निपाणी (वार्ता) : महादेव गल्लीमधील महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम व स्पर्धा पार पडल्या. गुरुवारी (ता.२३) सायंकाळी आयोजित जनरल घोडागाडी शर्यतीमध्ये निपाणीच्या शिवानंद भोसले यांच्या गाडीने प्रथम क्रमांक पटकावून १५ रुपयांचे बक्षीस मिळविले. या शर्यतीमध्ये यांच्या यमगरणीच्या रामचंद्र मोरे यांच्या गाडीने द्वितीय क्रमांकाचे १० हजार रुपये बक्षीस पटकाविले. तर …
Read More »राम कॉलनीत सांडपाण्याची समस्या गंभीर, महापालिका गुंतली पीएम दौऱ्यात, नागरिक वाऱ्यावर
बेळगाव : शहर उपनगरातील विविध ठिकाणच्या स्मार्ट सिटी कामांतर्गत झालेल्या चुकांचा भुर्दंड नागरिकांना सोसावा लागत आहे.अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईनला गळती लागल्याचे प्रकार पाहायला मिळत आहेत. त्यातच उपनगर परिसरातील आदर्श नगर राम कॉलनी परिसरात गेल्या कित्येक वर्षांपासून सांडपाण्याची समस्या कायम असून, गेल्या पाच दिवसांपासून येथील ड्रेनेज चेंबर मधून सांडपाणी बाहेर …
Read More »कोल्हापुरातील कणेरी मठावर कार्यक्रमातील शिळे अन्न खायला घातल्याने 52 गायींचा मृत्यू
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठावर मागच्या 4 दिवसांपासून पंचमहाभूत महामंगल सोहळा सुरू आहे. या कार्यक्रमादरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी मोठी गोशाळा आहे. या गोशाळेत हजारो देशी गायी आहेत. यामध्ये कालचे शिळे अन्न खायला घातल्याने 52 गायी दगावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी …
Read More »ट्रक- कारच्या भीषण अपघात; 5 जण जागीच ठार
हुबळी : पादचाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्नात भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटून कारने समोर जाणाऱ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्यामुळे घडलेल्या भीषण अपघातात बालकासह 5 जण जागीच ठार आणि चौघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना काल गुरुवारी रात्री 9 च्या सुमारास धारवाडनजीक पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर घडली. अपघातातील मृतांची नावे नागप्पा इराप्पा …
Read More »हंचिनाळ येथे रयत संघटनेच्या शाखेचे उदघाटन
कोगनोळी : हंचिनाळ (तालुका निपाणी) येथे रयत संघटनेच्या ४३ व्या शाखेचे उदघाटन संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू पोवार यांच्या हस्ते झाले. हंचिनाळ शाखाध्यक्ष मोहन नलवडे यांनी स्वागत केले. याप्रसंगी बोलताना राजू पोवार म्हणाले, आम्ही गेली २० वर्षे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी आंदोलने, मोर्चे याद्वारे अहोरात्र झटत आहोत. मात्र देशातील व राज्यातील सत्ताधारी …
Read More »अनिश, अनन्या या भावंडांचे सागरी जलतरणात सुयश
बेळगाव : स्विमर्स क्लब बेळगाव आणि एक्वेरियस स्विम क्लब बेळगावचे जलतरणपटू अनिश पै आणि अनन्या पै यांनी महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेतर्फे मुंबई येथे आयोजित संक रॉक लाईट हाऊस ते गेटवे ऑफ इंडियापर्यंतच्या सागरी जलतरण शर्यतीत विजय संपादन केला आहे. सदर शर्यतीच्या मुलांच्या विभागात होतकरू जलतरणपटू अनिश पै याने …
Read More »‘चलो मुंबई’ मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती म. ए. समितीचे शिष्टमंडळ मुंबईला रवाना
बेळगाव (प्रतिनिधी) : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने मंगळवार दि. २८ फेब्रुवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानावर ‘चलो मुंबई’ मोर्चा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांच्या नेतृत्वाखाली आज गुरुवार दि.२३ फेब्रुवारी रोजी दुपारी म. ए. समितीचे शिष्टमंडळ मुंबईला रवाना झाले. मोर्चाच्या पूर्वतयारीसह हे शिष्टमंडळ …
Read More »खानापूर मलप्रभा नदी घाटावर स्वच्छता अभियानाला चांगला प्रतिसाद
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे खानापूर शहरातील मलप्रभा नदी घाटावर आमवश्या, मंगळवार, शुक्रवार तसेच शिवरात्र आदी दिवशी भाविकांची स्नानासाठी, पुजेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. यावेळी भाविक नदी घाटावर पुजा करतात. पुजेवेळी नारळ फोडले जातात. पुष्पहार, केळी, तसेच प्लॅस्टिक पिशव्या मलप्रभा नदीच्या प्रवाहात सोडुन देतात. …
Read More »खानापूर हेस्काॅम खात्याकडून नविन विद्युत खांब उभारून केली ग्राहकांची समस्या दूर!
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका हेस्काॅम खात्याकडून नुकताच ग्राहक मेळावा पार पडला. यावेळी अनेक ग्राहकांनी आपल्या समस्या मांडल्या. यावेळी बेळगांव जिल्हा हेस्काॅम खात्याचे कार्यकारी अभियंते प्रवीण कुमार चिकोडे, खानापूर हेस्काॅम खात्याच्या अभियंत्या कल्पना तिरवीर तसेच सहाय्यक अभियंता श्री. रंगनाथ आदी उपस्थित होते. यावेळी ग्राहक मेळाव्यात खानापूर येथील शेतकरी जयराम …
Read More »परीक्षाकाळात ध्वनीप्रदूषण करणार्या मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई करा! : सुराज्य अभियान
सध्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षाकाळ चालू आहे. विद्यार्थी परिक्षांचा अभ्यास करत असतांना दिवसांतून पाच वेळा वाजणार्या मशिदींवरील भोंग्यांमुळे, तसेच अन्य काही लोकांकडून होणार्या ध्वनीप्रदूषणामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडचणी येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. भल्या पहाटेपासूनच रात्रीपर्यंत कर्कश्श आवाजात भोंगे वाजत असतात. त्यामुळे सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कायद्याचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कायदेशीर कारवाई …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta