खानापूर : खानापूर तालुक्यातील असोगा, रूमेवाडी, करंबळ, तसेच इतर गावातील शेतकऱ्यांना जमीन स्वाधीकरणाबाबत कर्नाटक सरकारने नोटीस पाठवली आहे. कळसा-भांडुरा प्रकल्पाद्वारे धारवाड जिल्ह्यातील गावाना पाणी पुरवण्यासाठी जी योजना केली आहे. या योजनेमुळे खानापूरच्या शेतकऱ्यांच्या जमिनी व पाऊस यांची मोठ्या प्रमाणात हानी होणार आहे. त्यासाठी आज बुधवार दिनांक 9 एप्रिल रोजी, …
Read More »मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाचा बारावी वार्षिक निकालात तालुक्यात वरचष्मा!
खानापूर : मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर हे विद्यार्थ्यांच्या सर्वगुणसंपन्नत्तेवर भर देणारे नामांकित महाविद्यालय असून या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कला, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमात अग्रेसर असतात हे आपण नेहमीच वर्तमान पत्रात व सोशल मेडियावर पहात असतो. येथील विद्यार्थिनी अभ्यासातही आपला रूबाब राखून आहेत. गेले अनेक वर्षे इयत्ता बारावी …
Read More »निपाणीत शुक्रवारपासून दुसऱ्या पर्वातील अरिहंत चषक २०२५ क्रिकेट स्पर्धा
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूह, सहकाररत्न उत्तम पाटील आणि निपाणीतील छत्रपती शिवाजी नगरातील फ्रेंडस सर्कलतर्फे शुक्रवार पासून (ता.११) दिवंगत सहकार रत्न रावसाहेब पाटील यांच्या ८२व्या जयंतीनिमित्त अरिहंत चषक- २०२५ दुसऱ्या पर्वातील अखिल भारतीय दिवस रात्र खुल्या फुल्ल स्पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. …
Read More »20 लाखांतून महिला आरोग्य केंद्र इमारतीचे उद्घाटन
ननदी : नणदी (ता.चिक्कोडी) येथील पूर्वी भाडेतत्त्वावर असलेल्या त्यावेळी नागरिकांच्या मागणीनुसार आमदार गणेश हुक्केरी व विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्या विशेष प्रयत्नातून महिला आरोग्य केंद्र इमारतीसाठी पंधरा लाख व शौचालय निर्मितीसाठी पाच लाख असा एकूण वीस लाखाचा निधी कामाची पूर्तता झाल्याची माहिती माजी तालुका पंचायत सदस्य मल्लू हवालदार …
Read More »बाटलीबंद पाणी आरोग्यासाठी हानिकारक
दिनेश गुंडू राव; असुरक्षित बाटलीबंद पाणी पुरवठादारांवर कारवाईचा इशारा बंगळूर : मिनरल वॉटरच्या बाटल्यांमध्येही बॅक्टेरिया आढळले आहेत असे सांगून आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी मंगळवारी इशारा दिला, की “असुरक्षित” आणि “निकृष्ट दर्जाचे” बाटलीबंद पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या कंपन्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाने केलेल्या …
Read More »काँग्रेसने चंबळ खोऱ्यातील डाकूंना मागे टाकले
भाजपचा हल्ला; ‘जनाक्रोश यात्रे’ चा दुसरा दिवस बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या गृहनगर म्हैसूर येथे १६ दिवसांच्या ‘जनाक्रोश यात्रा’ला सुरुवात करणाऱ्या भाजपने दुसऱ्या दिवशी मंड्यामध्ये दरवाढ आणि इतर मुद्दे उपस्थित केले. मंड्या शहरातील सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या पुतळ्यासमोर भाजप नेते आणि पक्ष कार्यकर्ते जमले आणि त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील राज्य …
Read More »चिकदिनकोप येथे युवकाची आत्महत्या….
खानापूर : खानापूर तालुक्यातील चिकदिनकोप येथील युवक महावीर गुंडू हनीगोळ (वय 26) याने आज मंगळवार दि. 8 मार्च रोजी दुपारी दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना निदर्शनास आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, चिकदिनकोप येथील महावीर गुंडू हनीगोळ या युवकाची शेती अल्पशा स्वरूपात असून, त्याला …
Read More »बारावीचा 73.45 टक्के निकाल; उडुपी जिल्हा राज्यात प्रथम
बेंगळुरू : बारावीचा निकाल आज जाहीर झाला असून 73.45 टक्के निकाल लागला आहे. यामध्ये उडुपी जिल्हा 93.90 टक्के गुणांसह राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. तर यादगीर जिल्हा 48.45 टक्के निकालासह शेवटचा आला. दक्षिण कन्नड जिल्ह्याने 93.70 टक्के गुणासह दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर बेळगाव जिल्ह्याची 65 टक्क्यांसह 26 व्या …
Read More »उद्या बारावीचा निकाल जाहीर होणार!
बेंगळूर : मार्च 1 ते 20 दरम्यान पार पडलेल्या कर्नाटकाच्या द्वितीय पीयूसी परीक्षांचा निकाल उद्या म्हणजेच 8 एप्रिल 2025 रोजी जाहीर होणार आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री मधू बंगारप्पा हे मंगळवारी दुपारी 12.30 वाजता पत्रकार परिषद घेऊन निकालाची अधिकृत घोषणा करतील. त्यानंतर दुपारी 2.30 वाजल्यापासून निकाल ऑनलाइन पाहता …
Read More »जत्रेसाठी मावशीकडे आलेल्या युवकाचा तलावात बुडून मृत्यू
खानापूर : मावशीच्या गावी जत्रेला आलेल्या युवकाचा तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना देमिनकोपमध्ये (ता. खानापूर) रविवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. तरुण चलवादी (वय २१, रा. कंचनोळी, ता. हल्ल्याळ) येथील रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार, कोडचवाड येथील श्री कलमेश्वर देवाची यात्रा आज मोठ्या उत्साहात साजरी होणार असून, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta