बेळगाव : सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करून गैरवर्तन करणाऱ्या तीन युवकांना टिळकवाडी पोलिसांनी अटक केली. गुरुवारी रात्री गस्ती दरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक परशुराम एस. पूजेरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वेगवेगळ्या भागांत ही धडक कारवाई केली. पहिल्या कारवाईत केएलएस हायस्कूल परिसरात अंमली पदार्थाच्या नशेत गैरवर्तन करणाऱ्या अभिषेकला ताब्यात …
Read More »LOCAL NEWS
अग्निवीर अनिरुद्ध पाटील यांचा देसूर युवक काँग्रेसकडून सन्मान!
देसूर : भारतीय सैन्य दलात (Agniveer Technical) पदावर निवड झालेल्या देसूर येथील सुपुत्र अनिरुद्ध पाटील यांचा देसूर युवक काँग्रेसच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. भारतीय सैन्य दलात भरती होऊन देशसेवेचे व्रत घेतलेल्या अनिरुद्ध यांच्या कार्याचा गौरव या सोहळ्याद्वारे करण्यात आला. यावेळी बोलताना उचगाव ब्लॉक युवक काँग्रेसचे अध्यक्ष व्यंकट पाटील …
Read More »एम. व्ही. हेरवाडकर स्कुलचा क्रीडा महोत्सव उत्साहात
बेळगाव : टिळकवाडी येथील एम. व्ही. हेरवाडकर स्कुलचा वार्षिक क्रीडामहोत्सव आरपीडी कॉलेजच्या क्रीडांगणावर उत्साहात प्रारंभ झाला. या वेळी प्रमुख पाहुणे माननीय श्री. विश्वास पवार सर, प्राचार्या शोभा कुलकर्णी, अनिल गोरे, के ऐे हागीदळे, श्री. विश्वास गावडे सर, श्री. शंकर गावडे सर इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवर …
Read More »बेळगावात ‘सप्तशक्ति संगम’ कार्यक्रम; धैर्य, दृढता, सत्यनिष्ठा यांची शिकवण आईने मुलांमध्ये रुजवावी!
बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या माधव सभागृहात विद्याभारती कर्नाटकाच्या मान्यतेने विद्याभारती बेळगाव जिल्हा आयोजक सप्तशक्ती संगम भगवदगीता कार्यक्रम शाळेच्या सभागृहात आज मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती वंदनेने झाली. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सोनाली सरनोबत, सौ. तृप्ती हिरेमठ, गौरी गजबरे, …
Read More »जोशीज सेंट्रल स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव साजरा
बेळगाव (प्रतिनिधी) : मंडोळी रोड येथील जोशीज सेंट्रल पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला होता. 100 मी. आणि 400 मीटर दौड, तसेच रिले, कबड्डी- खोखो, आणि इतर क्रीडा प्रकारांमध्ये चमकदार कामगिरी केली त्यांना शालेय शिक्षक वर्गाचे प्रोत्साहन लाभले. क्रीडा स्पर्धांच्या …
Read More »….अन लेकरांसाठी धावला कानडा विठ्ठल!
बेळगाव : चंदगड तालुक्यातील कानडी या छोट्याशा खेडेगावामध्ये राहणारा एक नामवंत कवी, गायक, लेखक, अभिनेता कै. श्रीपती संभाजी कांबळे यांचे आकस्मित निधन झाले. ते हयात असताना कुणालाही माहीत नव्हत की त्याचे कुटुंब कसे होते. जेव्हा त्यांच निधन झालं तेव्हा मात्र सर्वाना धक्का बसला तो म्हणजे त्याच्या घरची हलकीची परिस्थिती …
Read More »दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत, पक्ष मजबूत करण्यासाठी काम करायचे आहे : मुख्यमंत्री सिद्धरामय्या
बेंगळूरु : गेल्या महिन्याभरापासून माझ्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यात तीव्र मतभेदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावरून राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे. मात्र आमच्या कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत आणि या पुढेही राहणार नाहीत. भाजप आणि जेडीएसच्या कटकारस्थानांना आम्ही दोघे मिळून समर्थपणे तोंड देऊ अशी माहिती, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी …
Read More »थायलंड – पटाया येथे मी. आशिया 2025 आणि मी. वर्ल्ड 2025 स्पर्धेत बेळगावचा दबदबा
बेळगाव : थायलंडच्या पटाया शहरात सुरू असलेल्या मी. आशिया – 2025 आणि मी. वर्ल्ड -2025 या आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धांमध्ये आज पुन्हा एकदा बेळगावच्या खेळाडूंनी आपली दमदार छाप उमटवत अभिमान वाढवला आहे. बेळगावचे श्री विनोद पुंडलिक मेत्री यांनी सिनियर मी. वर्ल्ड – 2025 स्पर्धेच्या 60 किलो वजनी गटात सुवर्ण …
Read More »विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन करणाऱ्या “त्या” प्राध्यापकाला श्रीराम सेना हिंदुस्थानकडून चोप
बेळगाव : बेळगाव शहरातील एका नामांकित महाविद्यालयामध्ये एचओडी म्हणून कार्यरत असणाऱ्या एका प्राध्यापकाकडून एका विद्यार्थिनीचा छळ सुरु होता. सदर प्रकरणाची तक्रार श्रीराम सेना हिंदूस्थानकडे आल्यानंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ‘त्या’ प्राध्यापकाला चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी विद्यार्थिनीची तक्रार दाखल करुन घेऊन त्या प्राध्यापकावर गुन्हा दाखल केला आहे. यावेळी श्रीराम …
Read More »“सीमाप्रश्न संपलेला विषय” खासदार शेट्टर बरळले!
बेळगाव : सीमाप्रश्न संपलेला विषय आहे. महाजन अहवालच अंतिम असल्याची गरळ खासदार जगदीश शेट्टर यांनी ओकली असून या वक्तव्यामुळे मराठी भाषिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाच्या मुद्द्यावर बोलताना म्हणाले की, बेळगावचे जिल्ह्याचे विभाजन गरजेचे आहे. विभाजन झाल्याने विकास कामांना गती मिळेल. सीमाप्रश्नी विचारले असता म्हणाले, सीमाप्रश्न …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta