सदलगा : येथील प्रविण इराप्पा मडिवाळ (वय २२ वर्षे) आणि त्याचा मित्र गौरव पाटील (म्हाकवे, ता. कागल) असे दोघेजण २५ सप्टेंबर रोजी सदलगा आणि म्हाकवे येथून बद्रीनाथ, केदारनाथकडे सायकल प्रवासासाठी निघाले होते. पहिला मुक्काम त्यांनी कराडमध्ये केला होता. दोघेही तरुण दररोज सुमारे १२० ते १३० किमी चा प्रवास करत, …
Read More »तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक उद्या
बेळगाव : काळादिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. रविवार दिनांक २२ रोजी दुपारी ठिक २.०० मराठा मंदिर (रेल्वेओव्हरब्रिज) येथे हि बैठक आयोजित करण्यात आली आहे. १ नोव्हेंबर १९५६ रोजी सीमाभाग अन्यायाने त्यावेळच्या म्हैसूर व आताच्या कर्नाटक राज्यात डांबण्यात आला. या अन्यायाविरोधात केंद्र सरकारचा …
Read More »देवस्थान मंडळाकडून सिमोलंघनाच्या कार्यक्रमाला महापौर आणि उपमहापौरांना निमंत्रण
बेळगाव : मंगळवार दिनांक 24 रोजी विजयादशमी साजरी केली जाणार आहे. या दिवशी बेळगाव शहर मंडळाच्या वतीने सायंकाळी साडे चार वाजता कॅम्प येथील मराठी विद्यानिकेतनच मैदानावर परंपरागत सिमोलंघनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला बेळगावच्या महापौर शोभा सोमनाचे आणि उपमहापौर रेश्मा पाटील यांना बेळगाव शहर देवस्थान मंडळाच्या वतीने …
Read More »काळम्मावाडी धरणाची गळती काढण्यासाठी ८० कोटी रुपये मंजूर : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
शेतीसह गावांना पिण्याचे पाणी आणि कोल्हापूर शहरालाही मिळणार स्वच्छ व मुबलक पाणी कागल (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्याच्या हरितक्रांतीची वरदायिनी असलेले काळम्मावाडी धरण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अस्मिता जणू. या धरणाला सुरू असलेल्या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या धरणाची गळती काढण्यासाठी ८० कोटी रुपये निधी मंजूर झाला …
Read More »स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करा; नेगील योगी रयत संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : स्वामिनाथन अहवालाची अंमलबजावणी करण्यास राज्य सरकार टाळाटाळ करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय केला जात असून लोकसभा निवडणुकीपूर्वी स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी न केल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन हाती घेण्यात येईल, असा इशारा नेगील योगी रयत संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून देण्यात आला. दुष्काळामुळे शेतकरी संकटात सापडला असून शेतकऱ्यांचे …
Read More »दूध पुरवठा वाढल्यास शेतकऱ्यांचाच नफा
उमेश देसाई; गणेश दुध संकलन केंद्राचा वर्धापन दिन बेळगाव : गेल्या नऊ वर्षांत दुधाला इतरांपेक्षा अधिक दर देऊन शेतकऱ्यांचे शेतकरी दूध हित जपले आहे. शेतकरी विक्री करताना कोणता हिशेब ठेवत नसल्याने फसवणूक होते. गणेश दूधने मात्र पारदर्शक व्यवहार ठेवला असून उत्पादकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी दूध पुरवठा …
Read More »कोगनोळी येथील निरमा पावडर, साबण कारखाना बंद करा
ग्रामस्थांचे निवेदन : आंदोलनचा इशारा कोगनोळी : येथील प्रभाग क्रमांक 1 मधील लक्ष्मी नगर येथे धुणे धुण्याची पावडर व साबण कारखाना आहे. कारखान्यामुळे येथील नागरिकांना त्रास होत आहे. यासाठी कारखाना बंद करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला दिले आहे. सदर निवेदनाची दखल न घेतल्यास ग्रामपंचायत समोर आंदोलन …
Read More »मराठा आरक्षण आंदोलनात सीमा प्रश्नाचा समावेश करा; म. ए. समितीची मागणी
बेळगाव : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय पुन्हा गाजू लागला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. आता जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबरोबरच महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाचाही विषय आंदोलनात उपस्थित करावा, अशी मागणी महाराष्ट्र एकिकरण समितीने पत्राद्वारे केली आहे. …
Read More »आदिशक्तीच्या जागरात न्हाऊन निघाली निपाणी
श्री दुर्गामाता दौडीच्या सातव्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात परिसरात गेल्या सात दिवसापासून सुरू असलेल्या दुर्गा माता दौंड मध्ये आदिशक्तीच्या जागर सुरू असून त्याला धारकऱ्यासह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. शुक्रवारी (ता.२०) पहाटे छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचे पूजन संजय साळुंखे व ध्वज आणि शस्त्र पूजन …
Read More »निपाणीत शाळकरी मुलाचा दगडाने ठेचून खून
बाळूमामा नगरातील घटना निपाणी (वार्ता) : शहराबाहेर १४ वर्षीय शाळकरी मुलाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. साकीब समीर पठाण असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. रात्री उशिरापर्यंत या खुनाचे कारण स्पष्ट झाले नव्हते. याबाबतची अधिक माहिती अशी की, पठाण हे निपाणी येथे भाडोत्री घरात जुने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta