बेळगाव : मुंबई येथे येत्या मंगळवार दि. 28 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या धरणे आंदोलनासाठी जे कार्यकर्ते येत आहेत. त्यांची मुंबई येथे सकाळच्या अंघोळीसह इतर व्यवस्था करण्यात आली आहे, तरी कार्यकर्त्यांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे करण्यात आले आहे. समितीच्या आवाहनानुसार ‘मुंबई चलो’ आंदोलनात सहभागी …
Read More »राजहंसगडावरील कार्यक्रम हा संपूर्ण सरकारी कार्यक्रम : रमेश जारकीहोळी
बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिल्ह्यात आगमनाने आपल्या सर्वांसाठी उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे, असे मत माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी व्यक्त केले. शहरातील भाजप जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी बेळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत हा आनंदाचा क्षण असून, मोदींचे चाहते …
Read More »आवरोळी मठात विविध कार्यक्रमाने होणार शांडिल्य महाराजांचा सहावा पुण्यस्मरण कार्यक्रम
खानापूर (प्रतिनिधी) : आवरोळी (ता. खानापूर) येथील श्री रूद्र स्वामी बेळकी आवरोळी मठाच्या आवारात परमपूज्य शांडिल्य महाराजांचा सहावा पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन गुरूवारी दि. २ मार्च रोजी सकाळी ९.३० होणार आहे, अशी माहिती मठाधीश पं. पू. चन्नबसव देवरू स्वामी यांनी आयोजित कार्यक्रमात दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, या कार्यक्रमाला …
Read More »कर्नाटक कालव्यातील गाळ काढण्याची मागणी
घाणीचे साम्राज : शेतकरी आक्रमक कोगनोळी : महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या कालव्यात गाळ व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे महाराष्ट्रातून येणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होत आहे. पाणी कमी येत असल्याने कर्नाटक सीमा भागातील पिके पाण्याअभावी वाळून जात आहेत. यासाठी कर्नाटक प्रशासनाने महाराष्ट्रातील म्हाकवे गावापासून कर्नाटक हद्दीतील कालव्यातील गाळ व स्वच्छता …
Read More »टिळकवाडी परिसरात “शिवसन्मान” पदयात्रेचे उत्स्फूर्त स्वागत
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखालील “शिवसन्मान” पदयात्रेला आज शनिवारी सकाळी टिळकवाडी परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदर पदयात्रेचे सर्वत्र उत्साही स्वागत करून पाठिंबा व्यक्त करण्यात आला. शिवछत्रपतींच्या सन्मानार्थ तसेच मराठी अस्मिता, भाषा आणि संस्कृतीसह मराठी माणसांच्या एकजुटीचे संवर्धन करण्यासाठी येळ्ळूर राजहंस गडावरून दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र …
Read More »म. ए. समितीच्या शिष्टमंडळाने केली आझाद मैदानाची पाहणी
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मंगळवार दिनांक 28 रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित केलेल्या आंदोलनाची तयारी पूर्ण झाली आहे. काल शुक्रवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने पोलीस अधिकाऱ्यांसह आंदोलन स्थळी पाहणी केली तसेच आंदोलनात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या राहण्याची सोय पनवेल व वाशी येथे केल्याची माहिती दिली. आंदोलनाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर समितीचे …
Read More »कर्नाटक राज्यातील हाॅल्टिकल्चर काॅलेजच्या विद्यार्थ्याचे नॅशनल लेव्हल एनएसएस योजनेंतर्गत स्पर्धेत यश
खानापूर (प्रतिनिधी) : नॅशनल लेव्हल राष्ट्रीय सर्विस योजनेंतर्गत दि. १४ फेब्रुवारी ते दि. २० पर्यंत आम्बाला (हरियाणा) येथील महर्षि मार्केडेश्वर डीम्ड विद्यापीठ येथे देशातील १७ राज्यातील विविध काॅलेजच्या २०० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेऊन कर्नाटक राज्यातील हाॅल्टिकल्चर काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे मानकरी शिर्शि …
Read More »तळेवाडमधून अरण्य अतिक्रमित धारकांचे प्रस्ताव तयार करण्यास सुरुवात
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका वन हक्क संघर्ष समितीच्या वतीने खानापूर तालुक्यातील गवळी धनगर व पारंपरिक वननिवासी शेतकऱ्यांच्या अरण्यहक्काचे प्रस्ताव बनविण्याची प्रक्रिया येथील तळेवाड गवळी धनगरवाड्यावरून आज सुरुवात करण्यात आली. तालुक्यातील सर्व गवळी धनगर व अरण्य अतिक्रमित जमीन धारकांचे लवकरच बनविण्याची प्रक्रिया पूर्ण करून परिपूर्ण असे दावे लवकरच अरण्य …
Read More »“शिवसन्मान” पदयात्रेचे विविध भागात जल्लोषी स्वागत
समिती नेते रमाकांत कोंडुस्कर यांना पाठिंबा बेळगाव (प्रतिनिधी) : मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी अस्मिता आणि मराठी स्वाभिमान जपण्यासाठी काढण्यात आलेल्या आजच्या “शिवसन्मान” पदयात्रेच्या तिसऱ्या दिवशी पिरनवाडी ते भवानीनगर या भागात भगव्याचा जागर करण्यात आला. पिरनवाडी येथून शिवनावाचा जयघोष करीत शिवसन्मान पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. ब्रह्मनगर, खादरवाडी, राजारामनगर या …
Read More »बीपीएल कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला १० किलो मोफत तांदूळ कॉंग्रेसची तिसरी घोषणा
बंगळूर : कर्नाटक काँग्रेसने विधानसभा निवडणुकीपूर्वी तिसरी ‘हमी’ योजना जाहीर केली, अन्न भाग्य योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) कुटुंबातील प्रत्येकसदस्याला दरमहा दहा किलो मोफत तांदूळ देण्याचे आश्वासन दिले. शुक्रवारी (ता. २४) बंगळुर येथे एका एका पत्रकार परिषदेत बोलताना प्रद्श कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी जाहीर केले, की पक्षाच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta