बेळगाव : मराठी माध्यमांच्या शाळा टिकवून ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक गावातील नागरिकांनी घेतली पाहिजे तसेच प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यांना मराठी माध्यमातून शिकविण्यास प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन खानापूर तालुका समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे शनिवारी मनतूर्गा, असोगा व रुमेवाडी गावातील सरकारी मराठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक …
Read More »जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी खडकलाट येथील रोहित यादव यांची निवड
निपाणी (वार्ता) : चिकोडी जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष म्हणून खडकलाट येथील काँग्रेस कार्यकर्ते व युवा उद्योजक बालाजी उर्फ रोहित राजू यादव यांची निवड करण्यात आली. पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, आमदार प्रकाश हुक्केरी, चन्नराज हट्टीहोळी, गणेश हुक्केरी, माजी आमदार …
Read More »रिंग रोडविरोधात न्यायालयीन लढा; समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांचा निर्धार
बेळगाव : शेतकऱ्यांचा मोठा विरोध असतानाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रिंगरोडसाठी अधिसूचना काढली असून याविरोधात आता उच्च न्यायालयात लढा देण्याचा निर्धार तालुका म. ए. समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांनी घेतला. कॉलेज रोडवरील तालुका म. ए. समितीच्या कार्यालयात शनिवारी शेतकऱ्यांची बैठक झाली. अध्यक्षस्थानी ऍड. राजाभाऊ पाटील होते. रिंगरोडविरोधात शेतकरी वर्षभरापासून तीव्र लढा देत …
Read More »निपाणी तालुक्यात ३१ घरांची पडझड
नुकसानीचा अहवाल तयार; वर्गवारी नुसार मिळणार भरपाई निपाणी (वार्ता) : गेल्या पंधरा दिवसांत झालेल्या संततधार पावसामुळे निपाणी तालुक्यात रविवारपर्यंत (ता. ६) सुमारे ३१ घरांची झाली आहे. झालेल्या घरांचा अहवाल तहसील कार्यालयाने बनविला असून तो जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे. पडझडीच्या प्रभागात ५० हजार ते ५ लाख रुपयांपर्यंत भरपाई मिळणार …
Read More »मणिपूर, हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा कट; संजय राऊत यांचा गंभीर आरोप
मुंबई : देशात मणिपूरसह काही राज्यांमध्ये दंगली होत आहेत. मणिपूरमध्ये तर गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. परवा तर संतप्त जमावाने जवानांचा शस्त्रसाठाच पळवून नेला. त्यामुळे या भागातील वातावरण तापलं आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. मणिपूर, हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रातही दंगली घडवण्याचा …
Read More »महाराष्ट्र एटीएसने दहशतवादाचा मोठा कट उधळला!
पुण्यातील आयएसआयएसच्या दहशतवाद्यांकडून बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त पुणे : महाराष्ट्र एटीएसने दहशतवादाचा मोठा कट उधळला आहे. पुण्यामधील दहशतवादी कारवाईला आळा घालण्यात एटीएसला यश आलं आहे. पुणे कोंढवा परिसरात राहणारे आयएसआयएस या दहशतवादी संघटनेचे मॉड्युल महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाकडून उध्वस्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र एटीएसने दहशदवादी संघटनेशी संबंधित अटक आरोपीकडून …
Read More »जैन मुनी हत्या; सीआयडी पथकाची हिरेकोडी आश्रमला भेट
बेळगाव : हिरेकोडी नंदीपर्वत आश्रमाचे जैन मुनी कामकुमार यांच्या खून प्रकरणासंदर्भात सीआयडी, आर्थिक गुन्हे आणि विशेष विभाग डीजीपी डॉ. एम. ए. सलीम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आज हिरेकोडीसह विविध ठिकाणी भेटी दिल्या. डीजीपी डॉ. एम. ए. सलीम यांनी सीआयडी आयजीपी प्रवीण पवार, आयजीपी एनआर विकासकुमार विकास यांच्यासह सीआयडीच्या संपूर्ण तपास …
Read More »अग्निवीरांची पहिली तुकडी देशसेवेसाठी सज्ज!
बेळगाव : कठोर लष्करी प्रशिक्षणाचा उपयोग करून मातृभूमीच्या रक्षणासाठी सदैव सज्ज रहा, सेवाकाळानंतरही एक चांगले नागरिक बनून देशसेवा करा, असे आवाहन ज्युनियर लीडर्स विंगचे कमांडर मेजर जनरल आर. एस. गुराया, व्हीएसएम यांनी केले. बेळगावातील मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये इन्फन्ट्रीच्या यशस्वीपणे प्रशिक्षण घेतलेल्या पहिल्या अग्निवीर तुकडीचा शानदार शपथविधी समारंभ …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने पालकमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर
बेळगाव : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष गोपाळराव देसाई व माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांचे निवेदन आज शनिवारी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना देण्यात आले आले. निवेदनाचा स्वीकार करून पालकमंत्र्यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी दिले. त्यानंतर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना देखील निवेदनाची प्रत …
Read More »बेळगावातील विविध संस्था, संघटनांच्या कार्यकर्त्यांची सोमवारी बैठक
बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा जोतिबा फुले, राजा राममोहन रॉय, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु या महापुरुषांविषयी अत्यंत हीन पातळीवरून संतापजनक वक्तव्ये केली आहेत. भारताला मिळालेले स्वातंत्र्यही ते मानत नाहीत. १५ ऑगस्ट रोजी काळा दिवस पाळण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांची ही वक्तव्ये देशविरोधी व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta