Sunday , July 26 2026
Breaking News

देश/विदेश

बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोगचा नवा फंडा, बोटावर शाईऐवजी आता लेझर मार्क

  नवी दिल्ली : बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोग आणखी एक नवीन तंत्र अवलंबणार आहे. मतदानादरम्यान बोटावर शाईऐवजी आता लेझर चिन्हाचा वापर केला जाणार आहे. हे तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात ‘एआय’ वर आधारित राहणार आहे. तसेच ईव्हीएम मशीमध्ये एक कॅमेरा देखील असणार आहे. जो मतदान करताना मतदारांचे फोटो काढणार आहे. …

Read More »

कर्नाटक विजयानंतर काँग्रेसची बुधवारी रणनीतीसाठी बैठक

  नवी दिल्ली : कर्नाटकमधील घवघवीत यशानंतर काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण असून पक्ष नेतृत्वाने भाजपविरोधात थेट लढती होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांवर लक्ष केद्रीत केले आहे.मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोराममध्ये पुढील काही महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. काँग्रेस या राज्यांतील निवडणुकांच्या रणनीतीबाबत विचार करत असून २४ मे रोजी संबंधित राज्यांतील …

Read More »

‘नव्या संसदेचं उद्घाटन पंतप्रधानांनी नाही तर राष्ट्रपतींनी करावं’, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मागणी

  नवी दिल्ली : नव्या संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करण्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आक्षेप घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन करणे चुकीचे असल्याचं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे. तसेच या ‘नव्या संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपतींनी करायला हवं, पंतप्रधानांनी नाही’ असं देखील राहुल गांधी म्हणाले …

Read More »

काँग्रेस आणि आपमधील तणाव नितीशकुमार करणार दूर? केजरीवालांची घेतली भेट

  नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला धोबीपछाड देण्यासाठी विरोधी पक्षांनी कंबर कसली असून, त्याचाच एक भाग म्हणून संयुक्त जदचे नेते नितीश कुमार यांनी आज (दि.२१) आप नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. दरम्‍यान, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्यात फारसे सख्य नाही. या पार्श्वभूमीवर दोन …

Read More »

फुटबॉल सामन्यादरम्यान भीषण चेंगराचेंगरी, 9 जणांचा जागीच मृत्यू

  मध्य अमेरिकन देश एल साल्वाडोरमध्ये एका फुटबॉल सामन्यादरम्यान चेंगराचेंगरी झाली, ज्यात नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला. एल साल्वाडोरच्या राष्ट्रीय नागरी पोलिसांनी ही माहिती दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार प्रेक्षकांनी सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, या गडबडीत काहीजण खाली पडले, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. ज्यात 9 जणांचा मृत्यू झाला. …

Read More »

कर्नाटकात स्वच्छ, भ्रष्टाचार मुक्त सरकार देऊ : राहुल गांधी

  बंगळुरू : कर्नाटकात आम्ही तुम्हाला स्वच्छ आणि भ्रष्टाचार मुक्त सरकार देऊ, अशी ग्वाही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिली. विधानसभा निवडणुकीत आम्ही तुम्हाला ५ वचने दिली होती. आम्ही खोटी आश्वासने देत नाही. कर्नाटक सरकारची पहिली कॅबिनेट बैठक होईल. त्या बैठकीत ५ आश्वासनांची अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी आश्वस्त केले. …

Read More »

2000 रुपयाच्या नोटा चलनातून बंद होणार, 30 सप्टेंबरपर्यंत वैध राहणार

  नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा वापरता येणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. 2018-19 मध्येच 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती. नागरिकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी …

Read More »

झाकीर नाईकमुळे माझा सौरभ ’सलीम’ बनला; दहशतवाद्याच्या पित्याचा खळबळजनक दावा

  नवी दिल्ली : कट्टरपंथी संघटना हिजबुल-तहरीरशी संबंधत असल्याच्या आरोपाखाली भोपाळ आणि हैद्राबाद येथून 16 जणांना अटक करण्यात आली आहे. या 16 जणांमध्ये एक सौरभ उर्फ मोहम्मद सलीम याचा देखील समावेश आहे. मध्य प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने आरोपींना अटक केली आहे. दहशतवादी हल्ल्याच्या नियोजनात सहभाग असल्याच्या आरोपावरून त्याला पकडण्यात आले …

Read More »

मान्सून उद्या अंदमान, बंगालच्या उपसागरात दाखल होणार

  पुणे : मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मान्सून अंदमानसह बंगालच्या उपसागरात दोन दिवस आधीच म्हणजे शनिवारी (दि. 20) दाखल होण्याची शक्यता आहे. गतवर्षी मान्सून या भागात 22 मे रोजी आला होता. दरम्यान, देशाच्या काही भागांत वळवाचा पाऊस सुरू झाला असला, तरी महाराष्ट्रात मात्र आगामी पाच दिवस उष्णतेची लाट सक्रिय राहील, …

Read More »

रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरुन हटवले, अर्जुन राम मेघवाल नवे कायदामंत्री

  नवी दिल्ली : मोदी सरकारमध्‍ये आज मोठा फेरबदल झाला. किरन रिजिजू यांना कायदा मंत्रीपदावरुन हटविवण्‍यात आले आहे. त्‍यांची जागी अर्जुन राम मेघवाल यांची नियुक्‍ती केली आहे. केंद्र सरकारने कायदा मंत्री किरेन रिजिजू यांचे मंत्रालय बदलले आहे. अर्जुन राम मेघवाल आता रिजिजू यांच्या जागी कायदा मंत्री असतील. तर किरेन रिजिजू …

Read More »