदिराच्या स्लॅब बुडला आहे. नदीच्या पात्रात मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होत …
Read More »खानापूर तालुक्यात धुवाधार पाऊस; हलात्री पुलावर पोलिसांचा बंदोबस्त
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्यात येणार्या खानापूर-हेमाडगा गोवा महामार्गावरील हलात्री नदीच्या पुलावर गुरूवारी सकाळपासून पाणी आल्याने खानापूर पोलिसांनी खबरदारी म्हणून खानापूर-हेमाडगा गोवा रोडवरील हलात्री नदीच्या पुलावरील वाहतुक बॅरिकेट लावून थांबविली आहे. गेल्या आठवड्यापासून खानापूर तालुक्यात धुवाधार पाऊस सुरू आहे. तालुक्यातील नद्या, नाले, तलाव, दुथडी भरून वाहत आहेत. गुरूवारी …
Read More »निपाणीकरांना शिवरायांच्या पादुकांच्या दर्शनाचे भाग्य!
उद्या शिव पादुकांचे समाधी मठात आगमन : किल्ले शिवनेरीहून प्रस्थान निपाणी (वार्ता) : पंढरपुराच्या आषाढीवारी साठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पादुका सोहळ्याचे किल्ले शिवनेरीहून प्रस्थान झाले आहे. या सोहळ्याचे हे 8 वर्ष आहे. निपाणी या ऐतिहासिक नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दिव्य पादुकांचे श्री विरुपाक्षलिंग समाधी मठाचे मठाधीश प्राणालिंग स्वामींच्या …
Read More »शेतकर्यांच्या हक्कासाठी संघटनेच्या पाठीशी रहा
राजू पोवार : गोकाकमध्ये रयत संघटना शाखेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : सरकारच्या मारक धोरणामुळे शेतकरी अडचणीतच सापडत आहे. अतिवृष्टी आणि महापुरामुळे पिकांचे दरवर्षी नुकसान होत आहे. पण सर्वेमध्ये पक्षपातीपणा केला जात असल्याने अनेक शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित आहेत. परिणामी शेतकर्यावर कर्जाचा डोंगर वाढत चालला असून शेतकर्यांच्या न्याय्य हक्कासाठी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta