पटणा : ईडीने राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या मुली आणि तेजस्वी यादव यांच्या घरी छापेमारी केली आहे. या छापेमारीत मोठे घबाड जप्त करण्यात आले आहे. नोकरीच्या बदल्यात जमीन प्रकरणाच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ही छापेमारी केली आहे. यादव यांचा धाकटा मुलगा आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह …
Read More »अभिमानास्पद! डोडा येथे भारतीय लष्कराने फडकवला १०० फूट उंच तिरंगा
नवी दिल्ली : भारतीय लष्कराने आज ( दि. ९) जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे १०० फूट उंच तिरंगा फडकवला. देशासाठी प्राणाहुती देणार्या जवानांना ही एक श्रद्धांजली असल्याचे लष्करातील वरिष्ठ अधिकार्यांनी म्हटले आहे. चिनाब खोर्यात लष्कराने फडकवलेला हा दुसरा सर्वात उंच राष्ट्रध्वज ठरला आहे. सर्वाधिक दहशतवादी कारवाया होणारा जिल्हा अशी डोडाची एक …
Read More »मनीष सिसोदिया यांची ईडीकडून पुन्हा चौकशी; के. कविता शनिवारी हजर राहणार
नवी दिल्ली : मद्य धोरण घोटाळा प्रकरणात गंभीर आरोप झालेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची सक्तवसुली संचलनालयाने आज (दि.९) तिहार तुरुंगात चौकशी केली. उद्या शुक्रवारी देखील त्यांची चौकशी होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान याच घोटाळा प्रकरणात नाव आलेल्या बीआरएस नेत्या के. कविता शनिवारी (दि. ११) ईडी पथकासमोर …
Read More »प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन
नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन झाले आहे. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. सतीश कौशिक यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. आता त्यांच्या निधनानं बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. एबीपी न्यूजला अनुपम खेर यांनी सतीश कौशिक यांच्या निधनाची माहिती …
Read More »नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपाप्रणित सरकारला पाठिंबा
नवी दिल्ली : नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाप्रणित आघाडीला पाठिंबा देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत कोहिमाममध्ये झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नागालँडमध्ये २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने १२ जागांसाठी आपले उमेदवार उभे केले होते. त्यापैकी ७ जागांवर राष्ट्रवादीला विजय मिळाला. याबाबत जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात …
Read More »धर्मपुरीत तीन हत्तीणींचा विजेचा धक्का लागून मृत्यू, मयत आई हत्तीणींकडे जाण्यासाठी पिल्लांची केविलवाणी धडपड
तामिळनाडूतील धर्मपुरी जिल्ह्यातील मरंदहल्ली येथे विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी एकास अटक करण्यात आल्याची माहिती धर्मपुरी वनविभागाच्या अधिका-यांनी दिली आहे. एएनआयने ट्वीटकरून याची माहिती दिली आहे. एएनआयने म्हटल्याप्रमाणे, धर्मपुरी जिल्ह्यातील मरंदहल्ली येथे तीन हत्ती विजेचे कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी त्यांना या विजेचा धक्का …
Read More »मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला
नवी दिल्ली : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा राजीनामा सोमवारी राष्ट्रपतींनी स्वीकारला. याबाबत माहिती देताना गृह मंत्रालयाने सांगितले की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सूचनेनुसार दिल्ली सरकारच्या मंत्रिपदाचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला आहे. दुसरीकडे, सीबीआयनंतर आता ईडीकडूनही सिसोदिया यांची चौकशी करण्यात येत आहे. ईडीने सिसोदिया यांची चौकशी करण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी …
Read More »कोनराड संगमा दुसर्यांदा मेघालयच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान; दोन उपमुख्यमंत्र्यांनीही घेतली शपथ
कोनराड संगमा यांनी दुसर्यांदा मेघालयच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते. मेघालय विधानसभा निवडणूक 2023 साठी 27 फेब्रुवारी रोजी मतदान झालं होतं. 2 मार्च रोजी त्रिपुरा आणि नागालँडसह राज्य निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले. कोनराड संगमा यांच्या …
Read More »कॉर्पोरेट जगतानेही गुंतवणूक वाढवावी, पंतप्रधान मोदी यांचं आवाहन
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कॉर्पोरेट विश्वाला गुंतवणूक वाढवण्याचे आवाहन केलं आहे. ते म्हणाले की, कॉर्पोरेट जगताने गुंतवणूक वाढवावी आणि अर्थसंकल्प 2023-24 मध्ये दिलेल्या संधींचा लाभ घ्यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (7 मार्च) ’आर्थिक क्षेत्र’ या विषयावर अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित केलं. मोदी म्हणाले की, सरकारने …
Read More »आरएसएस आणि मुस्लीम ब्रदरहूड सारखेच कारण राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे फुटलं नव्या वादाला तोंड
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या लंडनमध्ये आहेत. तिथून ते विविध वक्तव्यं करत आहेत. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी चीनचं कौतुक केलं होतं आणि मोदींवर टीका केली होती. आता पुन्हा एकदा राहुल गांधी चर्चेत आहेत कारण त्यांचं नवं वक्तव्य हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta