संजीवींनी फौंडेशनचा “उद्याच्या उज्वल भविष्यासाठी” कार्यक्रम संपन्न बेळगाव : यश संपादन करण्यासाठी संघर्ष महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी या वयातच ध्येय ठरवावे. मन, मेंदू आणि मनगट यावर विश्वास ठेवून कामाला लागावे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन चांगल्या पद्धतीने करावे तरच परीक्षेत गुणसंपादन करता येते, असे प्रा. युवराज पाटील यांनी सांगितले. संजीवनी फाउंडेशनच्या वतीने …
Read More »LOCAL NEWS
आनंदनगर नाल्याच्या कामाला न्यायालयाकडून स्थगिती
बेळगाव : पुढील सुनावणी होईपर्यंत आनंदनगर, वडगाव येथील नाल्याच्या कामाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे नाल्याचे काम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून आनंदनगर येथे नाल्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, नाल्याचे काम चुकीच्या पद्धतीने केले जात असून, परिसरातील नागरिकांना विश्वासात न घेता अनेकांच्या घरावर आरेखन करण्यात …
Read More »मराठी विद्यानिकेतनच्या भगतसिंग भारत गावडेचा जलतरण स्पर्धेत पदकांचा चौकार
बेळगाव : गोवा येथे इंटरस्कूल अंतर्गत घेण्यात आलेल्या जलतरण स्पर्धेमध्ये भगतसिंग भारत गावडे याने 50 मीटर, 100 मीटर बटरफ्लाय गोल्ड मेडल. 50 मीटर व 100 फ्री स्टाईलमध्ये सिल्वर मेडल मिळवले. त्याला प्रमाणपत्र, मेडल, ट्रॉफी व रोख रक्कम 2000 बक्षीस तसेच पंचतारांकित हॉटेलमध्ये डिनर देऊन त्याला गौरविण्यात आले. तसेच वैयक्तिक …
Read More »वाघवडे गावाजवळील तलावात बुडून मुलाचा मृत्यू
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील वाघवडे गावाजवळील तलावात पोहायला गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. गणेश हिरामणी सुतार रा. वाघवडे (१५) असे मृत मुलाचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, वाघवडे गावातील तरुण गणेश हिरामणी हा काल घरी न आल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली. मात्र, तलावाजवळ …
Read More »म. ए. युवा समिती आदर्श शाळा पुरस्कारासाठी आवाहन
बेळगाव : दरवर्षी प्रमाणे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने कै. श्रीनिवास केशवराव म्हापसेकर यांच्या स्मरणार्थ “आदर्श शाळा पुरस्कार २०२४-२५” देण्यात येणार आहेत, बेळगाव शहर, बेळगाव तालुका ग्रामीण विभाग आणि खानापूर तालुक्यातील एकूण पाच मराठी प्राथमिक शाळांना आदर्श शाळा पुरस्कार देण्यात येतील, तरी विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या प्राथमिक शाळांकडून आदर्श …
Read More »98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्ली, नवोदित कवींना सुवर्णसंधी
नवी दिल्ली : 21-23 फेब्रुवारी 2025: 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले असून, या संमेलनात छत्रपती संभाजी महाराज विचार पिठाच्या माध्यमातून नवोदित कवींना आपली कविता सादर करण्याची सुवर्णसंधी दिली जाणार आहे. नवोदित कवींना राष्ट्रीय व्यासपीठावर स्वतःला सादर करण्यासाठी ही एक अनोखी संधी …
Read More »क्रूझरचे टायर फुटून भीषण अपघात; शालेय विद्यार्थ्यांसह चौघांचा मृत्यू
रायचूर : राज्यात पहाटेच्या सुमारास झालेल्या दोन भीषण अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला. यल्लापूरमध्ये लॉरी उलटून 14 जणांचा मृत्यू झाला, तर रायचूरमध्ये क्रुझरच्या अपघातात तीन विद्यार्थ्यांसह चार जणांचा मृत्यू झाला असल्याचे समजते. रायचूरच्या सिंदनूर तालुक्यातील अरगिनमर कॅम्पजवळ भीषण अपघात झाला. क्रुझरचे टायर फुटून वाहन रस्त्याच्या मधोमध पलटली. या अपघातात मंत्रालय …
Read More »यल्लापूर येथे भीषण अपघात : 14 ठार
यल्लापूर : उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यातील गुळ्ळापुरजवळ भाजीपाला भरलेली लॉरी पलटी होऊन 14 जण ठार झाल्याची घटना घडली आहे. राष्ट्रीय महामार्ग 63 वर आज सकाळी ही दुर्घटना घडली. भाजीपाल्यांनी भरलेल्या लॉरीतून 25 जण प्रवास करत होते. गुळ्ळापुरजवळील घट्टा परिसरात एक लॉरी उलटली. त्यामुळे 14 जणांचा जागीच मृत्यू झाला. …
Read More »संविधानाचे संरक्षण आपली जबाबदारी : खासदार प्रियंका गांधी
बेळगाव : देशाचे संविधान हे केवळ पुस्तक नाही तर ते देशातील प्रत्येक नागरिकाचे संरक्षण आहे. मात्र हेच संविधान धोक्यात आले असून त्याचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे मत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सरचिटणीस, खासदार प्रियांका गांधी यांनी व्यक्त केले. १९२४ मध्ये महात्मा गांधींनी बेळगावात आयोजित केलेल्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाच्या …
Read More »आपल्या मर्यादा योग्य वेळी समजल्या तरच तणावमुक्ती होईल : युवराज पाटील
50 व्या बॅरिस्टर नाथ पै व्याख्यानमालेतील चौथे पुष्प बेळगाव : “आपल्याला आपली क्षमता काय आहे, आपल्या मर्यादा काय आहेत हे योग्य वेळी माणसाला कळलं पाहिजे. हे कळणं हेच ताण तणावमुक्तीचं पहिलं कारण आहे” असे विचार लोकराजा शाहू अकॅडमीचे संस्थापक, प्रेरणादायी वक्ते प्रा. युवराज पाटील यांनी बोलताना व्यक्त केले. सार्वजनिक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta