Sunday , July 26 2026
Breaking News

देश/विदेश

अहंकारी, स्वार्थी माणूस देश चालवू शकत नाही ; ‘मातोश्री’वरुन केजरीवालांचा मोदींवर हल्ला

  मुंबई : “अध्यादेशाचा निर्णय अहंकारातून आला आहे. अहंकारी आणि स्वार्थी माणूस देश चालवू शकत नाही, दिल्लीच्या लढाईत उद्धव ठाकरेंची साथ मिळाली आहे,” अशा शब्दात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर टीका केली. तर “जनतेला जागं करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबईतील संयुक्त पत्रकार परिषदेत …

Read More »

प्रत्येक कार्यक्रमावर राजकारण करणे योग्य नाही : संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी

  नवी दिल्ली : नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी विनंती संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बुधवारी विरोधी पक्षांना उद्देशून केली. प्रत्येक कार्यक्रमावर राजकारण करणे योग्य नाही, असा टोलाही त्यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 28 तारखेला नवीन संसद भवनाचे उद्घाटन …

Read More »

संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनावर 19 पक्षांचा बहिष्कार तर सरकारकडून जोरदार तयारी

  नवी दिल्ली : संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन होतं आहे आणि देशातल्या 19 विरोधी पक्षांनी त्यावर बहिष्कार टाकला आहे. काँग्रेससह महाराष्ट्रातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही त्यात समावेश आहे. राष्ट्रपतींना या कार्यक्रमातून बेदखल करणं हा लोकशाहीचा अपमान आहे अशी भूमिका घेत सर्वपक्षीयांनी एकत्रित निषेधपत्र जाहीर केलं आहे. …

Read More »

जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये भीषण अपघात, मजुरांना घेऊन जाणारं वाहन उलटलं, सहा जणांचा मृत्यू

  जम्मू : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये आज (24 मे) एक भीषण अपघात झाला. इथे धरणावर काम करणाऱ्या मजुरांना घेऊन जाणारे क्रूझर वाहन उलटलं. या अपघातात सहा मजुरांचा मृत्यू झाला. तर तीन मजूर जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. किश्तवाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना डांगदुरु पॉवर प्रोजेक्टजवळ …

Read More »

भाजपचे महाजनसंपर्क अभियान; ३० मेपासून महिनाभर केंद्र सरकारच्या योजनांची माहिती तसेच प्रकल्पांबाबत जनजागृती

  नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारला महिनाअखेरीस नऊ वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने भाजप देशव्यापी जनसंपर्क मोहीम राबवली जाणार आहे. राजस्थानमध्ये ३१ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीरसभेतून या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. ही मोहीम आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पूर्वतयारी असल्याचे मानले जात आहे. भाजपचे अध्यक्ष जे. पी. …

Read More »

मनीष सिसोदियांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

  नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांना न्यायालयाने कुठलाही दिलासा दिलेला नाही. न्यायालयाने १ जून पर्यंत त्यांच्या कोठडीत वाढ केली आहे. मंगळवारी त्यांना राऊस एव्हेन्यू विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणी दरम्यान सिसोदियांनी अध्ययनासाठी एक खुर्ची तसेच टेबल उपलब्ध …

Read More »

ट्रॅक्टर भरुन स्‍फोटके जप्‍त! १० नक्षली जेरबंद, मोठ्या हल्‍ल्‍याचा कट उधळला

  छत्तीसगड-तेलंगणा राज्‍यांच्‍या सीमेवर १० नक्षलवाद्यांना अटक करण्‍यात आली आहे. त्यांच्याकडून ट्रॅक्टरमध्ये भरलेली स्फोटके जप्त करण्यात आली असून, या वर्षातील मोठ्या हल्‍ल्‍याचा कट उधळण्‍यात पोलिसांना यश आले आहे. जेरबंद केलेल्‍या पाच नक्षली हे विजापूरचे रहिवासी आहेत. तेलंगणाच्या भद्राडी कोट्टागुडेम पोलिसांनी सीमा भागात कारवाई केली आहे. या कारवाई संदर्भात तेलंगणा पोलिसांनी …

Read More »

आश्चर्यम्! झारखंडमध्ये एका महिलेने 5 मुलांना दिला जन्म

  रांची : आपण एखाद्या महिलेने जुळ्या किंवा तिळ्या मुलांना जन्म दिल्याचे ऐकले आहे. मात्र, एखाद्या महिलेने एकाच वेळी 5 मुलांना जन्म दिला अशी कल्पनाही केली नसेल. मात्र, हे वास्तवात घडले आहे. झारखंडच्या रांची येथे सोमवारी एका महिलेने चक्क 5 मुलांना जन्म दिला आहे. त्यामुळे याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात …

Read More »

साऊथचे प्रसिद्ध अभिनेते सरथ बाबू यांचे निधन

  तेलुगु दिग्गज अभिनेते सरथ बाबू यांचे वयाच्या ७१ वया वर्षी निधन झालं. सरथ बाबू यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निधनाची पुष्टी केली आहे. दीर्घकाळ आजारी असल्यामुळे त्यांच्य़ावर हैदराबादमधील एआयजी रुग्णालयात उपचार सुरू होता. सरथ बाबू यांना रुग्णालयात दाखल करून एक महिन्यांहून अधिक काळ झाला होता. सोमवारच्या सकाळी अचानक त्यांची तब्येत बिघडली …

Read More »

मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला, संचारबंदी लागू; सैन्यही परतले

  मणिपूर : मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये सोमवारी (दि. 22) पुन्हा हिंसाचार उसळला. यानंतर भारतीय लष्कर आणि सशस्त्र दलांना येथे परत बोलावण्यात आले आहे. राजधानीच्या न्यू चेकॉन भागात स्थानिक बाजारपेठेत जागेवरून मेईतेई आणि कुकी समुदायाच्या सदस्यांमध्ये जोरदार वाद झाला आणि त्यानंतर जाळपोळीच्या घटना घडल्या. तणावाची परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने तत्काळ 144 …

Read More »