Monday , December 8 2025
Breaking News

देश/विदेश

महाभारतातील “शकुनी मामा” काळाच्या पडद्याआड

  मुंबई : ‘महाभारत’ या लोकप्रिय मालिकेतील शकुनी मामाची भूमिका साकारणारे अभिनेता गुफी पेंटल यांचे आज सोमवारी ५ जुन रोजी निधन झाले आहे. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील अंधेरीत असलेल्या रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांचा सहकारी कलाकार सुरेंद्र पाल यांनी अभिनेत्याच्या निधनाच्या …

Read More »

मान्सून लांबला; हवामान विभागाने दिली माहिती

  नवी दिल्ली : राज्यात मान्सून दाखल होण्याआधी अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, IMD ने मान्सूनबाबत पुन्हा शक्यता वर्तवली आहे. मान्सून काल (रविवारी) केरळमध्ये दाखल होणार होता. मात्र, त्याची सुरुवात झाली नाही. भारतीय हवामान विभागाकडुन आता मान्सून आणखी तीन ते चार दिवस उशीरा दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली …

Read More »

चित्रपटसृष्टीतील एका पर्वाचा अंत, ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदींचं निधन

  मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं आहे. त्या ९४ वर्षांच्या होत्या. दादर येथील सुश्रुषा रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारांदरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. सुलोचना दीदी यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सुलोचना दिदी यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती त्यांची मुलगी कांचन घाणेकर यांनी …

Read More »

ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांच्या आकडा 200 हून अधिक

  नवी दिल्ली : ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी (2 जून) संध्याकाळच्या सुमारास मोठा रेल्वे अपघात झाला. कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी या दोन्ही गाड्या एकाच वेळी एकाच रुळावर आल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 200 च्याही पार गेला आहे. …

Read More »

ओडिशात कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीचा भीषण अपघात, ५० जणांचा मृत्यू, ३५० जण गंभीर जखमी

  नवी दिल्ली : ओडिशात रेल्वेची मोठी दुर्घटना घडली आहे. बालासोर येथील बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीमध्ये मोठा भीषण अपघात झाला आहे. ही धडक एवढी जोरदार होती की, एक्स्प्रेसचे अनेक डब्बे रुळावरून खाली उतरले आहेत. या घटनेत ३५० प्रवाशी जखमी झाले असून ५० जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराज हे धैर्य आणि शौर्याचे प्रतिक! पंतप्रधान मोदींच्या शिवराज्याभिषेक दिनी मराठीतून शुभेच्छा

  नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या निमित्ताने मराठीतून शुभेच्छा दिल्या आणि शिवरायांना अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज हे धैर्य आणि शौर्याचे प्रतिक आहेत. त्यांचे आदर्श हे महान प्रेरणास्रोत आहेत, असे गौरवोद्गार पंतप्रधान मोदी यांनी काढले. ”छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे झाल्यानिमित्ताने तुम्हाला …

Read More »

खुशखबर! मान्सूनची आगेकूच अरबी समुद्राच्या दिशेने, पुढील वाटचालीस अनुकूल स्थिती

  पुणे : तब्बल ११ दिवस अंदमानमध्ये ठप्प झालेला मान्सून दोन दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात पोहचला होता. सध्या मान्सूनने बंगालचा संपूर्ण परिसर व्यापला असून, तो पुढे अरबी समुद्राच्या दिशेने आगेकूच करत आहे. पुढच्या १ ते दोन दिवसात मान्सून अरबी समुद्रात दाखल होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने आज (दि.०१ जून) दिलेल्या …

Read More »

“भारताची नवी संसद सोमालियाच्या जुन्या संसदेची कॉपी”, दिग्विजय सिंह आणि तृणमूलने पंतप्रधान मोदींना घेरलं

  नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (२८ मे) संसदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन केलं. या सोहळ्यावर अनेक विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला होता. नव्या संसदेचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हावं अशी विरोधी पक्षांनी मागणी होती. परंतु सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षांच्या मागणीला जुमानलं नाही. अखेर स्वतः नरेंद्र मोदी यांनी …

Read More »

आंदोलक पैलवानांची समजूत काढण्यात शेतकरी नेत्यांना यश; कष्टाचं ‘सोनं’ घेतलं ताब्यात

  हरिद्वार : २३ एप्रिलपासून आंदोलनाला बसलेल्या पैलवानांनी आज मोठा निर्णय घेत पदकं गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. जागतिक पातळीवर जिंकलेली पदकं गंगेत विसर्जित करण्यासाठी आंदोलकांनी उत्तराखंडमधील हरिद्वार येथे गंगातीरी हजेरी लावली. पण शेतकरी नेत्यांच्या मध्यस्थीनंतर पैलवानांनी पदकं विसर्जित करण्याचा निर्णय तूर्तास मागे घेतल्याचे कळते. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष …

Read More »

खुशखबर! अंदमानातून मान्सून पुढे सरकला; ‘आयएमडी’ ची माहिती

  पुणे : गेल्या आठवड्यात १९ मे रोजीच मान्सून अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल झाला आहे. परंतु ३० मे पर्यंत मान्सूनच्या स्थितीमध्ये कोणतीही प्रगती झाली नव्हती. परंतु गेल्या ११ दिवसांपासून अंदमानातच थांबल्यानंतर आता मात्र मान्सून नैऋत्य दिशेला बंगालच्या उपसागराकडे सरकला आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने नुकतीच दिली आहे. हवामान …

Read More »