ठाणे : काही महिन्यांपूर्वी अर्थात गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कालीचरण महाराज या नावाची जोरदार चर्चा झाली होती. त्याला कारण होतं कालीचरण महाराजनं महात्मा गांधींबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचं. छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरमधील धर्मसंसदेमध्ये कालीचरणने महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरले होते. त्यानंतर कालीचरणला छत्तीसगड पोलिसांनी थेट मध्यप्रदेशमध्ये जाऊन बेड्या ठोकल्या होत्या. आता पुन्हा …
Read More »छत्तीसगडमधील रायपूर विमानतळावर हेलिकॉप्टरचा अपघात; 2 पायलटांचा जागीच मृत्यू
रायपूर : छत्तीसगडमधील रायपूर विमानतळावर एक हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले आहे. हेलिकॉप्टरमध्ये पायलट ए.पी. श्रीवास्तव आणि कॅप्टन गोपाल कृष्ण पांडा होते. प्रॅक्टिस दरम्यान हेलिकॉप्टर पुन्हा लँड केले जात होते, तेव्हा त्यामध्ये आग लागली आणि हेलिकॉप्टर कोसळले. यात दोन पायलटांचा मृत्यू झाला. रायपूरचे जिल्ह्याचे एसपी प्रशांत अग्रवाल म्हणाले की, शहरातील माना क्षेत्रात …
Read More »आता उत्तर प्रदेशातील सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत होणार
लखनऊ : उत्तर प्रदेशातील सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत होणार आहे. यूपीच्या शिक्षण मंडळाने हा आदेश जारी केला आहे. उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण मंडळाचे रजिस्ट्रार एसएन पांडे यांनी 9 मे रोजी सर्व जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकार्यांना त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आदेश जारी केला होता. सर्व मदरशांमध्ये आता राष्ट्रगीत (जन गण मन) गाणे बंधनकारक …
Read More »मान्सून वेळेआधीच दाखल होणार, हवामान विभागाचा अंदाज
नवी दिल्ली : ‘असनी’ चक्रीवादळाची तीव्रता आज गुरुवारी कमी झाली. सध्या हे वादळ आंध्र प्रदेशमधील मच्छीलीपट्टणमच्या पश्चिमेस घोंघावत आहे. पुढील 12 तासांत ते कमी दाबाच्या क्षेत्रात आणखी कमकुवत होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या बंगालच्या उपसागरावर नैऋत्य मोसमी वार्यांचा जोर वाढला आहे. यामुळे …
Read More »मोदी सरकारच्या काळात देशद्रोहाच्या तब्बल 96 टक्के केसेस दाखल!
सामाजिक कार्यकर्ते ’टार्गेट’ नवी दिल्ली : देशात 2010 ते 2021 या 11 वर्षांच्या काळात देशद्रोहाच्या कलमाखाली तब्बल 867 गुन्हे दाखल करण्यात आले. पंरतु, यापैकी केवळ 13 आरोपींविरोधात आरोप सिद्ध झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. एकूण 13 हजार आरोपींपैकी केवळ 0.1 टक्केच आरोपी दोषी आढळल्याची माहिती यासंबंधीची आकडेवारी ठेवणार्या ‘आर्टिकल 14’ …
Read More »राज्यसभेच्या 57 जागांसाठी 10 जून रोजी मतदान!
नवी दिल्ली : राज्यसभेच्या 57 जागांसाठी येत्या 10 जून रोजी मतदान घेतले जाणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाकडून गुरुवारी देण्यात आली. 57 जागांपैकी सर्वाधिक 11 जागा उत्तर प्रदेशातील असून त्याखालोखाल प्रत्येकी सहा जागा महाराष्ट्र आणि तामिळनाडूतील आहेत. एकूण 15 राज्यातील 57 जागांसाठी निवडणुका घेतल्या जाणार आहेत. या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, …
Read More »‘कवयित्री’ ममतादीदींना ‘साहित्य’ पुरस्कार!, प. बंगालमधील साहित्यिक भडकले
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पश्चिम बांगला अकादमीने उत्कृष्ट साहित्यासाठी पुरस्कार जाहीर केला. सरकारी कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदानही करण्यात आला. मात्र आता सरकारच्या या कृतीविरोधात अनेक साहित्यिक निषेध नोंदवत आहेत. या निषेधार्थ लेखक रत्न राशिद बंदोपाध्याय यांनी २०१९ मध्ये मिळालेला पुरस्कार परत केला आहे. तर साहित्य …
Read More »आता रेल्वे प्रवासादरम्यान मास्क बंधनकारक!
नवी दिल्ली : दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या रोडावली असली तरी, देशात कोरोनाचा धोका अद्यापही कमी झालेला नाही. काही राज्यांमध्ये अद्यापही स्थिती चिंताजनक आहे. अशात रेल्वे विभागाने कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्वांनुसार रेल्वे प्रवासादरम्यान मास्क घालने बंधनकारक करण्यात आले आहे. रेल्वे मंडळाचे कार्यकारी …
Read More »राजद्रोहाचं कलम 124 अ तूर्तास स्थगित, सुप्रीम कोर्टाचा आदेश
नवी दिल्ली : राजद्रोहाचे कलम 124 अ तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला देशद्रोहाचा गुन्हा ठरवणार्या आयपीसीच्या कलम 124 अ च्या तरतुदींचा पुनर्विचार आणि पुनर्परीक्षण करण्याची परवानगी दिली आहे. जोपर्यंत पुनर्विचाराची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत 124 ए अंतर्गत कोणताही गुन्हा दाखल होणार नाही, असेही निर्देश सर्वोच्च …
Read More »उत्तर प्रदेश सरकारचे मुंबईत कार्यालय, योगी सरकारचा मोठा निर्णय
लखनौ : मुंबईत राहणार्या उत्तर प्रदेशातील रहिवाशांच्या हितासाठी उत्तर प्रदेश सरकारने मुंबईत कार्यालय उघडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. नोकर्या आणि इतर सुविधांकडे लक्ष देण्याचा यामागे उद्देश आहे. कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान स्थलांतरितांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर मुंबईतील कार्यालय महाराष्ट्रात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta